केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ज्यांना संपूर्ण मध्य प्रदेशात 'मामा' म्हटले जाते, ते 'मामी' विसरून त्यांच्या ताफ्यासह राजकोटला रवाना झाले. एक किलोमीटर पुढे गेल्यावर ते बायकोला घ्यायला परत आले.
Rajkot Chhatrapati Shivaji Maharaj new Statue : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाल्यानंतर तिथे नवीन भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले.
राजकोट येथे शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नाराजीचा सूर पसरला होता. अनेकांकडून दोषी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात होती. आता आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जयदीप आपटे शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याच्या प्रकरणात फरार झाला होता. मात्र 4 सप्टेंबर रोजी रात्री कल्याणमध्ये बायको आणि आईला भेटायला आल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.…
सरकार निर्लज्जपणे आरोपींना पाठीशी घातलंय. 'सरकारला जोडो मारो आंदोलन' हीच सरकारची लायकी आहे. ही सुपारी आहे, त्याची सुपारी कोणी दिली? कारवाई नाही. या पुतळाप्रकरणात कोट्यवधींचा व्यवहार झाला आहे. आता सरकार…