Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंडी व्यवसायाला बसतोय युद्धाचा फटका; दरात झाली मोठी घसरण

बंगळुरू येथील ठोक अंड्यांच्या किंमती जवळपास ७ रुपये प्रति अंड्याहून घसरून जवळपास ५ रुपये प्रति अंड्यांवर आल्या आहेत. ठोक खरेदीदार आता जवळपास ५०० रुपयांत १०० अंडे खरेदी करू शकतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 15, 2026 | 03:21 PM
युद्धाचा परिणाम; अंडी झाली स्वस्त

युद्धाचा परिणाम; अंडी झाली स्वस्त

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पश्चिम आशियातील तणाव कायम असताना भारतातून अनेक अन्नपदार्थांची निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. त्याचा विशेषतः शेतकऱ्यांना फटका बसत आहे. अन्नधान्य आणि फळांचा पुरवठा ठप्प झाला असताना अंड्यांची निर्यातही ठप्प झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत अंड्यांचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत.

आखाती देशांत भारतातून अंड्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. पण, या निर्यातीत युद्धामुळे अडचण येत आहे. परिणामी, अंड्यांच्या देशातील बाजारात किंमती उतरल्या आहेत. बंगळुरू येथील ठोक अंड्यांच्या किंमती जवळपास ७ रुपये प्रति अंड्याहून घसरून जवळपास ५ रुपये प्रति अंड्यांवर आल्या आहेत. ठोक खरेदीदार आता जवळपास ५०० रुपयांत १०० अंडे खरेदी करू शकतात. तर किरकोळ बाजारात अंड्यांच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. आता एक अंडे ५.५० ते ६ रुपये दराने विक्री होत आहे. आधी एक अंडे हे ८ ते ९ रुपयांना मिळत होते.

उद्योग जगतातील अंदाजानुसार, इराण संकट वाढण्यापूर्वी भारतातून आखाती देशांमध्ये रोज एक कोटी अंड्यांची निर्यात करण्यात येत होती. पण, आता संघर्ष विकोपाला गेल्याने वाहतुकीसह निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. स्थानिक बाजारात अंड्यांचा मोठा पुरवठा करण्यात येत आहे. भारतात उत्पादित जवळपास ८० टक्के अंडी आखाती देशांत निर्यात होतात. हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढते. तर उन्हाळ्यात अंड्यांची मागणी रोडवते. पण, आता खवय्यांना अंड्यांचे भाव घसरल्याने रोजची सोय झाली आहे. त्यांना आता रोज विविध रेसिपी करून खाता येणार आहे.

पोल्ट्री व्यावसायिकांवर आर्थिक संकट गडद

सुरक्षेची कारणे आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे संयुक्त अरब अमिरात, ओमान, बहरीन आणि कतार या देशांशी सुरू असलेला व्यापार पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात अंड्यांची मोठी आवक वाढल्याने अंड्यांच्या किंमती घसरल्या आहेत. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, कुक्कुटपालन व्यावसायिकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Buldhana News : विद्यार्थ्यांना ‘अर्थसंकल्प २०२६’चे ज्ञान तेही सोप्या भाषेत! कोल्हेटकर महाविद्यालयाचा उपक्रम

Web Title: Egg business hit by the war prices decreasing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Iran-Israel War : युद्धाचा बसतोय मोठा फटका; हवाई आणि सागरी मालवाहतुकीचे वाढले दर
1

Iran-Israel War : युद्धाचा बसतोय मोठा फटका; हवाई आणि सागरी मालवाहतुकीचे वाढले दर

Price Rise : युद्धानं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! सोफ्यापासून गाद्यांपर्यंत सर्व काही महागलं
2

Price Rise : युद्धानं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! सोफ्यापासून गाद्यांपर्यंत सर्व काही महागलं

मुंबईत शिक्षकांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर; आमदार अभ्यंकरांनी मागितला तातडीचा अहवाल
3

मुंबईत शिक्षकांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर; आमदार अभ्यंकरांनी मागितला तातडीचा अहवाल

Modi Government: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून जीवनावश्यक वस्तू ३० जूनपर्यंत करमुक्त
4

Modi Government: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून जीवनावश्यक वस्तू ३० जूनपर्यंत करमुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.