Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गुवाहाटीला जायच्या वेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला होता, पण…’; बच्चू कडू यांचं मोठं विधान

या निवडणुकीत एक पाहिले तर भाजपपासून ते काँग्रेसपर्यंत तसेच राष्ट्रवादीच्या बॅनरवर देखील बाळासाहेबांचा फोटो होता. राजकारणात कोणाचा दुष्मन नसतो. कोणाचा भाऊ नसतो, राजकारणात जर तरला महत्व नसते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 25, 2024 | 03:42 PM
Bachchu Kadu

Bachchu Kadu

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘गुवाहाटीला जायच्या वेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यांनी फोन देखील उचलला पण त्यावर ते बोलू शकले नाही. कारण तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती’, असे त्यांनी सांगितले.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘या निवडणुकीत एक पाहिले तर भाजपपासून ते काँग्रेसपर्यंत तसेच राष्ट्रवादीच्या बॅनरवर देखील बाळासाहेबांचा फोटो होता. राजकारणात कोणाचा दुष्मन नसतो. कोणाचा भाऊ नसतो, राजकारणात जर तरला महत्व नसते. सट्टा बाजारात भाव कोणाचेही असले तरी निवडणूक आम्हीच मारलेली आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे. चार तारीख ही प्रहारची आहे, आम्ही निवडणूक जिंकणार आहोत.

तसेच लहान लेकराला जरी विचारलं तरी ते सांगणार की, नवनीत राणा या निवडणुकीत पडणार आहेत आणि त्यांना रवी राणाच पाडणार आहेत. रवी राणांनी दोन वर्षे तोंड जरी बंद ठेवले असते तरी निकाल वेगळा राहिला असता, असे म्हणत त्यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.

Web Title: I called uddhav thackeray while going to guwahati says bachchu kadu nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • political news
  • Ravi Rana

संबंधित बातम्या

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा
1

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार
2

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
3

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर
4

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.