Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याला भाव मिळेल या अपेक्षेने सहा महिन्यापासून शेतकऱ्यांनी केली आहे कांद्याची साठवणूक, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत की शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत, असा संताप जनक प्रश्न?

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 29, 2023 | 01:05 PM
कांद्याला भाव मिळेल या अपेक्षेने सहा महिन्यापासून शेतकऱ्यांनी केली आहे कांद्याची साठवणूक, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
Follow Us
Follow Us:

जळगाव : कांद्याला भाव नसल्याने भाव वाढ होईल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे. परंतु कांद्याला अद्याप भाव मिळत नाही. आतापर्यंत या सहा महिन्यांमध्ये २०% कांदा हा खराब होऊन फेकण्यात आला आहे आणि आता देखील काही कांदा खराब होत आहे, काहीं कांद्याची पात वर आलेली आहे त्यात केंद्र सरकारने निर्यातीवरती वरती ४०% कर आकारण्याचे निर्णय घेतल्यानंतर राज्यभरामध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. राज्यातील कृषी मंत्री यांनी केंद्रात जाऊन नाफेडच्या माध्यमातून २४१० रुपये भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे घोषणा केली.

परंतु त्या नाफेड केंद्रामार्फत कांदा खरेदी करण्यासाठी लावलेल्या निकष आणि राज्यामध्ये नाफेडचे केंद्र किती खरेदी करेल याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक ना अनेक प्रश्न सरकारच्या बाबतीत निर्माण होत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत की शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत, असा संताप जनक प्रश्न सरकारला कांदा उत्पादक शेतकरी नारायण पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. नाफेड केंद्राच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यासाठी लावलेल्या निकषामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असे शेतकरी नारायण पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी कांदा उत्पादक शेतकरी नारायण पाटील यांनी त्यांचे मत शासनासमोर व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले, सरकारने जो काही निर्णय घेतला आहे आणि जो जीआर काढला आहे त्यांनी २४१० आणि २४.१० पैश्यांनी खरेदी करू असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये सांगितले. परंतु त्यांनी असे सांगावे की त्यांनी किती नाफेडची केंद्र सुरु केली आहेत. त्यांनी ४ ते ६ दिवसांमध्ये ४ क्विंटल तरी कांदा खरेदी केला आहे? सध्या माझ्याकडे १५० क्विंटल कांदा आहे. या कांद्याची सहा महिने मी साठवण केली आहे. आतापर्यत त्यांच्या कांद्याला भाव मिळत नाहीये असे त्यांनी सांगितले.

Web Title: Jalgoan farmer ajit pawar maharashtra government eknath shinde onion grower

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 01:05 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • jalgoan

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
2

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
3

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Sachin Ahir : ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी
4

Sachin Ahir : ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.