Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याला भाव मिळेल या अपेक्षेने सहा महिन्यापासून शेतकऱ्यांनी केली आहे कांद्याची साठवणूक, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत की शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत, असा संताप जनक प्रश्न?

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 29, 2023 | 01:05 PM
कांद्याला भाव मिळेल या अपेक्षेने सहा महिन्यापासून शेतकऱ्यांनी केली आहे कांद्याची साठवणूक, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : कांद्याला भाव नसल्याने भाव वाढ होईल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे. परंतु कांद्याला अद्याप भाव मिळत नाही. आतापर्यंत या सहा महिन्यांमध्ये २०% कांदा हा खराब होऊन फेकण्यात आला आहे आणि आता देखील काही कांदा खराब होत आहे, काहीं कांद्याची पात वर आलेली आहे त्यात केंद्र सरकारने निर्यातीवरती वरती ४०% कर आकारण्याचे निर्णय घेतल्यानंतर राज्यभरामध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. राज्यातील कृषी मंत्री यांनी केंद्रात जाऊन नाफेडच्या माध्यमातून २४१० रुपये भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे घोषणा केली.

परंतु त्या नाफेड केंद्रामार्फत कांदा खरेदी करण्यासाठी लावलेल्या निकष आणि राज्यामध्ये नाफेडचे केंद्र किती खरेदी करेल याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक ना अनेक प्रश्न सरकारच्या बाबतीत निर्माण होत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत की शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत, असा संताप जनक प्रश्न सरकारला कांदा उत्पादक शेतकरी नारायण पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. नाफेड केंद्राच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यासाठी लावलेल्या निकषामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असे शेतकरी नारायण पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी कांदा उत्पादक शेतकरी नारायण पाटील यांनी त्यांचे मत शासनासमोर व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले, सरकारने जो काही निर्णय घेतला आहे आणि जो जीआर काढला आहे त्यांनी २४१० आणि २४.१० पैश्यांनी खरेदी करू असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये सांगितले. परंतु त्यांनी असे सांगावे की त्यांनी किती नाफेडची केंद्र सुरु केली आहेत. त्यांनी ४ ते ६ दिवसांमध्ये ४ क्विंटल तरी कांदा खरेदी केला आहे? सध्या माझ्याकडे १५० क्विंटल कांदा आहे. या कांद्याची सहा महिने मी साठवण केली आहे. आतापर्यत त्यांच्या कांद्याला भाव मिळत नाहीये असे त्यांनी सांगितले.

Web Title: Jalgoan farmer ajit pawar maharashtra government eknath shinde onion grower

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 01:05 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • jalgoan

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड
4

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.