Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आणि उद्योग बंद झाले; चंद्रशेखर राव यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

देशात रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सरकारला काहीही गांभीर्य नाही. पंतप्रधानांनी आश्वासन दिलं तरीदेखील अजून त्यावर काहीही झालं नाही. देशात लोकशाही आहे तरीदेखील 13 महिने आंदोलन करावं लागतं.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2023 | 08:42 PM
‘महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आणि उद्योग बंद झाले; चंद्रशेखर राव यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात
Follow Us
Follow Us:

संभाजीनगर : भारत राष्ट्र समितीचे (Bharat Rashtra Samiti) प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीरसभा झाली. त्यांनी महाराष्ट्रात तिसऱ्यांदा सभा घेतली. यामध्ये त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर विविध मुद्यांवर निशाणा साधला. ‘महाराष्ट्रात इतक्या नद्या तरीही सरकार त्यांना पाणी देऊ शकत नाही. महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आणि उद्योग बंद झाले’, असे त्यांनी म्हटले आहे.

के. चंद्रशेखर राव यांची संभाजीनगर येथे जाहीरसभा झाली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘देशात रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सरकारला काहीही गांभीर्य नाही. पंतप्रधानांनी आश्वासन दिलं तरीदेखील अजून त्यावर काहीही झालं नाही. देशात लोकशाही आहे तरीदेखील 13 महिने आंदोलन करावं लागतं. देशात मुबलक पाणी तरीही देश ताहनलेला आहे. देशाला परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तनाशिवाय भारत पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे भारत राष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. जोपर्यंत भारतात परिवर्तन होणार नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील.’

शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

यावेळी केसीआर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ‘महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आणि उद्योग बंद झाले. सरकार आणि मुख्यमंत्र्यांमुळे जनतेला भोगावं लागत आहे. महाराष्ट्रात इतक्या नद्या तरीही सरकार त्यांना पाणी देऊ शकत नाही.

माजी खासदार राठोड यांचा बीआरएसमध्ये प्रवेश

यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत 40 नगरसेवकांनी प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: K chandrashekar rao criticized on cm shinde and maharashtra government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2023 | 08:42 PM

Topics:  

  • aurangabad
  • political news

संबंधित बातम्या

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…
1

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.