Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी – एमपीएससीकडून ३४० नव्या जागांसाठी होणार भरती

एमपीएससीकडून ३४० नव्या जागांसाठी भरती (MPSC Vacancy) केली जाणार आहे. १९ ते ३८ वर्षे वयोगटातील उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करू शकतात.

  • By साधना
Updated On: Aug 18, 2022 | 06:56 PM
MPSC students will be hit by the requirement of typing certificate

MPSC students will be hit by the requirement of typing certificate

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: एमपीएससीची (MPSC 2022) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एमपीएससीकडून ३४० नव्या जागांसाठी भरती (MPSC Vacancy) केली जाणार आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस अपअधीक्षक, शिक्षणाधिकारी, तहसीलदार आणि सहायक गट विकास अधिकारी यासह विविध पदांसाठी जागा आहेत. एमपीएससीकडून ११ मे २०२२ रोजी १६१ संवर्गाच्या भरतीकरीता (MPSC Recruitment) जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्येच ३४० नव्या पदांचा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण ५०१ जागांवर भरती होणार आहे.

[read_also content=”कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत पुन्हा बिघडली, डॉक्टर म्हणाले- ‘मेंदूपर्यंत ऑक्सिजन…’ https://www.navarashtra.com/movies/comedian-raju-srivastavas-health-worsened-again-doctor-said-oxygen-to-brain-317355.html”]

भरतीविषयीची माहिती
१.उपजिल्हाधिकारी,गट अ-३३
२.पोलीस उपअधीक्षक,गट अ-४१
३.सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-४७
४. उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-१४
५. उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-२
६. शिक्षणाधिकारी, गट अ-२०
७. प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-६
८. तहसीलदार, गट अ-२५
९. सहायक गट विकास अधिकारी,गट ब -८०
१०. उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-३
११.सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -२
१२. उपशिक्षणाधिकारी, गट ब-२५
१३ सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब-४२
एकूण जागा – ३४०

राज्य सेवा पूर्व परीक्षा (MPSC ) २०२२ ही २१ ऑगस्ट २०२२ रोजी घेतली जाईल. या भरती परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती केली जाईल. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावर २१ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे.

१९ ते ३८ वर्षे वयोगटातील उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गाला उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. जोपर्यंत शैक्षणिक पात्रतेचा संबंध आहे, पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. http://mpsc.gov.in/ या एमपीएससीच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील अधिक माहिती उपलब्ध आहे.

Web Title: Mpsc recruitment will be done for 340 new positions nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2022 | 06:54 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marathi News
  • MPSC Recruitment

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.