
मध्य रेल्वेच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ची कमाल; ४ महिन्यांत २५ प्रवाशांना मृत्यूच्या दारातून खेचलं बाहेर
२० पुरुष, ५ महिलांचा समावेश
मध्य रेल्वेच्या आरपीएफने ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ अंतर्गत जानेवारी ते एधिल २०२६ या कालावधीत २५ प्रवाशांना जीवनदान दिले आहे. धावत्या रेल्वेत चढ़ताना किया उतरताना घसरलेल्या प्रवाशाना प्रसंगावधान राखत तातडीने मदत करून जवानांनी अनेक संभाव्य दुर्घटना टाळल्या, या कालावधीत वाचविण्यात न आलेल्या प्रवाशामध्ये २० पुरुष आणि ५ महिला प्रवाशांचा समावेश आहे. आरपीएफ जवानांनी दाखविलेली सतर्कता, तत्परता आणि चाडखमुळे अनेक गंभीर अपधात टकले असून वेळेवर मदत मिळाल्याने अनेक जीव वाचले आहेत.
मध्य रेल्वेचे सुरक्षेचे आवाहन