Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाब निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपाला चिंतन करण्याची गरज

मी जरी तिथे बोललो आणि दहा मिनिटांनी घरावर माझ्या धाड पडली तरी मी घाबरत नाही. सत्य सांगणे हा दबाव आहे का तर मग सत्य ऐकण्याची देखील तयारी ठेवा. असेही राऊत म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 11, 2022 | 12:32 PM
Sanjay Raut's eye will now be on BJP's stronghold Vidarbha, Nagpur will now be the base ....

Sanjay Raut's eye will now be on BJP's stronghold Vidarbha, Nagpur will now be the base ....

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : उत्तर प्रदेश मध्ये संपूर्ण भाजपनी ताकद लावली परंतु पंजाबमध्ये भाजपने निवडून येण गरजेचं होतं. परंतु त्यांना पंजाब सारख्या राज्याने का नाकारलं याचं चिंतन त्यांना करावं लागेल असं म्हणात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. अखिलेश सिंग यांचा देखील अभिनंदन करावं लागेल असेही ते म्हणाले.

तुमच्या आनंदात सहभागी आम्ही होऊ. लोकशाही मध्ये निवडणुका होतात पण पंजाब मध्ये मला चिंता वाटते त्या ठिकाणी एखादा राजकीय पक्ष निवडून येणे गरजेचे आहे पंजाब हा पोरखेळ नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी देखील अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात होत्या पवार साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही तयार आहोत अजून काय करणार आहात अजून रेड टाकणारा हात आणखी खोटे गुन्हे दाखल करणार अजून काय करू शकतात झाकी आणि बाकी आम्हाला माहित आहे आम्ही पण तयार आहोत असेही ते म्हणाले.

[read_also content=”निकालानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया ; म्हणाले- ‘भारतासाठीचा निर्णय 2024 मध्ये होईल, कुठल्याही राज्याच्या निकालामुळे नाही” https://www.navarashtra.com/india/prashant-kishors-reaction-after-the-verdict-the-decision-for-india-will-be-taken-in-2024-not-because-of-the-results-of-any-state-nrab-253064.html”]

चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत एकाच पक्षाचे एकाच आघाडीचे लोकं टारगेट केले जात आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि बंगाल यावर आपण मत व्यक्त केलं पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबाव खालीच काम करत आहेत यावर आघाडी ठाम आहे, मी जरी तिथे बोललो आणि दहा मिनिटांनी घरावर माझ्या धाड पडली तरी मी घाबरत नाही. सत्य सांगणे हा दबाव आहे का तर मग सत्य ऐकण्याची देखील तयारी ठेवा.

[read_also content=”रशिया-युक्रेन युद्धाचा 16 वा दिवस; रशियाला कधीही युद्ध नको होतं, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य! https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/16th-day-of-russia-ukraine-war-russia-never-wanted-war-says-russian-foreign-minister-nrps-252957.html”]

Web Title: Sanjay raut statemnet on uttar pradesh election nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 12:32 PM

Topics:  

  • BJP
  • Shivena

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.