Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘व्हीआयपीच्या पोरासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती संतोष देशमुख प्रकरणात का दाखवत नाहीत?; नाना पटोले यांचा हल्लाबोल

तसेच जो घटनाक्रम आपण पाहिला सुरुवातीला अपहरण झालं तर सांगितलं, एका व्हीआयपीच्या पोरासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती संतोष देशमुख प्रकरणात, परभणीच्या प्रकरणात सरकार का दाखवत नाही? हा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2025 | 10:53 AM
'व्हीआयपीच्या पोरासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती संतोष देशमुख प्रकरणात का दाखवत नाहीत?; नाना पटोले यांचा सवाल

'व्हीआयपीच्या पोरासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती संतोष देशमुख प्रकरणात का दाखवत नाहीत?; नाना पटोले यांचा सवाल

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : शिवसेनेचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमातळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर संपूर्ण तानाजी सावंत यांच्या मुलाला शोधण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला. ‘एका व्हीआयपीच्या पोरासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती संतोष देशमुख प्रकरणात, परभणीच्या प्रकरणात सरकार का दाखवत नाही?’ असा सवाल नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘हे सरकार सत्तेचा दुरुपयोग सातत्याने करत आहे. हा गुंडाराज सरकारने पोसलेला आहे. त्याला संरक्षण देण्याचे काम मंत्रालयातून आणि डीजी ऑफिसमधून सुरू आहे. वरून आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले जातात. संतोष देशमुख प्रकरण परभणी प्रकरण असो. सत्ता पक्षाच्या आमदारांना पोलिसांना माफ करा असं सांगत आहे. पोलिस प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करत आहे.

तसेच जो घटनाक्रम आपण पाहिला सुरुवातीला अपहरण झालं तर सांगितलं, एका व्हीआयपीच्या पोरासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती संतोष देशमुख प्रकरणात, परभणीच्या प्रकरणात सरकार का दाखवत नाही? हा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.

सोलापूरकर याची जीभ कापली पाहिजे

या सरकारमध्ये डझनभरापेक्षा जास्त मंत्री असून, जे मंत्री आहे जे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहे. सोलापूरकर याची जीभ कापली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य करून महाराष्ट्राची बदनामी करत आहे. महापुरुषाचा अपमान करत आहे. सरकार झोपलेला आहे का? असा अपमान करणाऱ्यांना बक्षीस द्यायचा हे सरकारला अपेक्षित आहे का?

पालकमंत्रिपद हे आता मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठं झालंय

पालकमंत्रिपद हे आता मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठं झालेलं आहे. मंत्र्यांना जिल्ह्यातून कशी मलाई लुटता येईल. त्यासाठी हे प्रकार सुरू आहे. हे भयानक आणि लाजिरवाणा आहे, सरकारने बंद करावे ही अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस संघटनेतील बदल

ही एक सिस्टीम आहे. एका पदातून मुक्त करून दुसऱ्या जबाबदारी द्यावी. कायमस्वरूपी संघटनेत कोणीच व्यक्ती राहत नाही. प्रत्येकाला संधी मिळावी. त्यापेक्षा चांगला काम करणाऱ्यास संधी मिळावी ही अपेक्षा असते. दिल्ली निवडणूक आणि संघटना याचा संबंध नाही. संघटनेत बदल होत असतात.

Web Title: Nana patole criticized on maharashtra government on various issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nana patole

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?
1

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश
2

Maharashtra Politics : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश

‘काँग्रेस संघटना बांधणीसाठी तीन दिवसांचे शिबिर’; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती
3

‘काँग्रेस संघटना बांधणीसाठी तीन दिवसांचे शिबिर’; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

Maharashtra Politics: राज्यात मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
4

Maharashtra Politics: राज्यात मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.