Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, संभाजीराजे छत्रपतींवरील ‘त्या’ टीकेमुळे कार्यकर्त्यांनी केला हल्ला

राष्ट्रवादी पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या संभाजीराजेंवरील वादग्रस्त वक्तव्यावमुळे करण्यात आला असून स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे .

  • By नारायण परब
Updated On: Aug 01, 2024 | 05:25 PM
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, संभाजीराजे छत्रपतींवरील ‘त्या’ टीकेमुळे कार्यकर्त्यांनी केला हल्ला
Follow Us
Follow Us:

संभाजीराजे छत्रपती असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी आव्हाडांची गाडी फोडली आणि घोषणाबाजी केली. हा हल्ला संभाजीनगर येथे झाला. या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे.  या हल्ल्याची पार्श्वभुमी ही जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वकत्वाशी आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी विशाळगडवरील दंगलीमुळे संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टिका केली होती. संभाजीराजेच्या अंगात शाहू महाराजांचे रक्त वाहत का? हे तपासावे लागेल असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संभाजीराजांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात होता. या संतापातूच स्वराज्य संघटनेने संभाजीनगर येथे आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला.

स्वराज्य संघटनेने जारी केली व्हिडिओ क्लिप 

स्वराज्य संघटनेने या संबंधी एक व्हिडिओ क्लिप जारी केली आहे . त्यामध्ये संघटनेकडून हल्याची जबाबदारी स्वीकारली आहे “जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तर पळाला नसतास, तू पळालास, ही सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राला समजली आहे की, तू पळपुटा आहेस. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे”, असे वक्तव्य स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केले आहे.

नेमके काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड ?

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते. या आंदोलनात काही समाजकंटकांकडून गडावर तोडफोड झाली.त्या पार्श्वभुमीवर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपतींवर टीका केली आव्हाड म्हणाले, संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणणे सोडून द्या. कारण त्यांना वंशपंरपरागत जो अधिकार मिळाला होतो, तो पुढे घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी होती. शाहू महाराज आणि संभाजीराजेंच्या रक्तात काय आहे? हे तपासण्याची गरज आहे.शाहू महाराजांच्या घराण्यातील व्यक्तीच्या वक्तव्याने दंगल होऊ शकते. तो शाहु महाराजांचा वारसदार होऊ शकत नाही.

Web Title: People attacked jitendra avhads car after he criticized chhatrpati sambhaji raje

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 05:23 PM

Topics:  

  • jitendra avhad
  • Thane news

संबंधित बातम्या

ARMIET चा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात, विद्यार्थ्यांचा ‘प्रत्येक थेंबासाठी’ संकल्प; जलसंधारणासाठी करणार वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब
1

ARMIET चा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात, विद्यार्थ्यांचा ‘प्रत्येक थेंबासाठी’ संकल्प; जलसंधारणासाठी करणार वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.
2

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
3

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

श्रावणात एक धार्मिक पुस्तक घरी आणा, वाचा आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा; डोंबिवलीत अनोखा उपक्रम
4

श्रावणात एक धार्मिक पुस्तक घरी आणा, वाचा आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा; डोंबिवलीत अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.