Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने…”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नागरिकांना आवाहन

मागील काही दिवसांमध्ये राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी कमालीची वाढली आहे. त्यामध्ये मुंबईचा पहिला क्रमांक लागतो. पहिल्या पाच शहरांमध्ये पुणे शहराचाही प्रदूषणामध्ये नंबर लागतो. गणेशोत्सवात शाडूंच्या मूर्तीचा वापर करायला हवा. गणेशोत्सवात मिरवणुका डीजे विरहित काढायला हव्यात, असे अजित पवार म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 13, 2024 | 09:19 PM
''लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने...''; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नागरिकांना आवाहन

''लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने...''; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नागरिकांना आवाहन

Follow Us
Follow Us:

पुणेः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवामध्ये दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या असे आवाहन केले आहे. मागील काही दिवसांमध्ये राज्यातील, देशांमध्ये सामाजिक ऐक्याचे वातावरण खराब झाले आहे. धार्मिक, जातीय, प्रांतिक, भाषिक तेढ वाढवण्याचे काम काही जणांकडून जाणीवपूर्वक केले जात आहेत. गणेश उत्सवाच्या निमित्ताने दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे.

पुणे फेस्टिव्हलच्या उदघाटन समारंभात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ” मागील काही दिवसांमध्ये राज्यातील, देशांमध्ये सामाजिक ऐक्याचे वातावरण खराब झाले आहे. धार्मिक, जातीय, प्रांतिक, भाषिक तेढ वाढवण्याचे काम काही जणांकडून जाणीवपूर्वक केले जात आहेत. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाता कामा नये. असे कृत्य करणाऱ्याला रोखलं पाहिजे. लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्या हेतूला हा उत्सव साजरा करताना बाधा येऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

                                                                                                                             (फोटो – टीम नवराष्ट्र)

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ”चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. हा कार्यक्रम सर्वांचा आहे. हा उत्सव साजरा होत असताना या उत्सव काळामध्ये सामाजिक भान ठेवायला हवे. आनंद साजरा करत असताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. खबरदारीने वागायला हवे. गणेश बुद्धीची देवता आहे, बुद्धीचा वापर करून गणेश उत्सव साजरा करायला हवा. दुःख वाटल्याने कमी होते आनंद वाटल्याने तो वाढतो असे आपली भारतीय संस्कृती शिकवते,त्याप्रमाणे आपण आचरण करायला हवे.

पर्यावरण पूरक साजरा करा

मागील काही दिवसांमध्ये राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी कमालीची वाढली आहे. त्यामध्ये मुंबईचा पहिला क्रमांक लागतो. पहिल्या पाच शहरांमध्ये पुणे शहराचाही प्रदूषणामध्ये नंबर लागतो. गणेशोत्सवात शाडूंच्या मूर्तीचा वापर करायला हवा. गणेशोत्सवात मिरवणुका डीजे विरहित काढायला हव्यात, असे अजित पवार म्हणाले. सर्व पोलिसांवर सोडून चालत नाही. आपणही शिस्त पाळली पाहिजे. मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात गाणे लावणे बंद करायला हवे. मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर वाढवायला हवा, असे उपुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

Web Title: Ajit pawar said in pune worried that there will not be a rift between the two communities at pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 09:19 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ganpati festival 2024
  • pune news

संबंधित बातम्या

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
1

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क
2

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क

Maharashtra Breaking News Today 2026:  पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
3

Maharashtra Breaking News Today 2026: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
4

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.