Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पुस्तकांचं गाव म्हणून खोपोलीला मिळणार बहुमान ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

खोपोलीला ‘पुस्तकांचे गाव’ घोषित करण्याचा शासन आदेश लवकरच निघेल असं उदय सामंत आश्वासन यांनी दिले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 09, 2025 | 03:43 PM
पुस्तकांचं गाव म्हणून खोपोलीला मिळणार बहुमान ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

पुस्तकांचं गाव म्हणून खोपोलीला मिळणार बहुमान ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:

खोपोली/प्रवीण जाधव: बु’ज हास्य परिवाराचा 22 वा वर्धापन दिन व पुरस्कार रजनी सोहळा नामदार उदय सामंत व आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,खोपोलीला पुस्तकांचे गाव घोषित करण्याचा शासन आदेश लवकरच निघेल.. असे प्रतिपादान उदय सामंत (मंत्री उद्योग व मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य) यांनी यावेळी बोलताना केले.

खोपोलीतील सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बु’ज हास्य परिवाराचा 22 वा वर्धापन दिन व पुरस्कार रजनी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. लायन्स सर्व्हिस सेंटर, खोपोली येथे आयोजित या भव्य सोहळ्यात नृत्य, संगीत, योग आणि वार्षिक पुरस्कार अशा विविध कार्यक्रमांनी रंगत आणली.

कार्यक्रमाची सुरुवात मंत्री ना. उदय सामंत आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना तसेच भरतनाट्यमद्वारे नटराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना सादर केली यावेळी ‘माझी वारी’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी आमदार उदय सामंत (मंत्री, उद्योग व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य) यांनी “हास्य क्लबची आवश्यकता केवळ सर्वसामान्य लोकांनाच नाही, तर राजकारण्यांनाही आहे! हास्य क्लबसारखे उपक्रम राज्यभर व्हावेत. खोपोली हे सांस्कृतिक केंद्र म्हणून अधिक प्रगती करेल.”असे सांगत यावेळी त्यांनी खोपोलीला ‘पुस्तकांचे गाव’ घोषित करण्याचा शासन आदेश लवकरच निघेल असं आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना “बु’ज हास्य क्लबने समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. खोपोलीच्या सामाजिक जडणघडणीत या क्लबचा मोठा वाटा आहे. या कार्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य मी नक्कीच करेन.”हास्य, आनंद आणि सामाजिक एकोपा यांचा संगम असलेल्या या सोहळ्याने खोपोलीच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकली आहे तर हास्य क्लब आनंदाची परंपरा पुढे नेणारा परिवार आहे यावेळी हास्य क्लबच्या वास्तू उभारणीसाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आश्वासन दिले आहे.

Web Title: Raigad news khopoli honored as village of books industry minister uday samants announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • Khopoli
  • Raigad News
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Raigad :  विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय
1

Raigad : विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
2

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
3

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी
4

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.