Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचायल्या हव्यात म्हणूनच…..; काय म्हणाले महेंद्र थोरवे ?

शासनाच्या योजना या जनतेपर्यंत पोहोचायला हव्यात यासाठी यायाठी स्थानिक प्रशासनाने देखील पुढाकार घेणं गरजेचं आहे, तसंच अन्य इतर समस्यांबाबत महेंद्र थोरवे यांनी मतं मांडली आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 29, 2025 | 06:05 PM
“शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचायल्या हव्यात म्हणूनच…..; काय म्हणाले महेंद्र थोरवे ?
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : शासन आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्र येऊन अधिकारी वर्गाने शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायला हवे.आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीचे आयोजन तहसील कार्यालयात करण्यात आले होते.त्यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला.

कर्जत आपत्तकालीन व्यवस्थापन समितीच्या बैठकीला उपविभागीय अधिकारी डी. डी. टेळे,तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील,पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, कर्जत पालिका मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी समीर खेडेकर,प्रदीप चव्हाण,उमेश जंगम,कृषी अधिकारी शिंदे,सहाय्यक निबंधक शरयू सामंत,पोलिस अधिकारी तसेच सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.दर महिन्याला आपण आपत्ती कालीन व्यवस्थापन समितीची बैठक होईल आणि त्यामध्ये प्रत्येक विभागाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला जाईल असे आमदार थोरवे यांनी जाहीर केले.

नामांतरित स्थानकांची नावं आणि कोड बदलावेत ; नरेश म्हस्के यांचे रेल्वेला पत्र

आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकारी वर्गाशी बोलताना समाजामध्ये शंका आणि अपप्रचारांचे वातावरण पसरवले जात आहे. अनेक अधिकाऱ्यांवर अनावश्यक दबाव टाकला जात आहे.कोणत्याही अधिकाऱ्याने अशा दबावाला बळी पडू नये. अशा प्रकारांना या मतदारसंघात थारा दिला जाणार नाही. शासन व प्रशासन जेव्हा एकत्र येते, तेव्हाच विकासाला गती मिळते. आपण सर्वांनी ‘टीमवर्क’च्या माध्यमातून काम केल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडून येतील.

KDMC News : वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार ? बंद पडलेलेल्या सिग्नलबाबत ठाकरे गट आक्रमक

या बैठकीत विविध विभागांनी आपापल्या अडचणी व प्रगती अहवाल मांडले.त्यात प्रामुख्याने वन अधिकाऱ्यांनी पळसदरीतील दरडींचा धोका अधोरेखित केला असता तहसीलदारांनी पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत त्या दरडी हटविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.तहसीलदार डॉ.धनंजय जाधव यांनी रेशनिंगसाठी तीन गोदामे असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे धान्य एकत्र आणले जाणार असल्याची माहिती दिली.पावसाळ्यामध्ये पर्यटकांवर निर्बंध न आणता सुरक्षिततेच्या उपाययोजना करून पर्यटन खुले ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली.कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर प्रत्येक विभागाने समन्वय साधून काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Web Title: The governments plans should reach the people because of this what did mahendra thorve say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Mahendra Thorve
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
1

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Raigad News: खोपोली हत्याकांडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू; आ. महेंद्र थोरवेंवर केले गंभीर आरोप
2

Raigad News: खोपोली हत्याकांडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू; आ. महेंद्र थोरवेंवर केले गंभीर आरोप

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी
3

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.