Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, ११ प्रकल्पापैकी ३ प्रकल्प कोरडे; जायकवाडी धरणात ८% पाणीसाठा

मे महिन्याच्या शेवटपर्यंत आणखीन पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे मराठवाड्याला जायकवाडी धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते मात्र याच धरणात ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2024 | 11:04 AM
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, ११ प्रकल्पापैकी ३ प्रकल्प कोरडे; जायकवाडी धरणात ८% पाणीसाठा
Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याच्या (Summer दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पाणी प्रश्न गंभीर होतो. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना हजारो मैलांपर्यंत पाणी आणण्यासाठी जावे लागते. राज्यातील काही भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमध्ये मराठवाडा (Marathwada Water Crisis) जिल्हा आघाडीवर असल्याने सध्या तिथे फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाड्यामधील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये १७.३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत आणखीन पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे मराठवाड्याला जायकवाडी धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते मात्र याच धरणात ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

मराठवाड्यातील ११ धरणांमधील पाणीसाठा

जायकवाडी ८ टक्के
येलदरी ३० टक्के
सिद्धेश्वर २ टक्के
माजलगांव ० टक्के
मांजरा ३ टक्के
उर्ध्व पेनगंगा ४१ टक्के
निम्न तेरणा ० टक्के
निम्न मनार २७ टक्के
विष्णुपुरी ३० टक्के
निम्न दुधना ० टक्के
सिना कोळेगांव ० टक्के

राज्यभरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालल्याने अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. आत्तापर्यंत तब्बल १ हजार ४२४ टँकरने पाणीपुरवठा केल्याचे समोर आले आहे. हिंगोली जिल्हा वगळता इतर भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाणी टंचाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात ५६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर सर्वाधिक कमी पाणीटंचाई परभणी जिल्ह्यात आहे.

पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेल्या जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी विहिरीद्वारे पाणीपुरवठा करता यावा यासाठी सरकारकडून खाजगी विहिरी पडून दिल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३०४, जालना ४१३, परभणी ३८, हिंगोली ४९, बीड ३२२, नांदेड ५७, लातूर २७२ तर धाराशिव जिल्ह्यात ६२८ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

Web Title: Severe water shortage in marathwada 3 out of 11 projects dry 8 water storage in jayakwadi dam water maharashtra nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 11:04 AM

Topics:  

  • maharashtra
  • Water storage

संबंधित बातम्या

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
1

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
2

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
3

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
4

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.