Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, ११ प्रकल्पापैकी ३ प्रकल्प कोरडे; जायकवाडी धरणात ८% पाणीसाठा

मे महिन्याच्या शेवटपर्यंत आणखीन पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे मराठवाड्याला जायकवाडी धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते मात्र याच धरणात ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2024 | 11:04 AM
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, ११ प्रकल्पापैकी ३ प्रकल्प कोरडे; जायकवाडी धरणात ८% पाणीसाठा
Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याच्या (Summer दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पाणी प्रश्न गंभीर होतो. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना हजारो मैलांपर्यंत पाणी आणण्यासाठी जावे लागते. राज्यातील काही भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमध्ये मराठवाडा (Marathwada Water Crisis) जिल्हा आघाडीवर असल्याने सध्या तिथे फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाड्यामधील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये १७.३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत आणखीन पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे मराठवाड्याला जायकवाडी धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते मात्र याच धरणात ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

मराठवाड्यातील ११ धरणांमधील पाणीसाठा

जायकवाडी ८ टक्के
येलदरी ३० टक्के
सिद्धेश्वर २ टक्के
माजलगांव ० टक्के
मांजरा ३ टक्के
उर्ध्व पेनगंगा ४१ टक्के
निम्न तेरणा ० टक्के
निम्न मनार २७ टक्के
विष्णुपुरी ३० टक्के
निम्न दुधना ० टक्के
सिना कोळेगांव ० टक्के

राज्यभरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालल्याने अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. आत्तापर्यंत तब्बल १ हजार ४२४ टँकरने पाणीपुरवठा केल्याचे समोर आले आहे. हिंगोली जिल्हा वगळता इतर भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाणी टंचाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात ५६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर सर्वाधिक कमी पाणीटंचाई परभणी जिल्ह्यात आहे.

पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेल्या जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी विहिरीद्वारे पाणीपुरवठा करता यावा यासाठी सरकारकडून खाजगी विहिरी पडून दिल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३०४, जालना ४१३, परभणी ३८, हिंगोली ४९, बीड ३२२, नांदेड ५७, लातूर २७२ तर धाराशिव जिल्ह्यात ६२८ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

Web Title: Severe water shortage in marathwada 3 out of 11 projects dry 8 water storage in jayakwadi dam water maharashtra nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 11:04 AM

Topics:  

  • maharashtra
  • Water storage

संबंधित बातम्या

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
1

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
4

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.