धाराशिव जिल्ह्यातील पाणीस्थिती चिंताजनक बनली असून जिल्ह्यातील २२७ जलसाठ्यांपैकी तब्बल २२२ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या १७ जून २०२६ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व…
जलसंपदा विभागाच्या दैनंदिन अहवालानुसार, यंदा मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे अनेक भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता खूपच कमी आहे. राज्यात एकूण 3028 धरणे आणि बंधारे असून, या जलाशयांमध्ये गुरुवारी एकूण जिवंत…
मुंबईतील नागरिकांना अधिक सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक सुविधा देण्यासाठी जलव्यवस्थापन क्षेत्रात मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे. यामुळे पाणीपुरवठ्याची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि देखरेख अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली
पुणे विभागातील ७२४ धरणांमध्ये यावर्षी सर्वात कमी पाणी आहे. १८.९२% धरणे शिल्लक राहिली आहेत. गेल्या वर्षी धरणांमध्ये ग्र २४.२३% पाणी होते. हा प्रदेश तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहे.
प्रविण माने यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे सांगितले. खडकवासला कालव्यातून सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक भाग कोरडे पडले आहेत.
१ जून ते ३१ मे हे कोयना धरणातील पाणीसाठ्याचे तांत्रिक वर्ष आहे. कृष्णा पाणी वाटप लावादानुसार ६७.५ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी राखीव ठेवले जाते. तर उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरले जाते.
पिंपळगाव जोगे धरणात देखील सुमारे 71 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, येडगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. वडज धरण देखील पूर्ण क्षमतेने भरल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी डी. एस. कोकणे यांनी…
दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्व विभागात मुसळधार पाऊस सुरू झाला असून, भात लागण व पेरणीची कामे वेगात सुरू झाली आहेत. पावसाने यात व्यत्यय येत असला तरीही शेतकरी पेरणीची घाई करत आहेत.
सध्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असून, दूधगंगा धरण ५० टक्के भरले आहे. राधानगरी धरण ६५ तर वारणा ७० टक्के भरले आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, आजरा, गगनबावडा तालुक्यांत तुलनेत अधिक पाऊस आहे.
वीर धरणातून सासवड नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, नीरा नदीवरील मांडकी डोहातून जेजुरी नगरपालिका व औद्योगिक वसाहतीला देखील उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो.
World Water Day 2025 : २२ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिवशी पाण्याचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि संभाव्य जलसंकटांवर उपाय यावर…
विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अप्परवर्धा सिंचन मंडळाच्या 3 लघुप्रकल्पांत 100 टक्के जलसाठा झाला असून, 20 प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अचलपूर मध्यम व लघु पाटबंधारे विभागात एकूण 26 लघुप्रकल्प आहेत. त्यापैकी धारणीतील मांडवा,…
मे महिन्याच्या शेवटपर्यंत आणखीन पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे मराठवाड्याला जायकवाडी धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते मात्र याच धरणात ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. पुण्यानंतर आता नाशिकमध्ये अनेक भागात अघोषित पाणीबाणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.