Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “भांडूपचा भोंगा मोदी द्वेषाने पछाडलेला…”; संजय निरुपम यांची संजय राऊतांवर टीका

पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवून होते तर उबाठाचे नेते परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत होते, अशी टीका निरुपम यांनी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 03, 2025 | 09:55 PM
Maharashtra Politics: “भांडूपचा भोंगा मोदी द्वेषाने पछाडलेला…”; संजय निरुपम यांची संजय राऊतांवर टीका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: भांडूपचा भोंगा मोदी द्वेषाने पछाडलेला असल्याने त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरुपम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या भांडूपच्या भोंग्यावर निरुपम यांनी टीका केली.

मुंबईत सुरु असलेल्या वेव्हज परिषदेचे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले. हा कार्यक्रम अनेक महिने आधी निश्चित केला होता. तो बदलता येत नाही, असे निरुपम म्हणाले. ही परिषद आंतरराष्ट्रीय परिषद असून त्या ५७ देशांचे प्रतिनिधी आहेत. तो ब़ॉलिवुडचा कार्यक्रम नाही, असे निरुपम म्हणाले. जगभरातील नेते पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाचा सन्मान करतात, मात्र केवळ राजकारण आणि द्वेषापोटी संजय राऊत मोदींजींचा अपमान करतात, अशी टीका निरुपम यांनी केली.

पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवून होते तर उबाठाचे नेते परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत होते, अशी टीका निरुपम यांनी केली. उबाठा पक्ष संपलेला आहे. त्यांच्या पक्षावर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही, असे निरुपम म्हणाले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी लष्कराकडून युद्धसराव केला जात आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देशाने एकत्र असणे आवश्यक असताना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गावी जातात कारण ते शेतकऱ्याचे पुत्र आहेत. गावाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. तेथील लोकांना सोबत घेऊन विकासाची कामे करतात, असे निरुपम म्हणाले. मात्र त्यांच्यावर टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो, असे ते म्हणाले.

Web Title: Shivsena leader sanjay nirupam criticizes to sanjay raut mumbai maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Mumbai
  • Sanjay Nirupam
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर
1

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा
2

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा
3

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
4

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.