ठाकरे गटातील काही खासदार अलीकडील बैठकीना अनुपस्थित राहिल्याने विविध तर्क-वितकांना उधाण आले आहे. मतदारसंघांतील जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खासदार पक्षासोबतच असल्याचा संदेश देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
निरुपम यांनी दावा केला की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेली 'उबाठा' अत्यंत कमकुवत झाली असून, पक्षातील लोकप्रतिनिधींचा आपल्याच नेतृत्वावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.
शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुमप यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत, कार्यकर्ते आणि खासदारांशी संवादाचा अभाव तसेच अहंकारामुळे उबाठा पक्ष अडचणीत आल्याचा दावा केला. फेसबुक लाईव्हद्वारे पक्ष…
शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
ऋतब्रत बॅनर्जी हे आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनण्याच्या मार्गावर आहेत. ऋतब्रत यांना तृणमूल काँग्रेसच्या (TMC) ५८ आमदारांचा पाठिंबा आहे. यामुळे ममता बॅनर्जींच्या पक्षात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या…
Sanjay Nirupam News: पंतप्रधान मोदींच्या पेट्रोल-डिझेल बचतीच्या आवाहनावरून टीका करणाऱ्या विरोधकांना संजय निरुपम यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "पंतप्रधानांनी पायी चालावे का?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.
Sanjay Nirupam: शिवसेना नेते संजय निरुपम यांनी 'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवैसींवर जोरदार टीका केली आहे. तसेच तमिळनाडूतील काँग्रेसच्या भूमिकेवरून त्यांना 'सत्तालोभी' म्हटले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे (महाराष्ट्र दिन) पासून लागू केलेला एक निर्णय ज्यानुसार रिक्षा, टॅक्सी, ओला आणि उबर चालकांसाठी मराठी बोलणे आणि मराठी भाषेची प्राविण्य चाचणी उत्तीर्ण करणे…
परभणीत उबाठा गटाचे २५ नगरसेवक निवडून आले. महापालिकेत उबाठाने काँग्रेससोबत युती करुन सय्यद इक्बाल यांना महापौर पदी बसवले. याचदरम्यान शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची खरमरीत टीका केली.
Sanjay Nirupam on Mahayuti : नगर परिषद निकालांत शिवसेनेचा ५५ टक्के स्ट्राईक रेट आहे. तर कोकणातील मतदारांनी उबाठाला हद्दपार केले आहे. एकंदरित काय तर नगर परिषदांप्रमाणेच महापालिकांमध्येही महायुतीची त्सुनामी धडकणार…
Sanjay Nirupam News : शिवसेना भाजप युती सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी महायुतीचे पक्ष निवडणुकीत स्वबळावर लढले,असं मतं संजय निरुपम यांनी व्यक्त केलं.
ठाकरे बंधु एकत्र आले तरी मुंबईच्या निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून दिसून आले, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली.
आगामी पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. तसंच रणनीतीदेखील आखली जात आहे.असे असताना शिवसेनेचे संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेते मोठा दावा केला आहे.
चांदिवाला बिल्डरविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रार केली असून चौकशी सुरु आहे. चौकशी समितीला या प्रकल्पांमध्ये हाउसिंग जिहादसारखा प्रकार आढळून आला असल्याचे निरुपम म्हणाले.
मिठी नदी घोटाळा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरियाचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. याचदरम्यान आदित्य ठाकरेंची ही चौकशी करा अशी मागणी करण्यात येत आहे.
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीविरोधात भारतीयांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून भविष्यात याची मोठी किंमत तुर्किला मोजावी लागेल, असा इशारा निरुपम यांनी दिला.
Sanjay Nirupam on Sanjay raut : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करण्यासाठी उबाठाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवून होते तर उबाठाचे नेते परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत होते, अशी टीका निरुपम यांनी केली.