Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट सिटीच्या कामाची चौकशी व्हावी; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल यांची मागणी

स्मार्ट सिटी कंपनीमार्फत (Smart City) महापालिका अंतर्गत शहरातील गावठाण भागात 24 तास पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. महापालिकेच्या 24 तास पाणी मिळण्याचा हा प्रकल्प खरंतर खूप महत्त्वकांक्षी आहे. तथापि, महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्यात समन्वय नसल्यामुळे व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही योजनाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 13, 2023 | 02:39 PM
स्मार्ट सिटीच्या कामाची चौकशी व्हावी; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीमार्फत (Smart City) महापालिका अंतर्गत शहरातील गावठाण भागात 24 तास पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. महापालिकेच्या 24 तास पाणी मिळण्याचा हा प्रकल्प खरंतर खूप महत्त्वकांक्षी आहे. तथापि, महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्यात समन्वय नसल्यामुळे व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही योजनाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, या कामाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल (Rajendra Bagul) यांनी केली आहे.

या योजनेकरता पाणी साठवण्यासाठी विविध क्षमतेचे जलकुंभ व त्यानंतर त्याला जोडल्या जाणाऱ्या जलवाहिन्या अशी वितरण व्यवस्थेची सांगड घालायला हवी होती. ज्या पाण्याच्या जलवाहिन्या कार्यान्वित आहे त्याचे काय करायचे तसेच गल्लीबोळात असलेले रस्ते परत खोदून अस्तित्वात असलेल्या लाईन पुन्हा टाकून पुन्हा नवीन रस्ते व लाईनचा अतिरिक्त खर्चाचा बोजा वाढवण्यात आलेला आहे. नाशिक महापालिकेच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्यांमध्ये सदरच्या वितरण व्यवस्थेच्या लाईन टाकण्यास महापालिकेने परवानगी दिलेली आहे. तथापि, महापालिकेचा सक्षम अधिकाऱ्यांच्या कोणताही सहयोग व लेखी परवानगी न घेता स्मार्ट सिटी कंपनीने मोठ्या प्रमाणावर काँक्रीटचे रस्ते वाटेल तसे फोडून हे शहर विद्रूप केले.

महापालिकेने स्मार्ट सिटीबाबत जबाबदारी निश्चित करावी

शिवाजीरोडवरील रायझिंग मेन लाईनला स्मार्ट सिटीला परवानगी नसताना देखील त्यांनी अनेक कनेक्शन महापालिकेच्या परवानगीशिवाय वितरीत केले आहेत. त्याची जबाबदारी महापालिकेने स्मार्ट सिटीबाबत निश्चित केली पाहिजे व त्यापोटी महापालिकेने झालेले आर्थिक नुकसान दंडात्मक कारवाईसह संबंधितांकडून वसूल करावे, अशी सूचना बागूल यांनी केली.

Web Title: Smart city work should be investigated senior congress leader rajendra bagul demand nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2023 | 02:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Smart City

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.