Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather : राज्यातील तापमानात होतीये वाढ; अनेक जिल्ह्यांत तापमान 41 अंशांच्या वर, परभणीत तर…

विदर्भातील नऊ जिल्ह्यांचे सोमवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. धुळे शहरामध्ये सोमवारी देखील उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून आला. धुळ्यामध्ये 42.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2025 | 06:50 AM
अकोला ४५ अंशांवर; पुढे ७ दिवस हीटवेव्ह

अकोला ४५ अंशांवर; पुढे ७ दिवस हीटवेव्ह

Follow Us
Close
Follow Us:

परभणी : एप्रिल महिना आता अर्धा संपला असून, काही दिवस शिल्लक आहेत. त्यातच वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी उन्ह तर काही ठिकाणी गारवा अनुभवायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी उकाड्यात प्रचंड वाढ झाली. धुळे, मालेगाव, सोलापूर, परभणी या ठिकाणी तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवण्यात आला. तर परभणी जिल्ह्याला पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील नऊ जिल्ह्यांचे सोमवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. धुळे शहरामध्ये सोमवारी देखील उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून आला. धुळ्यामध्ये 42.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या तापमान वाढीला ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम कारणीभूत ठरत आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यात परभणीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवत असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली आहे.

दरम्यान, मराठवाडा व विदर्भात कुठेही समुद्र किनारा नाही. वृक्षतोडीमुळे मराठवाडा व विदर्भातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर यांत्रिकीकरणामुळे वाढणारे प्रदूषणही याला कारणीभूत ठरत आहे, असेही सांगण्यात आले आहे.

उन्हाचा कडाका अन् पाऊसही

गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. मात्र, काही भागात तापमान हे 40 अंशांच्या वर कायम आहे. मागील आठवड्यात देखील पारा 42 ते 43 अंशांपर्यंत पोहचला होता. मात्र, ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता.

पुन्हा उष्णतेची लाट

गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नित्याचेच झाले आहे. यंदाही काही दिवसांपूर्वी 41 ते  42 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले असून, तापमान स्थिरावले आहे. तर आता पुढील दोन दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची लाट येऊन तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Web Title: Temperatures are above 41 degrees in many districts of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 06:50 AM

Topics:  

  • Climate Change
  • Increase in Temperature
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके
1

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा
2

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

Heatstroke Cases : राज्यात उष्णतेचा कहर सुरूच; दोन महिन्यांत उष्माघाताचे 6 बळी
3

Heatstroke Cases : राज्यात उष्णतेचा कहर सुरूच; दोन महिन्यांत उष्माघाताचे 6 बळी

अकोल्यानंतर आता नाशिक तापले; दोन वर्षांनंतर तापमानाचा पारा 42 अंशांवर, रस्त्यावर शुकशुकाट…
4

अकोल्यानंतर आता नाशिक तापले; दोन वर्षांनंतर तापमानाचा पारा 42 अंशांवर, रस्त्यावर शुकशुकाट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.