Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjan water crisis : या गावात पाणीटंचाई! पावसाचे पाणी साठवून तहान भागवण्याची वेळ…

कर्जत तालुक्यातील हे गाव लोकसंख्या अवघी दीड हजार, पण या छोट्या गावाने पाणीटंचाईच्या मोठ्या वेदना पिढ्यानपिढ्या सहन केल्या आहेत. वर्षानुवर्षे मातीचा बंधारा बांधला जातो, ग्रामस्थ स्वतः हाताने काम करतात, पण पाणी थांबत नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 29, 2025 | 06:53 PM
या गावात पाणीटंचाई! पावसाचे पाणी साठवून तहान भागवण्याची वेळ...

या गावात पाणीटंचाई! पावसाचे पाणी साठवून तहान भागवण्याची वेळ...

Follow Us
Close
Follow Us:
  • पावसाळयात देखील पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
  • पाणी सप्लाय करणारी मोटर जळाल्यामुळे पाणीटंचाई
  • दिवसभरामध्ये चार टँकर पुरवून पाणी पिण्याची व्यवस्था

कर्जत : कर्जत तालुक्यातील वाकस ग्रुप ग्रामपंचायत मधील कोलीवली आणि नेवाळी या गावांना सध्या सुरु असलेल्या पावसाळयात देखील पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मागील चार दिवसापासून ग्रामपंचायतसाठी पाणी सप्लाय करणारी मोटर जळाल्यामुळे चार दिवस पाणी नळाला आले नाही. त्यामुळे पाणी पिण्यासाठी येत नाही, ही समस्या लक्षात घेऊन समाजसेवक सचिन धुळे यांनी कोळिवली आणि नेवाली गावांसाठी दिवसभरामध्ये चार टँकर पुरवून पाणी पिण्याची व्यवस्था केली.

महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नेरळ कशेळे राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या वाकस ग्रामपंचायत मधील नेवाळी आणि कोलिवली या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सध्या जो ऋतू चालू आहे त्यामध्ये दिसूनही येत नाही कुणालाही हिवाळा आहे की पावसाळा आहे.जल मिशन योजना जेव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये राबवण्यात येत असून त्या नळपाणी योजनेतून त्यावेळी या दोन गावांना यातून वगळण्यात आले आहे.जलजीवन मिशनचे काम अर्धवट आणि मनमानीपणे सुरु असल्याने त्या मनमानी कारभारामुळे अशा अनेक गावांना पाणी पिण्याची टंचाई भासत आहे. नऊ ते दहा महिने होऊन ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचा कार्यकाळ संपला आहे.

त्यामुळे सध्या तेथे असलेले प्रशासक यांच्या माध्यमातून सुरु असलेला कारभार हा जनतेच्या विरुद्ध सुरु आहे.परंतु या प्रशासकाच्या हलगर्जीपणामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायत मधील समाजसेवक कार्यकर्ते सचिन धुळे यांच्या माध्यमातून आम्हाला टँकरने पाणी पुरवले गेले. आणि पाण्याची काय गरज आहे ही महिलांना कळत असते आणि त्यांची समस्या जाणून घेऊन समाजसेवक सचिन धुळे यांनी टँकर चे पाण्याची सोय केली.

स्थानिक ग्रामस्थ हरेश सोनावले यांनी कोलिवली गावाच्या बाहेर बांधण्यात आलेली पाण्याची राजकी नादुरुस्त झाली असून देखील त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.त्यांचवेळी स्थानिकांच्या पाण्याबाबत सतत ओरड असून देखील प्रशासक यांना गावात जाण्यास वेळ मिळत नाही. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची गैरसोय सुरु असल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त असून नवीन नळपाणी योजनेत या दोन्ही गावांचं समावेश करावा अशी मागणी सोनावले यांनी केली आहे.

Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी घाबरत आहेत; संजय राऊतांची टीका

Web Title: Water shortage in kolivali and newali villages of wakas gram panchayat it time to store rainwater to quench thirst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 06:53 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • water

संबंधित बातम्या

“कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश
1

“कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक
2

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक

महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
3

महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी संकट गडद! महावितरणच्या ‘झटका’मुळे ५० तास पाणीपुरवठा बंद
4

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी संकट गडद! महावितरणच्या ‘झटका’मुळे ५० तास पाणीपुरवठा बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.