महापालिका आणि जलसंपदा विभागात पाणी उचलण्यावरून आणि बिलाच्या थकबाकीवरून अनेक वर्षांपासून वाद आहेत. महापालिका पाण्याचा औद्योगिक वापर करत नाही, तरीही जलसंपदाकडून औद्योगिक वापराचे बिल लावले जाते, असा आरोप केला जातो.
इराणमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी, 'ब्रेंट क्रूड' तेलाच्या किमतीने पुन्हा एकदा १०० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला.
आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या नगरपंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान असलेल्या योजनेंतर्गत सुरू पाणीपुरवठा योजना व नळजोडणी कामांचा सविस्तर आढावा आमदार सुरेश धस यांच्याकडून घेण्यात आला.
अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी रोजच्या जेवणात मिठाचा वापर केला जातो. मिठाशिवाय जेवणाला चव लागत नाही. मीठ खाल्ल्यामुळे शरीराला जितके फायदे होतात तितकेच तोटे सुद्धा होतात. चव वाढवण्यासाठी मिठाचा वापर केला जातो.…
अजिंठा गावात व्हॉल्व्ह गळतीमुळे महिनाभरापासून दूषित पाणीपुरवठा होत असून ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. साथरोगाच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे.
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि धूळ, माती स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त फेसवॉशचा वापर करण्याऐवजी पाण्याचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
पाणी आरोग्यासाठी आवश्यक असले तरी चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यास शरीराला त्रास होऊ शकतो. रोजच्या आयुष्यातील काही सवयी नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे पाणी कसे आणि केव्हा प्यावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे…
देशातील 80 टक्के नागरिकांना विषारी धातूयुक्त पाणी प्यावे लागत असल्याची माहिती केंद्र सरकारच्या एका अहवालातून पुढे आली आहे. दूषित पाणी पिण्यामुळे होणाऱ्या उलट्या आणि अतिसारामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा…
भविष्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरांची पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने, टाटा समूहाच्या मुळशी व ठोकळवाडी धरणातील पाणी वीजनिर्मितीऐवजी पिण्यासाठी वापरण्याचा पर्यायही पुढे आला आहे.
शेखर गायकवाड यांनी नवीन पिढीला निसर्गाशी जोडण्यासाठी प्रत्यक्ष नदी, तलाव, डोह येथे नेऊन अनुभव देण्याची गरज व्यक्त केली. नद्या व तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास मानवी स्थलांतर थांबवता येते, असे सांगितले.
दिवसभरात नियमित ३ लीटर पाण्याचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.
Chhatrapati Sambhajinagar Water Shortage: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! महापालिकेच्या २७४० कोटींच्या पाणी योजनेतील जोडण्या प्रलंबित असल्याने पाणीपुरवठा वेळापत्रक पुन्हा बिघडले.
जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर-फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच जेसीबी मशीन, सशस्त्र पोलिस आणि शंभरांहून अधिक मजूरांच्या साहाय्याने ही मोहीम राबवण्यात आली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरअखेरपर्यंत २०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) वाढीव पाणी शहरात येणार आहे. जायकवाडी येथील जॅकवेल आणि मोटार बसविण्याचे काम नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
Illegal Water Connection New : अकोला महापालिका क्षेत्रात ७० हजारांच्या घरात अधिक अधिकृत नळ कनेक्शनधारक आहेत. याचाच अर्थ हजारो नळ कनेक्शन आजही अनधिकृत आहेत.
कर्जत तालुक्यातील हे गाव लोकसंख्या अवघी दीड हजार, पण या छोट्या गावाने पाणीटंचाईच्या मोठ्या वेदना पिढ्यानपिढ्या सहन केल्या आहेत. वर्षानुवर्षे मातीचा बंधारा बांधला जातो, ग्रामस्थ स्वतः हाताने काम करतात, पण…
नवरात्रीच्या उपवासात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत नाही. जाणून घ्या कमी पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर दिसणारे परिणाम.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. याशिवाय त्वचेवर चमकदार ग्लो येतो. जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे फायदे.
जीएसटीच्या नव्या दरानुसार रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वेने ‘रेल नीर’ च्या किमतीत एक रुपयाची घट केली आहे. जाणून घ्या नवे दर आणि जर कोणी जास्त पैसे घेतल्यास कुठे…