नवरात्रीच्या उपवासात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत नाही. जाणून घ्या कमी पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर दिसणारे परिणाम.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. याशिवाय त्वचेवर चमकदार ग्लो येतो. जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे फायदे.
जीएसटीच्या नव्या दरानुसार रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वेने ‘रेल नीर’ च्या किमतीत एक रुपयाची घट केली आहे. जाणून घ्या नवे दर आणि जर कोणी जास्त पैसे घेतल्यास कुठे…
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, प्रेमानंद जी महाराजांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी मुलांच्या मेंदू आणि पोटासाठी का फायदेशीर आहे हे स्पष्ट केले आहे, जाणून घ्या तथ्य
देशात अल्कोहोलमध्ये पाणी मिसळण्याची ही पद्धत अगदी सामान्य आहे. आपण भारतीय पाणी, सोडा, कोक, ज्यूस आणि इतर गोष्टींमध्ये मिसळून पितो. पण यामागचं नेमकं काय आहे कारण? मद्यप्रेमी दारुमध्ये पाणी टाकून…
पाण्याच्या बाटलीवर Expiry Date लिहिलेली असणं अनिवार्य असतं. पाणी खराब होत नाही तर मग पाण्याच्या बाटलीवर ही Expiry Date कशासाठी याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
TOI-1846b : पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर पाणी शोधण्यासाठी शास्त्रज्ञांची दीर्घकाळची प्रतीक्षा संपू शकते. खगोलशास्त्रज्ञांनी एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे, जो पाण्याने भरलेला असल्याचे मानले जाते.
शरीर कायम हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. वयाच्या ६० व्या वर्षीसुद्धा हेल्दी आणि तरुण दिसण्यासाठी पाणी पिण्याचे हे नियमित फॉलो करावे. यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. ही समस्या उद्भवू लागल्यानंतर वारंवार चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.
Water supply will be suspended : केडीएमसीच्या सर्वच जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत उपकरणांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. याचपार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील या भागांचा पाणी पुरवठा बंद करण्यात येत आहे.
उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु झाली आहे. असं एक गाव जेथे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
शेवगावमध्ये पाणीपुरवठा व अतिक्रमण प्रश्नांवर सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाकडे समाधानकारक उत्तरांची मागणी केली. जनतेत संतापाची लाट उसळली.
Thane Water Supply News: ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार आणि शनिवार असा दोन दिवस बंद राहणार असल्याने ठाण्यात दोन दिवस उन्हा सोबतच पाणी टंचाईच्या झळा देखील सोसाव्या…
पाणी टंचाईची भीषणता सर्वदूर जाणवू लागली आहे. पाणी आणण्यासाठी महिला दररोज अनेक किलोमीटर चालत जात नाहीत तर स्वतःचा जीवही धोक्यात घालत आहेत. पाण्याच्या एका हंड्यासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ आली…