Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? कोणता नवीन बॉम्ब फुटणार? उद्या अधिवेशनाचं सूप वाजणार, विरोधक ‘यावरुन’ सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता, कारण…

सीमा भाग, मुख्यमंत्री जमीन घोटाळा, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, तसेच 36 एकर गायरान जमीन ज्या पद्धतीने रेवडी सारखी वाटली. या क्षणी या इमारतीमध्ये आमच्याकडे 25 प्रकरण पडली आहेत, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. त्यामुळं आज कोणता नवीन बॉम्ब फुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 29, 2022 | 07:30 AM
आज अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? कोणता नवीन बॉम्ब फुटणार? उद्या अधिवेशनाचं सूप वाजणार, विरोधक ‘यावरुन’ सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता, कारण…
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा सुरु आहे, तर आजचा नववा दिवस आहे. उद्या अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे. हे अनेक कारणांमुळं वादळी ठरत आहे, या अधिवेशनात अनेक मुद्द्यावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताहेत. सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण, सीमावाद ‘ईएस’ प्रकरण, गायरान जमीन घोटाळा, मंत्री राजीनामा आदीवरुन अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. तर शिंदे गटातील मंत्र्यांचे घोटाळे यावरुन विरोधक राजीनाम्यासाठी आक्रमक होताना दिसत आहेत.

दरम्यान, आदित्य ठाकरेंवरील आरोपांवरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे शिंदे गटातील घोटाळेबाज मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. याच याच मुद्द्यावरुन विरोधक व सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आधी सीमा भाग, मुख्यमंत्री जमीन घोटाळा, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, तसेच 36 एकर गायरान जमीन ज्या पद्धतीने रेवडी सारखी वाटली. या क्षणी या इमारतीमध्ये आमच्याकडे 25 प्रकरण पडली आहेत, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. त्यामुळं आज कोणता नवीन बॉम्ब फुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे, कोरोनानंतर नागपुरात पहिल्यांदाच अधिवेशन होत असल्यामुळं ह्या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी मागणी विरोधपक्षाने केली होती, मात्र ठरलेल्या वेळेत अधिवेश पार पडणार असल्याचं कालच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले. या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक ऐकमेकांची उणीधुणी काढत चिखलफेक करत आहेत. उद्या अधिवेशनाचं सूप वाजणार आहे. त्यामुळे आज हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचे ठराव आणि प्रस्ताव मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या दिवशी कोणते निर्णय घेतात आणि विरोधक सरकारला कसे धारेवर धरणार हे दिसणार आहे. आज विरोधक आणखी एका मंत्र्याबाबत घोटाळा उघडकीस करत, कोणते बॉम्ब फोडणार, नवीन मंत्र्यांचे घोटाळे, गौप्यस्फोट होणार का? याकडे सर्वाच लक्ष लागले आहे.

Web Title: What issues will prevail in the session today what new bomb will explode the opposition is likely to surround the rulers over this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 07:20 AM

Topics:  

  • BJP
  • Nagpur
  • Shinde-Fadnavis government
  • Winter Assembly Session

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.