Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आली की माेदी रडतात ; संजय राऊत यांची पंतप्रधानांवर घणाघाती टीका

राममंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी ११ दिवस पंतप्रधान माेदी ब्लॅंकेटवर झाेपल्याच्या बातम्या आल्या. मात्र देशातील काेट्यवधी जनता राेज फूटपाथवर झाेपे, याकडे मात्र या भाजपावाल्यांचे लक्ष नाही. ११ दिवस उपवास करून राममंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्याची पाेपटपंची करणाऱ्यांनी देशातील ४० काेटी जनता राेजच अर्धपाेटी झाेपे, याकडे मात्र यांचे लक्ष नाही.

  • By Aparna
Updated On: Jan 23, 2024 | 08:18 PM
निवडणूक आली की माेदी रडतात ; संजय राऊत यांची पंतप्रधानांवर घणाघाती टीका
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : प्रभू श्रीराम एकवचनी हाेते, सत्याचे समर्थन करणारे हाेते. आजचे पंतप्रधान मात्र ढाेंगी आणि लबाड आहेत. नाशिक दाैऱ्यावर आले असताना कांदा उत्पादकांचे प्रश्न साेडवू, असे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांनी आताच्या नाशिक दाैऱ्यात मात्र एक शब्दही उच्चारला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यांना महत्त्वाचे वाटत नाही, असे पंतप्रधान काय कामाचे? नाशकात येऊन मंदिर झाडण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवले असते तर सर्वसामान्य जनतेलाही खराेखरच रामराज्य येईल, असा आशावाद वाटला असता, असे म्हणत खा. संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली. (Sanjay Raut criticises PM Modi)

राममंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी ११ दिवस पंतप्रधान माेदी ब्लॅंकेटवर झाेपल्याच्या बातम्या आल्या. मात्र देशातील काेट्यवधी जनता राेज फूटपाथवर झाेपे, याकडे मात्र या भाजपावाल्यांचे लक्ष नाही. ११ दिवस उपवास करून राममंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्याची पाेपटपंची करणाऱ्यांनी देशातील ४० काेटी जनता राेजच अर्धपाेटी झाेपे, याकडे मात्र यांचे लक्ष नाही. आजवरचा इतिहास पाहिला तर निवडणुका आल्या की पंतप्रधानांना सभेत रडू काेसळते. हे मगरीचे अश्रू काढून सर्वसामान्य जनतेला आता तुम्ही फसवू शकणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

देशाचे रक्षण करताना पूलवामा येथे ४० जवानांना वीरमरण आले त्यावेळी भाजपाच्या नेत्यांना अन‌ पंतप्रधानांना अश्रू आले नाहीत. आता मात्र निवडणुका आल्यामुळे जिथे गेले तिथे अश्रू काढून सर्वसामान्य जनतेला वेड्या काढण्यासाठी पंतप्रधान पुढे सरसावले आहेत, मात्र आता या नाटकांना सर्वसामान्य जनतेने ओळखले असून, आता ही जनता फसणार नाही, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली.

राममंदिराच्या नावाने घराेघरी जाऊन अक्षदा वाटल्या. त्याऐवजी त्यांनी २०१४ च्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाला १५ – १५ लाख देणार असल्याचे आश्वासन दिले हाेते. ते १५-१५ लाख रुपये घेऊन आले असते तर सर्वसामान्य जनतेेने निश्चितच त्यांचे स्वागत केले असते. मात्र या गेंड्याच्या कातडीच्या नेत्यांना त्यांनी दिलेले आश्वासनही आज लक्षात नाही, हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेत काेणतेही गट-तट नाहीत. शिवसेना एकच आहे आणि ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची अन‌ उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील. गद्दारांनी कटकारस्थन करून शिवसेना बळकावण्याचा प्रयत्न केला तरी ताे कधीही पूर्ण हाेणार नाही, असेही ते यावेळी बाेलताना म्हणाले.

Web Title: When the election comes modi starts crying sanjay raut criticises pm modi nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2024 | 08:18 PM

Topics:  

  • Khandesh
  • maharashtra
  • maharashtra news
  • Nashik

संबंधित बातम्या

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?
1

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
2

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
3

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Nashik News: धक्कादायक! 12 वर्षांपासून आधार कार्डसाठी ‘तिचा’ वनवास, अखेर प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा
4

Nashik News: धक्कादायक! 12 वर्षांपासून आधार कार्डसाठी ‘तिचा’ वनवास, अखेर प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.