Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UAE मध्ये बंदी, जनहित याचिकेनंतरही भारतात धुमाकूळ घालतेय ‘Aakhri Sawal ’, राष्ट्रपती भवनात होणार विशेष प्रक्षेपण

UAE मध्ये बंदी, चित्रपट थांबवण्यासाठी जनहित याचिका दाखल… पण भारतात संजय दत्त अभिनीत ‘आखिरी सवाल’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रेक्षकांसोबतच राजकारणातील मोठ्या सदस्यांना याची उत्सुकता लागून आहे. 

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 17, 2026 | 12:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aakhri Sawal Movie : UAE मध्ये बंदी, चित्रपट थांबवण्यासाठी जनहित याचिका दाखल… पण भारतात संजय दत्त अभिनीत ‘आखिरी सवाल’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रेक्षकांसोबतच राजकारणातील मोठ्या सदस्यांना याची उत्सुकता लागून आहे.

Riteish Deshmukh : अभिनेत्याने नावात एक्स्ट्रा ‘I’ टाकण्यामागे अर्थ काय? ‘या’ कारणामुळे रितेशने बदलली नावाची स्पेलिंग

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी चित्रपट पाहून त्याचे कौतुक केले होते, तर आता आज राष्ट्रपती भवनातही या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे.

एका बाजूला चित्रपटाभोवतीचे वाद…

एका बाजूला चित्रपटाभोवतीचे वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सामान्य प्रेक्षकांपासून मोठ्या राजकीय आणि शासकीय व्यक्तींपर्यंत सर्वजण हा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचत आहेत. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, ‘आखिरी सवाल’मध्ये नेमकं असं काय आहे, जे पाहिल्यानंतर प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया देण्यास भाग पडत आहे?

भारतात जबरदस्त प्रतिसाद

यूएईमध्ये बंदी आणि चित्रपटाविरोधात जनहित याचिका दाखल झाल्यानंतरही भारतात मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद हे दर्शवतो की हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून समाज आणि सामान्य माणसाशी थेट जोडलेला एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो.

‘आखिरी सवाल’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वरंग यांनी केले आहे. चित्रपटाचे सादरीकरण निखिल नंदा यांनी केले असून निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली आहे. सहनिर्माते म्हणून पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद यांची साथ लाभली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

देशाच्या इतिहासातील त्या पानांना स्पर्श

आजच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत बहुतांश वेळा मसालेदार आणि व्यावसायिक चित्रपटांनाच प्राधान्य दिले जाते. अशा वेळी निखिल नंदा यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार केला आहे. ‘आखरी सवाल’च्या माध्यमातून त्यांनी देशाच्या इतिहासातील त्या पानांना स्पर्श केला आहे, ज्यांवर फार कमी चर्चा झाली आहे. बाबरी मशीद पाडण्याची घटना, महात्मा गांधी यांची हत्या आणि आणीबाणी यांसारख्या विषयांना थेटपणे मांडत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Cup Bashi New Movie : एक वेगळा हट्ट! ‘सासूशी जुळावी पत्रिका, तरच करणार लग्न’; Teaser Lunch, विनोदाचा हंगाम

Web Title: Aakhri sawal movie banned in uae pil filed special screening at rashtrapati bhavan news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • Bollywood
  • Entertainment News
  • Marathi News
  • sanjay datta

संबंधित बातम्या

Market Outlook: Sensex आणि Nifty ची तेजी कायम राहणार की…? ‘या’ चार प्रमुख घटकांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं
1

Market Outlook: Sensex आणि Nifty ची तेजी कायम राहणार की…? ‘या’ चार प्रमुख घटकांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं

सरकारचा मास्टरस्ट्रोक! इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाचे वाचले 1.90 लाख कोटी रुपये; शेतकऱ्यांनाही मोठा फायदा
2

सरकारचा मास्टरस्ट्रोक! इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाचे वाचले 1.90 लाख कोटी रुपये; शेतकऱ्यांनाही मोठा फायदा

Gautam Adani यांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टात फौजदारी आरोप का हटवले? DoJ ने सांगितली 6 मोठी कारणं
3

Gautam Adani यांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टात फौजदारी आरोप का हटवले? DoJ ने सांगितली 6 मोठी कारणं

विमानंही आता Ethanol वर उडणार… सरकारचा ऐतिहासिक निर्णय, प्रदूषण पसरवणारे ‘जेट फ्यूल’ होणार रिप्लेस, कोणी घेतला निर्णय?
4

विमानंही आता Ethanol वर उडणार… सरकारचा ऐतिहासिक निर्णय, प्रदूषण पसरवणारे ‘जेट फ्यूल’ होणार रिप्लेस, कोणी घेतला निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.