अनुप जलोटा हे गायन क्षेत्रातील खूप मोठे नाव आहे आणि आता ते डरबनमध्ये ऐतिहासिक हनुमान चालिसा पठण करणार आहेत. नक्की काय आहे आयोजन नवराष्ट्रसह केली खास बातचीत
ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांनी आज मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मराठी रंगभूमीवरील अत्यंत अग्रगण्य नाव असणाऱ्या विजया मेहता या खूपच प्रसिद्ध होत्या आणि त्यांनी महान कलाकारांना घडवले होते
भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या 'लगान' चित्रपटाला आणि आमिर खान प्रॉडक्शन्सला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंडिया पोस्टने ऐतिहासिक सन्मान दिला आहे.
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांचा घटस्फोट होत आहे. 'लॉक अप २' च्या प्रीमियरमध्ये आकांक्षाने स्वतः याला दुजोरा दिला. गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. आकांक्षाने घटस्फोटाचे कारणही उघड केले आहे.
दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी ‘वाराणसी’ या महाकाय चित्रपटाच्या शूटिंग आणि ॲक्शन सीक्वेन्सबाबतच्या दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा ॲक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक…
अभिनेता ऋषभ साहनी याच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या आगामी 'नागाबंधम' या भव्य पॅन-इंडिया चित्रपटातील खलनायकाची भूमिका याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल आणि त्याचे शुटिंग दरम्यानचे किस्से…
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 'पुष्पा २' चेंगराचेंगरी प्रकरणात हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर होत त्याने सुपरस्टार असून सुद्धा कायदा सगळ्यांसाठी समानच असतो हे त्याच्या वर्तवणुकीतून दाखवून दिलं.
पॅन-इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याने 'मेक-अ-विश फाउंडेशन'च्या माध्यमातून एका लहान चिमुकल्या चाहतीची इच्छा पूर्ण केल्याच्या या हृदयस्पर्शी आणि सकारात्मक क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'मी संसार माझा राखिते' ही मालिका प्रेक्षकांची आवडती असून आता दोन वर्षानंतर या मालिकेत अभिनेत्री स्वाती लिमये दिसणार आहे. इतकंच नाही या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे
रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाने महाराष्ट्रात एक नवा इतिहास रचला आहे. थिएटरमध्ये सलग ५० दिवस यशस्वीरित्या पूर्ण केले असून प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
कॉकटेल २ चित्रपट आज सगळीकडे प्रदर्शित झाला आहे आणि सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता होती. पहिल्या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. तर शाहीद, क्रिती आणि रश्मिका नक्की कसं काम करतील याबाबत चर्चा…
पुणे शहर, जिल्ह्याचा घाटमाथा परिसर तसेच नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
रियालिटी शो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन हे तर समीकरणच आहे. सध्या अनेक कुकिंग शो दिसतात. आता हिंदी ZEE 5 वर माँ है ना हा रियालिटी शो आला असून तो का पाहायला…
सुपरस्टार Aamir Khan यांनी स्थापन केलेल्या या निर्मिती संस्थेने पुढे Dangal, Taare Zameen Par, आणि Secret Superstar यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांद्वारे मोठे यश मिळवले. आपल्या चित्रपटांमधून या बॅनरने नेहमीच प्रेक्षकांना…
शासन दरबारी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे आणि वंचित समाजाच्या वेदना यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा हा…
महाराष्ट्राला लाभलेला अभंगांचा इतिहास हा खूपच मोठा आहे आणि महाराष्ट्राचे आवडते गायक राहुल देशपांडे हा वारसा नक्कीच जपत आहेत. ‘अभंगवारी’ ही टूर १३ राज्य आणि शहरांमध्ये आता घेऊन येत आहेत
आपण 2026 वर्षाच्या पहिल्या सहामाहीचा टप्पा जवळपास पूर्ण केला आहे. या काळात मोठ्या पडद्यावर अनेक भव्य आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, अजूनही मनोरंजनाचा प्रवास संपलेला नाही. वर्षाच्या उत्तरार्धात प्रेक्षकांसाठी…
झी मराठीवर लवकरच ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका सुरू होते आहे आणि सध्या या मालिकेचे प्रोमो तुफान गाजत आहेत. ठसकेबाज आणि टेचात असणारी इंदुराणी पाटरासकर ही भूमिका साक्षी गांधी साकारणार आहे
एस. एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' चित्रपटाबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. चित्रपटाच्या लेखकाने रामायणातील प्रभू राम आणि कुंभकर्ण यांच्यातील भव्य युद्ध तसेच कथानकातील महत्त्वाचे रहस्य उघड केले आहे.