Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नैराश्यानंतर कुटुंबाशी संबंध तोडण्याबाबत अमाल मलिकने सोडले मौन, म्हणाला- ‘माझे पालक…’

बॉलिवूड गायक अमाल मलिकने नुकतेच नैराश्याचे कारण देत आपल्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडण्याची घोषणा केली होती. आता गायकाने त्या पोस्टनंतर त्याच्या कुटुंबाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 16, 2025 | 05:36 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

अमाल मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याच्या कुटुंबासोबतचे नाते संपवण्याबद्दल बोलून चाहत्यांना धक्का दिला होता. तो त्याच्या नैराश्यासाठी त्याच्या पालकांना जबाबदार धरत होता. अमाल म्हणाला होता की, गेल्या अनेक वर्षांपासून त्याला असे वाटून दिले जात आहे की दिवसरात्र कठोर परिश्रम करूनही तो त्यांच्या प्रियजनांना सुरक्षित जीवन देण्यात अपयशी ठरला आहे. त्याने सांगितले होते की आतापासून तो त्याच्या कुटुंबाशी फक्त व्यावसायिक संभाषण करेल.

यांनतर गायकाने कुटुंबाची प्रतिक्रिया दिली आहे, ‘माझ्या आईवडिलांना खूप वाईट वाटले.’ पण ती रागाच्या भरात लिहिलेली पोस्ट नव्हती, तर ती खूप दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग होता. बॉलिवूड गायक अमाल मलिकने नैराश्यानंतरच्या त्याच्या पोस्टबाबत या सर्व गोष्टी सांगितल्या. त्या गायकाने त्याच्या कुटुंबाची त्यावर काय प्रतिक्रिया होती ते सांगितले. शेवटी त्याने हे पाऊल का उचलले? याचे कारण आता गायकाने स्पष्ट केले आहे.

“पण तुम्ही हिंदूंना का शिवीगाळ करताय?”, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्यावर गायक जावेद अख्तर संतापले

‘आपल्या जवळच्या लोकांनाही आपले दुःख समजू शकत नाही’
अमाल पुढे म्हणाला की, ‘लोकांना अनेकदा असे वाटते की कौटुंबिक बाबी सार्वजनिक करू नयेत, परंतु कधीकधी आपल्या जवळचे लोकही आपले दुःख समजू शकत नाहीत. मी, अरमान, आई-बाबा, आम्ही चौघेही एक मजबूत युनिट आहोत. पण प्रत्येक व्यक्तीच्या आत एक संघर्ष असतो, जो बाहेरून दिसत नाही. कदाचित अरमानही काहीतरी लपवत असेल, जसे मी करत आहे.’ असे गायक म्हणाला.

कुटुंबाची प्रतिक्रिया काय आहे?
या भावनिक प्रकरणानंतर सर्वात मोठा प्रश्न असा होता की यामुळे अमालच्या कुटुंबात दुरावा निर्माण झाला का? यावर उत्तर देताना तो म्हणाला, ‘माझे पालक थोडे दुखावले होते, पण त्यांना माझ्या भावना समजल्या. या संभाषणामुळे आम्ही पुन्हा जवळ आलो आहोत. आता आम्ही एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोलू शकतो. ‘ असे त्याने म्हटले आहे.

परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ मधून माघार घेतली? इतके टोकाचे पाऊल उचलण्यामागील खरं कारण काय

भाऊ अरमानसोबतच्या नात्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली
अरमानबद्दल विचारले असता, अमाल भावुक झाला आणि म्हणाला, ‘जगाला माझ्या अरमानशी असलेल्या नात्याबद्दल माहिती आहे. ते नाते इतके मजबूत आहे की ते काहीही बदलू शकत नाही. आमच्यातील प्रेम नेहमीच राहील.’ असे त्याने म्हटले आहे.

अमाल मलिकने पोस्टमध्ये काय लिहिले?
२० मार्च २०२५ रोजी संगीतकार-गायक अमाल मलिक यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘मी आता अशा जागी पोहोचलो आहे जिथे माझी शांती हिरावून घेतली गेली आहे. यामुळे मी नैराश्यात आहे. यासाठी मी स्वतःला आणि माझ्या जवळच्या लोकांना दोष देतो. जड अंतःकरणाने मी जाहीर करतो की मी माझ्या जवळच्या लोकांशी असलेले माझे संबंध संपवत आहे.’ असे त्याने म्हटले होते. अमालच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

Web Title: Amaal mallik breaks silence on family post relationship with armaan and daboo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
4

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.