Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त अक्षयने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला- ‘ना विसरले गेले, ना…’

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'केसरी २' साठी चर्चेत आहे. तसेच हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारित आहे. आज या हत्याकांडाच्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त त्याने पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 13, 2025 | 11:53 AM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने स्वातंत्र्यलढ्यात प्राण गमावलेल्या शहीदांचे स्मरण केले. या निमित्ताने अक्षयने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने लिहिले, “ना विसरले गेले, ना माफ केले गेले.” असं लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला आता प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच लवकरच आता अभिनेत्याचा ‘केसरी २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जो जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारित आहे.

एक्स पत्नी अवंतिकासोबतच्या घटस्फोटावर इम्रान खानने ६ वर्षांनी सोडले मौन, म्हणाला- ‘आम्ही एकमेकांना पाठिंबा…’

हजारो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले
अक्षयची ही पोस्ट जालियनवाला बागेच्या दुःखद घटनेबद्दल आहे, जेव्हा बैसाखीच्या दिवशी शांततापूर्ण मेळाव्यात सहभागी झालेले लोक ब्रिटीश सैन्याच्या क्रूरतेचे बळी ठरले. यामध्ये हजारो निष्पाप लोक मारले गेले आणि जखमी झाले. या पोस्टद्वारे अक्षयने केवळ शहीदांचे स्मरण केले नाही तर आजच्या पिढीला इतिहासाच्या या काळ्या अध्यायाशी जोडण्याचा प्रयत्न केला.

 

अक्षय देशाप्रती असलेली जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडतो
अक्षय कुमार नेहमीच त्याच्या कामातून देशभक्ती आणि सामाजिक मुद्दे पुढे आणतो. त्याचे चित्रपट असोत किंवा सोशल मीडियावरील संदेश असोत, तो देशाप्रती असलेली त्याची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पडताना दिसत असतो. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वर्धापनदिनानिमित्त त्याची ही पोस्ट देखील त्याच भावनेचा एक भाग आहे.

Box Office Report: ‘Jaat’ने बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ, ‘Good Bad Ugly’च्या कमाईत मोठी वाढ!

चित्रपटात दिसणार ‘हे’ कलाकार
‘केसरी चॅप्टर २’ मध्ये अक्षय कुमारसोबत आर माधवन आणि अनन्या पांडे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात माधवन नेव्हिल मॅककिन्लीची भूमिका साकारत आहे, तर अनन्या पांडे दिलरीत गिलची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंह त्यागी यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Kesari chapter 2 actor akshay kumar shared post on 106th anniversary of jallianwala bagh massacre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
1

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?
2

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म
3

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म

सोशल मीडिया राहिले नाही जीवनाचे मोल; अभिनेते धर्मेंद्रच्या बाबत फिरवली अफवा
4

सोशल मीडिया राहिले नाही जीवनाचे मोल; अभिनेते धर्मेंद्रच्या बाबत फिरवली अफवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.