Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दैनंदिन आहारात ‘या’ भाज्यांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही मधुमेह, रक्तातील साखर राहील कायमच नियंत्रणात

जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखर वाढू लागते. योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीराच्या इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तात वाढलेली साखर कायमच नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर अनेक लोक नियमित कारल्याचा रस किंवा दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करतात. पण या रसांचे सेवन करण्यासोबतच तुम्ही आहारात वेगवेगळ्या भाज्या सुद्धा खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला रोजच्या आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 05, 2025 | 11:00 AM

दैनंदिन आहारात 'या' भाज्यांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही मधुमेह, रक्तातील साखर राहील कायमच नियंत्रणात

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना तोंडलीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. पण तोंडलीच्या भाजीमध्ये असलेले गुणकारी घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे तुम्ही कच्ची तोंडलीसुद्धा खाऊ शकता.

2 / 5

वारमध्ये सोल्युबल फायबर जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे आहारात गवारीच्या भाजीचे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेवन करावे. या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढत नाही.

3 / 5

पडवळमध्ये फ्लावोनाईड्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे खोबऱ्याचा वापर करून तुम्ही पडवळ भाजी बनवू शकता. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी पडवळ भाजी बनवली जाते. याशिवाय गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी प्रामुख्याने पडवळ भाजी बनवली जाते.

4 / 5

आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा शेवग्याच्या भाजीचे सेवन करावे. महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणि भाजी वरदान ठरते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

5 / 5

दोडक्याची साल काढून फेकून दिली जाते. पण साल फेकून न देता त्यापासून चटणी बनवावी. मधुमेह, वाढलेले वजन कमी करण्यासाठी दोडक्याच्या भाजीचे सेवन करावे.

Web Title: Consuming these vegetables in daily diet will never cause diabetes blood sugar will remain under control forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • diabetes
  • leafy vegetables
  • Weight loss

संबंधित बातम्या

हिवाळ्यात नियमित करा सुपरफूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याचे सेवन,शरीरात कधीच भासणार नाही रक्ताची कमतरता
1

हिवाळ्यात नियमित करा सुपरफूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याचे सेवन,शरीरात कधीच भासणार नाही रक्ताची कमतरता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.