Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूक लागलीये म्हणून जास्त अन्नपदार्थांचे सेवन करत असाल तर थांबा! Overeating केल्यामुळे शरीराचे होईल गंभीर नुकसान

सकाळच्या नाष्ट्यासह इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. कधी पिझ्झा खाल्ला जातो तर कधी बर्गर खाऊन भूक भागवली जाते. पण नेहमी नेहमी विकतचे तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होण्याची जास्त शक्यत असते. तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात चरबीच्या गाठी वाढून उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. याशिवाय मधुमेह, वजन वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजार होतात. आज आम्ही आम्ही तुम्हाला अतिप्रमाणात विकतचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला कोणती हानी पोहचते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 16, 2026 | 12:30 PM

भूक लागलीये म्हणून जास्त अन्नपदार्थांचे सेवन करत असाल तर थांबा! overeating केल्यामुळे शरीराचे होईल गंभीर नुकसान

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

चविष्ट म्हणून खाल्लेले पिझ्झा, बर्गर वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे लठ्ठपणा वाढून पोटावर अनावश्यक चरबीचा थर तयार होतो. शरीराला गरजेपेक्षा जास्त कॅलरीज मिळाल्यानंतर अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात होते.

2 / 5

अतिप्रमाणात तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे हृदयाच्या नसांमध्ये चिकट थर वाढतो आणि हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचे गंभीर आजार होऊ शकतात.

3 / 5

जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर पोटावर दबाव येतो, ज्यामुळे अपचन, गॅस, आम्लता आणि पोटफुगीसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे खूप जास्त तिखट पदार्थ खाऊ नये. यामुळे काहीवेळा आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

4 / 5

काही लोकांना जास्त जेवल्यानंतर थकवा आल्यासारखे वाटते. याचे प्रमुख कारण म्हणजे रिअ‍ॅक्टिव्ह हायपोग्लाइसेमिया. ज्यात जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी होऊन जाते.

5 / 5

जास्त खाल्ल्याने उलट्या , मळमळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रोजच्या आहारात सहन होईल तितकेच जेवावे. जास्त जेवल्यास शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते.

Web Title: Overeating will cause serious harm to your body the disadvantages of overeating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

वयाच्या ४० नंतर आहारात करा ‘या’ पदार्थांचा नियमित समावेश, हाडे राहतील लोखंडाइतकी मजबूत  आणि कडक
1

वयाच्या ४० नंतर आहारात करा ‘या’ पदार्थांचा नियमित समावेश, हाडे राहतील लोखंडाइतकी मजबूत आणि कडक

रक्तवाहिन्यांमध्ये घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ लक्षणे, दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी येईल हार्ट
2

रक्तवाहिन्यांमध्ये घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ लक्षणे, दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी येईल हार्ट

‘कामा’च्या आयसीयूत श्वसनविकारग्रस्त बालकांच्या रुग्णसंख्येत वाढ! वर्षभरात विविध समस्यांनी ३३५ नवजात उपचाराधीन
3

‘कामा’च्या आयसीयूत श्वसनविकारग्रस्त बालकांच्या रुग्णसंख्येत वाढ! वर्षभरात विविध समस्यांनी ३३५ नवजात उपचाराधीन

ताज्या फळांचा रस पिण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी फळांचा रस प्यायल्यास शरीराला होणारे फायदे
4

ताज्या फळांचा रस पिण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी फळांचा रस प्यायल्यास शरीराला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.