Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध असतात ‘या’ रानभाज्या, हिरव्यागार भाज्या आरोग्यासाठी ठरतील पौष्टिक

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या आणि रान भाज्या उपलब्ध होतात. कोकणात निर्सगाच्या सानिध्यात उगणाऱ्या भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. या भाज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. भाज्यांच्या सेवनामुळे शरीर निरोगी राहते. पावसाळ्यात भाज्यांना व्यवस्थित पाणी मिळाल्यामुळे भाज्या उपलब्ध होतात.आज आम्ही तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या पालेभाज्या आणि रानभाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या रानभाज्या पावसाळ्यात बाजारामध्ये उपलब्ध असतात. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 12, 2025 | 11:01 AM

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध असतात 'या' रानभाज्या

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

कोकणात अतिशय आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे अळूची भाजी. अळूच्या पानांपासून बनवलेली आंबटगोड भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. या भाजीमध्ये जीवनसत्त्व इ, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक आढळून येतात.

2 / 5

पावसाळ्यात अंबाड्याची भाजी सगळीकडे उपलब्ध असते. यामध्ये लोह, झिंक आणि इतर पोषक घटक आढळून येतात. शरीरात वाढलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी अंबाड्याच्या भाजीचे सेवन करावे.

3 / 5

वाढलेले वजन कमी करण्यासाठी टाकळ्याची भाजी खावी. ही भाजीला चवीला अतिशय सुंदर लागते. हिरव्यागार पानांची रानभाजी पावसाळ्यात उपलब्ध असते.

4 / 5

पावसाळ्यात भंगरंगीची भाजी खावी. वर्षातून एकदा मिळणाऱ्या भाज्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी असतात. या भाज्या खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

5 / 5

कोकणातील हिरव्यागार निसर्गात कंटोळीची वेली असतात. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली कंटोळीची भाजी पावसाळ्यात बाजारात उपलब्ध असते.

Web Title: These wild vegetables are available in the market during monsoon days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • Green leafy vegetables
  • healthy food
  • Monsoon

संबंधित बातम्या

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक
1

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे
2

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

नवीन वर्षात दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जगभरातील देशांमध्ये मानले जातात भाग्य आणि सौभाग्याचे प्रतीक
3

नवीन वर्षात दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जगभरातील देशांमध्ये मानले जातात भाग्य आणि सौभाग्याचे प्रतीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.