Healthy Vegetables : रक्तातील साखर कमी करण्यासाठी अनेकदा कारल्याचे सेवन केले जाते पण तुम्हाला माहिती आहे का? कडू कारलंच नाही तर इतरही अनेक भाज्या आहेत ज्यांच्या सेवनाने झपाट्याने रक्तातील साखर…
शरीर आतून बळकट करण्यासाठी ब्रोकोली खाण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. हिरवीगार, फ्लॉवर प्रमाणे दिसणाऱ्या ब्रोकोलीचे अनेक लोक सेवन करतात. वजन कमी करताना ब्रोकोली सँडविच किंवा सूप बनवून प्यायले जाते. यामध्ये…
मोड आलेल्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये विष तयार होण्याची शक्यता असते. या भाज्या संपूर्ण शरीराला हानी पोहचवतात. याशिवाय उलट्या, मळमळ, डायरिया होऊ शकतो. जाणून घ्या मोड आलेल्या कोणत्या भाज्या खाऊ…
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये असलेले लोह आणि…
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात सर्वच भाज्या उपलब्ध असतात. या भाज्यांमध्ये बऱ्याचदा बारीक बारीक किडे आढळून येतात.हे किडे शरीरातून मेंदूमध्ये प्रवेश करतात. जाणून घ्या टेपवर्म म्हणजे काय?
रोजच्या आहारात अनेक वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन केले जाते. मात्र चुकीच्या पद्धतीने भाज्या आणि फळांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. बाजारातून भाज्या फळे विकत आणल्यानंतर ते स्वच्छ…
घाईगडीबडीच्या वेळी अनेकांना अतिशय सोप्या पद्धतीमध्ये स्वयंपाक बनवायचा असतो. कमीत कमी साहित्य आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. पालेभाज्या किंवा इतर फळभाज्या शिजवताना अनेक वेगवेगळ्या पद्धती
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या आणि रान भाज्या उपलब्ध होतात. कोकणात निर्सगाच्या सानिध्यात उगणाऱ्या भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. या भाज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. भाज्यांच्या…
कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात आणि करडईच्या भावात वाढ झाली असून चाकवत, पुदीना, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली़
चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली होती.
शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता जाणवू लागली की शरीर पोकळ होऊ लागते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात काही स्वस्त भाज्यांचा…
बाजारातून विकत आणलेल्या भाज्या काही घरांमध्ये स्वच्छ घेतल्यानंतर कापून फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. मात्र कापून ठेवलेल्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवून काही वेळाने सेवन केल्यास आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. भाज्या अधिककाळ चांगल्या…
कोलेस्टेरॉल वाढणे ही एक गंभीर जीवघेणी आरोग्य समस्या आहे, हिवाळ्यात अनेकांना याचा त्रास होतो, जर तुम्हाला औषधे घेणे टाळायचे असेल तर खाली नमूद केलेल्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा
देशात पावसाळा सुरु झाला आहे. अशावेळी आपले आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात उत्तमोत्तम भाज्या समाविष्ट केल्या पाहिजे. खासकरून पावसाळ्यात मिळणाऱ्या ताज्या भाज्या केवळ रुचकर नसतात तर त्या भरपूर पोषक…
पावसाळ्यात कोबी, फुलकोबी आणि पालक यासारखे पदार्थ खाऊ नये कारण कीटक यामध्ये आपले घर बनवतात.त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहूही शकत नाही. या भाज्या खाण्यामुळे पोटदुखी आणि इतर संबंधित समस्या वाढतात.