Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indigo फ्लाईटच्या गोंधळाचा नेत्यांनाही फटका; नागपूरच्या अधिवेशनाला पोहचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर

इंडिगो विमानसेवा विस्कळित झाली असून याचा परिणान नेत्यांनी देखील सहन करावा लागला. नागपूरच्या अधिवेशनाला पोहचण्यासाठी पर्यायी सेवेचा वापर केला जातो.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 07, 2025 | 12:55 PM
IndiGo flight crisis affects political leaders travel to Nagpur for winter session

IndiGo flight crisis affects political leaders travel to Nagpur for winter session

Follow Us
Close
Follow Us:
  • इंडिगोच्या गोंधळामुळे विमानसेवा विस्कळीत
  • यामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनला जाण्यासाठी नेत्यांना त्रास
  • आमदार आणि मंत्र्यांकडून पर्यायी मार्गाचा वापर
IndiGo Crisis : नागपूर : राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. सोमवार (दि.08) पासून विधानसभा आणि विधान परिषदांचे अधिवेशन नागपूरच्या विधीमंडळामध्ये होणार आहे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, संपूर्ण देशामध्ये इंडिगोचे विमान उड्डाण (Indigo flight cancelled) रद्द झाल्याने विमानसेवेचा गोंधळ उडाला आहे. विमानसेवा विस्कळित झाली असून याचा परिणान नेत्यांनी देखील सहन करावा लागला. नागपूरच्या अधिवेशनाला (Nagpur Winter Session) पोहचण्यासाठी नेत्यांनी विमान प्रवासाशिवाय इतर पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली.

इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा फटका राज्यातील नेत्यांना देखील बसला आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला पोहचण्यासाठी नेत्यांची तारांबळ उडाली. उद्यापासून अधिनेशन असून आज (दि.07) चहापानचा कार्यक्रम आहे. त्यामुळे नेत्यांनी रेल्वे किंवा रस्त्याच्या मार्गानी नागपूर गाठण्यास सुरुवात केली. मुंबई – नागपूर आणि पुणे – नागपूर या महत्त्वाच्या मार्गावर उडाणे वारंवार रद्द होत असल्याने व तासंतास होत असलेल्या विलंबामुळे प्रवाशांसोबत आता मंत्री, आमदार अधिकारी यांनासुद्धा यांच्या परिणाम जाणवत आहे.

हे देखील वाचा : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून; शेतकरी कर्जमाफीसह ‘हा’ मुद्दा ठरणार चर्चेचा

विमान सेवा खोळंबल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अगदी 12 तासांहून अधिक काळ प्रवासी विमानतळावर न खाता पिता उभे राहिले होते. यामुळे प्रवाशांचा विमानतळावर मोठा गोंधळ देखील झाला. याचा फटका नेत्यांना देखील बसला. दोन दिवसांमध्ये नागपूरला पोहचवे लागणार असल्यामुळे नेत्यांनी रस्त्याने जाणे पसंत केले. अनेक आमदार व मंत्री समृद्धी महामार्गाच्या पर्याय स्वीकारून नागपुरात पोहोचतील आणि अधिवेशनात सहभागी होतील. काही आमदारांनी समृद्धी मार्गे नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी रेल्वेद्वारे जाण्याचे नियोजन केल्याचे समजते. तर काही मंत्री चार्टर विमानाने येणार असल्याचे समजते. दरम्यान इंडिगोमुळे मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडल्याचे दिसून आले.

हे देखील वाचा : गोव्यातील अग्नितांडवावर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत

भारतीय रेल्वेने वाढवल्या फेऱ्या

वाढत्या प्रवाशांच्या संख्येला आणि विमान रद्दीकरणांना प्रतिसाद म्हणून, भारतीय रेल्वेने पुढील तीन दिवसांत 89 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 100 हून अधिक फेऱ्या चालवतील, ज्यामुळे मुंबई, दिल्ली, पुणे, हावडा आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल. उत्तर रेल्वे (NER) दिल्ली आणि मुंबई दरम्यान सहा विशेष गाड्या चालवेल. या उपक्रमाचा उद्देश एकसंध प्रवास अनुभव प्रदान करणे आणि रेल्वे प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करणे आहे. हिवाळा हंगाम आणि विमान रद्दीकरणामुळे वाढत्या प्रवाशांच्या संख्येला लक्षात घेता, भारतीय रेल्वेने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सज्ज झाले आहे. आजपासून, पुढील तीन दिवसांत, देशभरात 89 विशेष गाड्या चालवल्या जातील, ज्या 100 हून अधिक फेऱ्या करतील. या गाड्यांचा प्राथमिक उद्देश मुंबई, दिल्ली, पुणे, हावडा आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुलभ करणे आहे.

Web Title: Indigo flight crisis affects political leaders travel to nagpur for winter session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • indigo news
  • Nagpur Winter session
  • political news

संबंधित बातम्या

खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, ‘भाजपच्या राजकारणाला एकच शब्द…’
1

खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, ‘भाजपच्या राजकारणाला एकच शब्द…’

तेलंगणा सरकारचा ऐतिहासिक निर्णय: मंत्री आणि आमदारांच्या पगारात ५० टक्के होणार कपात
2

तेलंगणा सरकारचा ऐतिहासिक निर्णय: मंत्री आणि आमदारांच्या पगारात ५० टक्के होणार कपात

Maharashtra Politics : नितीन गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी! नागपूर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
3

Maharashtra Politics : नितीन गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी! नागपूर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये आज मतदान; तामिळनाडूमध्ये 4023 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
4

तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये आज मतदान; तामिळनाडूमध्ये 4023 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.