इंडिगो एअरलाइन पुन्हा नव्या संकटात सापडणार आहे. कंपनीने हजारो उड्डाणे रद्द केल्यांनतर प्रवाशांना या गोष्टीचा भरपूर मनस्ताप झाला. अशात कंपनीवर आता अँटिट्रस्ट चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.
काही प्रवासी तीन ते चार दिवसांपासून त्यांच्या सामानाची वाट पाहत आहेत. येथील एक प्रवासी त्यांच्या आईसोबत लग्नाला उपस्थित राहण्यासाठी कानपूरहून पुण्याला प्रवास करत होते.
काही दिवसांपासून इंडिगोमुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. इंडिगोच्या भोंगळ कारभारावर सरकारच्या कडक कारवाईनंतर, कंपनीने पैसे परतफेड करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, प्रवाशांचे सामान घरपोच करण्यात येत आहे.
Indigo flight bomb threat- दोन दिवसांपूर्वीदेखील (६ डिसेंबर) लंडन हीथ्रोहून हैदराबादकडे येणाऱ्या BA277 या उड्डाणाला बॉम्ब धमकीचा ईमेल मिळाला होता. सकाळी ५:२५ वाजता विमान सुरक्षितपणे हैदराबादला उतरले.
IndiGo Crisis: इंडिगोने आज, म्हणजेच रविवारी, पुन्हा ६५० हून अधिक विमाने रद्द केली आहेत. कंपनीने नियोजित केलेल्या २३०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी सुमारे १६५० उड्डाणे आज ऑपरेट केली जात आहेत.
रविवारीही इंडिगोच्या ३५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये दिल्ली, चेन्नई, जयपूर, हैदराबाद, भोपाळ, मुंबई आणि त्रिची येथून निघणाऱ्या विमानांचा समावेश आहे
Indigo Ticket Refund : ६ डिसेंबर रोजी, केंद्र सरकारने इंडिगो एअरलाइन्सवर कडक कारवाई करत कंपनीला प्रवाशांचा परतवा परत करण्याचे निर्देश दिले आहेत. कधीपर्यंत हा परतवा दिला जाईल ते जाणून घ्या.
वाढत्या प्रवाशांच्या संख्येला आणि विमान रद्दीकरणांना प्रतिसाद म्हणून, भारतीय रेल्वेने पुढील तीन दिवसांत 89 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून उत्तर रेल्वे दिल्ली आणि मुंबईदरम्यान 6 विशेष गाड्या
Airport Video : इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द होताच प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. झोपेची सोय नाही आणि भुकेने व्याकुळ झालेली आफ्रिकन प्रवासी सर्वच गोष्टींना कंटाळली अन् थेट काऊंटरवरच राडा घालू…
प्रवाशांच्या अडचणींना प्रतिसाद म्हणून, रेल्वे आणि स्पाइसजेटने पावले उचलली आहेत. रेल्वेने ३७ गाड्यांमध्ये ११६ अतिरिक्त कोच जोडले आहेत. पुढील काही दिवसांसाठी स्पाइसजेट १०० अतिरिक्त उड्डाणे चालवत आहे.
सध्या इंडिगोच्या अनेक फ्लाइट्स रद्द झाल्याने एअरपोर्टवर मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याच वेळी सोशल मीडियावर एक वेदनादायी व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Indigo Airline: इंडिगो ही एअरलाइन एका अशा माणसाकडून चालवली जाते जो मीडियामध्ये सहसा दिसत नाही आणि तो साधेपणाने वागणे पसंत करतो. त्याने २०२५ मध्ये एका भागीदारासोबत त्याची स्थापना केली.
इंडिगो एअरलाइनने संपूर्ण देशात 550 हून अधिक फाईट रद्द केल्या आहेत. यामुळे देशामध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला असून यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Indigo flights cancelled : इंडिगो कंपनीला पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासत असल्यामुळे उड्डाण रद्द करावी लागली. मात्र यामुळे कंपनीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
इंडिगोच्या ५५० हून अधिक उड्डाणे रद्द झाल्यामुळे देशभरातील विमानतळांवर गोंधळ उडाला. प्रवासी १२-१४ तास अन्न किंवा पाण्याशिवाय अडकून पडले. एअरलाइनने क्रू ची कमतरता आणि तांत्रिक समस्यांना जबाबदार धरले.
आज सकाळी कुवैतहुन हैंदराबादला निघालेल्या इंडिगोच्या विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकीचा मेल दिल्ली विमामतळ अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. या मेलमध्ये विमानाच मानवी बॉम्ब अल्याची धमकी नमुद करण्यात आली होती.
या सुधारणा करण्यासाठी विमान कंपन्यांना संबंधित विमाने काही काळासाठी ग्राउंड करावी लागतील. यामुळे लवकरच उड्डाण वेळापत्रकांमध्ये विलंब किंवा रद्द होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.