Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले’; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

काँग्रेसमधून जे-जे बाहेर पडले आहेत, ज्यांनी पक्ष स्थापन केले आहेत, त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली यायला पाहिजे. तसेच अजित पवार गट विलीनीकरण होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये व्हा. मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी यात एकत्र झाले पाहिजे असे माझे मत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2026 | 11:17 AM
'...हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील 'नॉर्वेकर'; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

'...हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील 'नॉर्वेकर'; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अनेक नेते पक्ष सोडून जाणार असल्याचे म्हटले जात होते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले. आता सगळे पक्षासोबत मजबूत उभे आहेत. सर्व खासदार यांच्यासोबत संवाद सुरू आहे’, असे खासदार राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आता तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. २०-२२ खासदार फुटले ते नावे दाखवा ना…शाह यांची स्ट्रॅटेजी आहे एक वावटळ निर्माण करायचे असते, तुम्ही त्यांना जरी पायघड्या घातल्या तरी बेईमानचा किडा घुसला तर कॅन्सरसारखा किडा पोखरतो. नेत्यांच्या संपर्कावर संजय राऊत म्हणाले, संपर्क साधला म्हणून काय झाले? विधानसभेत आणि लोकसभेत एकत्र बसतात संपर्क होत असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

बिनविरोधची धडपड, माघारनाट्य आणि १५० कोटींचा घोडेबाजार, संजय राऊतांचे महायुतीवर गंभीर आरोप; भाजपचा पलटवार

दरम्यान, मीनाक्षी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला हा काय नारी सन्मान झाला. मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज शाह यांच्या दबावामुळे फेटाळला गेला. काँग्रेसची ताकद असताना फेटाळला. तृणमूल काँग्रेसबाबत बोलताना ते म्हणाले, काँग्रेसमधून जे-जे बाहेर पडले आहेत, ज्यांनी पक्ष स्थापन केले आहेत, त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली यायला पाहिजे. तसेच अजित पवार गट विलीनीकरण होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये व्हा. मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी यात एकत्र झाले पाहिजे असे माझे मत आहे.

न्यायाधीश मंत्र्यांसोबत करत आहेत पार्ट्या

वय झाले म्हणून कसले मार्गदर्शन करत आहेत. नेहरू यांच्यापेक्षा जास्त दिवस खुर्ची राखली हा विक्रम नाही. न्यायाधीश मंत्र्यांसोबत पार्ट्या करत आहेत, ही तुमची कमाई आहे. जे कोणी केले नाही यापूर्वी ते तुम्ही करत आहात. न्यायाधीशांनी राजकीय व्यवस्थेपासून अंतर ठेवले पाहिजे. हे काय न्याय देणार आम्हाला? इतकी बकवास व्यवस्था मोदी, शाह यांनी केली आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

Web Title: No one is going anywhere those who wanted to leave have left says mp sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • political news
  • sanjay raut
  • Shivsena Politics

संबंधित बातम्या

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
1

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले
2

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले

Sanjay Raut Criticized BJP: प्राथमिक शाळेत कांदा, बटाटा, लसूण खाण्यास बंदी! संजय राऊतांचा शाळा व्यवस्थापनाला इशारा
3

Sanjay Raut Criticized BJP: प्राथमिक शाळेत कांदा, बटाटा, लसूण खाण्यास बंदी! संजय राऊतांचा शाळा व्यवस्थापनाला इशारा

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी
4

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.