Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Buddha : शांत राहणं कमीपणा असतो का ? गौैतम बुद्धांनी काय उत्तर दिलं ?

Gautam Buddha : परिस्थितीनुसार कधी कधी शांत राहणं देखील महत्वाचं असतं. पण हे शांत राहणं कमीपणा आहे का ? या प्रश्नावर गौतम बुद्धांनी खूप सुंदर उत्तर दिलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2026 | 02:22 PM
gautam buddha story

gautam buddha story

Follow Us
Close
Follow Us:
  • शांत राहणं कमीपणा असतो का ?
  • गौैतम बुद्धांनी काय उत्तर दिलं ?
Gautam Buddha :  अनेकदा बरेचजण विनाकारण आपल्याशी ओरडून बोलतात वाईट वागणूक देतात. आपल्याला राग येईल असं वागतात आणि या सगळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो आपल्यालाच. रागाचा उद्रेक होऊन आपल्या शरीरावर आणि मनावर याचा परिणाम होतो. अशावेळी शांत राहणं कधीही चांगलं असं आपण नेहमी ऐकत आलोय. खरंतर परिस्थितीनुसार कधी कधी शांत राहणं देखील महत्वाचं असतं. बुद्धांच्या मते शांत राहणं म्हणजे कमीपणा नव्हे. एकदा झालं असं की, बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका गावातून जात असताना एका माणसाने त्यांच्या ज्ञानाची, कपड्यांची आणि विचारांची खिल्ली उडवली. तो वाट्टेल तसं बुद्धांना बोलू लागला त्यावर बुद्ध शांत होते आणि त्यांनी त्या माणसाला दुर्लक्ष केलं आणि पुढे चालू लागले.

शांत राहणं कमीपणा असतो का ?

त्यावेळी बुद्धांच्या एका शिष्याला याचं फार वाईट वाटलं. तो पुढे आला आणि बुद्धांना म्हणाला की , तो माणूस वाट्टेल ते बोलून गेला तरी तुम्ही त्याला काहीच बोलले नाही असं का केलतं तुम्ही. त्यावर बुद्ध म्हणाले की, कोणी आपल्याला भेटवस्तू दिली दिली आणि आपण तिचा स्विकार केला नाही तर ती भेटवस्तू कोणाच्या मालकीची होते ? शिष्य म्हणाला जी व्यक्ती देत आहे तिच्या. यावर बुद्ध म्हणाले तो माणूस रागात वाट्टेल बोलला पण मी त्याचा राग स्विकार केला नाही त्यामुळे तो जे काही म्हणाला ते त्यालाच लागू होतं. आपल्या अवती भवती खूप माणसं अशी असतात जे समजण्याच्या पलिकडे असतात.

 

Gautam Buddha : आयुष्य बदलवणारे बुद्धांचे अष्टांगिक मार्ग आणि त्याचा अर्थ

त्रास देणाऱ्या माणसांशी कसं वागावं ?

त्यामुळे त्यांना उलट उत्तरं देण्यात किंवा त्यांचं बोलणं मनाला लावून घेण्यात आपण आपला वेळ वाया घालवू नये, असं बुद्ध म्हणतात. तात्पर्य काय तर शांत राहणं कमीपणा नाही तर सर्वात मोठी ताकद आहे. वेळ ही सर्वात अमुल्य गोष्ट आहे त्यामुळे चुकीच्या माणसांसाठी तो वाया घालवू नये.

काही माणसं सतत आपल्याला राग येईल असं वागतात विनाकारण त्रास देतात आणि या सगळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो आपल्यालाच. रागाचा उद्रेक होऊन आपल्या शरीरावर आणि मनावर याचा परिणाम होतो. खरंतर परिस्थितीनुसार कधी कधी शांत राहणं देखील महत्वाचं असतं. पण हे शांत राहणं कमीपणा नाही तर सर्वात मोठी ताकद असते. जेव्हा एखादा व्यक्ती मनाविरुद्ध  घडत असाताना देखील शांत राहतो त्यावेळी त्याची सहनशक्ती ही सर्वात जास्त वाढलेलाी असते त्यामुळे शांत राहणं कमीपणा नव्हे तर सर्वात मोठी ताकद असते असं  गौतम बुद्धांनी खूप सुंदर उत्तर दिलं आहे.

Gautam Buddha : तुम्हाला बुद्धांचा तांदूळ माहितेय का ? शांतीचा संदेश देणाऱ्या तथागतांचं शेतीशी होतं खास नातं

 

Web Title: Gautam buddha is it a weakness to remain silent what did gautam buddha reply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Religion

संबंधित बातम्या

Sindhudurg : कुडाळमध्ये पावसाळी आपत्तींसाठी ‘शिव आपात सेना’ सज्ज
1

Sindhudurg : कुडाळमध्ये पावसाळी आपत्तींसाठी ‘शिव आपात सेना’ सज्ज

Navi Mumbai :  वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण
2

Navi Mumbai : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण

Pune News : दिवस-रात्र कष्ट, डोळ्यांत स्वप्न; भंगार व्यवसाय करणाऱ्या वडीलांच्या लेकीची मुंबई पोलिसांत निवड
3

Pune News : दिवस-रात्र कष्ट, डोळ्यांत स्वप्न; भंगार व्यवसाय करणाऱ्या वडीलांच्या लेकीची मुंबई पोलिसांत निवड

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
4

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.