Kailas Temple Ai Video : औरंगाबादमधील प्राचीन कैलास मंदिर हे एकसंध खडकावर कोरण्यात आले आहे. शेकडो कारागिरांनी अहोरात्र काम करून मंदिराचे अद्भुत रूप साकारले. त्यावेळी नक्की काय घडलं याचा AI…
Shardiya Navratri 2025: नवरात्रीत नऊ धान्य पेरण्याची प्रथा अतिशय प्राचीन असून तिला बीजारोपण किंवा नवधान्य पेरणी असेही म्हणतात. नवरात्री हा शक्तीपूजेचा सण आहे.
बल्गेरियाचे रहस्यमय संदेष्टा बाबा वेंगा यांच्या अनेक भाकित अनेकदा बातम्यांमध्ये असतात. बाबा वेंगा एक अंध महिला होती. असे मानले जाते की त्यांनी २० व्या शतकात अशा अनेक भाकित केल्या होत्या,…
हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. याद्वारे कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीमत्त्व आणि जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजू शकतात. आज आम्ही तुम्हाला तीन अशा तारखा सांगणार…
सामुद्रिकशास्त्रामध्ये शरीराच्या विविध अंगाचा अभ्यास केला जातो. शरीरावरील असे अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी केस असतात मात्र या केसांचे असणे शुभ अशुभ मानले जाते. पाठीवर केस असणे शुभ की अशुभ…
महाभारतात अर्जुनाने नवस केला होता ज्यामुळे त्याचा स्वतःचा जीव धोक्यात आला. निराश झालेला अर्जुन आत्महत्या करण्यास तयार होतो, तेव्हा श्रीकृष्ण त्याला थांबवतात आणि थोडी वाट पाहण्यास सांगतात, काय आहे कथा?
सूर्य गोचर सिंह राशीमध्ये होणार आहे आणि सध्या कर्क राशीत आहे. १७ ऑगस्ट रोजी स्वराशीत अर्थात सिंह राशीत प्रवेश करणार आहे. याचा विविध राशींवर काय परिणाम होणार आहे ते आपण…
काही दिवसांवर गणेशोत्सव आलेला आहे. आपण गणपतीची पूजा करण्यासाठी दुर्वाचा वापर करतो. बाप्पाला या दुर्वा अर्पण करताना २१ जोड्या वापरल्या जातात. यामागील काय आहे आध्यात्मिक रहस्य ते जाणून घेऊया.
नागपंचमीच्या दिवशी या दिवशी सापांची पूजा केली जाते. असे मानले जाते की सापांची पूजा केल्याने साप चावण्याची भीती दूर होते. भविष्य पुराणात साप चावल्याने मृत्यू कधी आणि कसा निश्चित होतो…
महाभारतामध्ये अनेक कथा आहेत, ज्या अजूनही अनेकांना माहीत नाहीत. दुर्योधन जेव्हा युद्धात धारातिर्थी पडला होता तेव्हा त्याने भगवान श्रीकृष्णाला आपली ३ बोटं दाखवली होती, काय होता अर्थ? जाणून घ्या
जीवनाचे धडे देताना स्वतः मार्ग चुकले... भक्तांना ज्ञान पाजून स्वतः मोहात अडकले! सुप्रसिद्ध महिला साध्वी प्रेम बाईसाचा अश्लिल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून यातील दृश्ये भाविकांना मात्र…
जर एखाद्या व्यक्तीला वाईट नजर लागली तर चांगल्या व्यक्तीचेही नशीब खराब होते. त्याचे आर्थिक नुकसान होते आणि आरोग्य बिघडते. अशा परिस्थितीत वाईट नजर काढून टाकणे चांगले.
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी साजरी केली जाते, ज्याला हरिशयनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी एकादशीचे उपवास करायचे नियम काय आहे? चला जाणून घेऊया.
सध्या सोशल मीडियावर पाण्यात हळद टाकण्याचा ट्रेंड खूप व्हायरल होत आहे. या ट्रेंडची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. असे व्हिडिओ बनवल्यामुळे घरात नकारात्मकता प्रवेश करु शकते.
दरवर्षीप्रमाणे यावेळीही भगवान जगन्नाथांची रथयात्रा ओडिशातील पुरी येथे सुरू होणार आहे. जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील सर्वात प्रमुख आणि विशेष उत्सवांपैकी एक मानली जाते. जगन्नाथ रथ यात्रा कधी सुरु होणार?
प्र्त्येक सण उत्सवांमध्ये लहान मुली ते महिलांपर्यंत सर्वच जण हात आणि पायांवर मेहंदी काढतात. ज्योतिषशास्त्रानुसार आषाढ महिन्यात मेहंदी काढण्याला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यात मेहंदी काढल्याने काय फायदे होतात, जाणून…
प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात अनेक जण दर्शन घ्यायला जातात आणि आपल्या धर्माबद्दल अथवा अनेक गोष्टींबद्दल प्रश्न विचारतात, अशाच एका तीर्थयात्रेबाबतच्या प्रश्नाचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे
आपण जे काही करतो त्याचे चांगले वाईट फळ हे आपल्याला मिळतेच. हिंदू धर्मात याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अनेकदा असे म्हटले जाते की, आई-वडिलांच्या कर्माची फळं ही पुढे जाऊन…
Sindoor In Hinduism News : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून 'ऑपरेशन सिंदूर' लॉन्च करण्यात आले. या नंतर चर्चा होते ती म्हणजे सिंदूर...हिंदू धर्मात या लाल रंगाच्या सिंदूरला इतकं का…