Gautam Buddha : परिस्थितीनुसार कधी कधी शांत राहणं देखील महत्वाचं असतं. पण हे शांत राहणं कमीपणा आहे का ? या प्रश्नावर गौतम बुद्धांनी खूप सुंदर उत्तर दिलं आहे.
शुक्र ग्रह हा अधिपती आहे. शुक्र आज 8 मे रोजी आपले नक्षत्र बदलणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना नवीन संधी आणि उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. शुक्र संक्रमणाचा कोणत्या राशींच्या…
याच बुद्धांची एक कथा खूप सांगितली जाते ती अशी की, बुद्धांनी संसाराचा त्याग केल्यानंतर ते तब्बल 12 वर्षांनी ते त्यांच्याच राजवाड्याबाहेर भिक्षा मागायला गेले.
चाणक्यांनी आपल्या धोरणांमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी व्यक्तींच्या वाईट सवयींचा देखील उल्लेख केला आहे. ज्यामुळे एकटेपणा येऊ शकतो आणि लोक त्यांना सोडून देऊ शकतात.
हातावर माशाचा आकार असणं हे फार नशिबवान असण्याचं लक्षण आहे. ही माणसं भविष्यात होतात. माशाचा आकार म्हणजे शुभशकुन म्हटलं जातं. नेमका याचा अर्थ काय ते जाणून घेऊयात.
स्वप्नंशास्त्रानुसार यामागे काही ना काही संकेत असतात. जर सतत स्वप्नात बाळ दिसत असेल तर त्यामागे विविध अर्थ आहे.स्वप्नात बाळाला पाहणे हे शुभ संकेत मानला जातो. पण बाळ कोणत्या अवस्थेत दिसतं…
रविवार, 26 एप्रिलपासून बुध-शुक्र तयार करणार अर्धकेंद्र योग. हा योग सुख, समृद्धी आणि आर्थिक लाभाचे द्योतक आहे. हा योग उत्पन्न, करिअरमधील प्रगती आणि जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या संधी उपलब्ध करून देईल.
गरुड पुराणात, जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांसोबतच मृत्यूनंतरच्या दुःखापासून वाचवू शकणाऱ्या उपयुक्त गोष्टींचेही वर्णन आहे. मृत्यूनंतरची भीती कशी दूर करायची याबद्दल गरुड पुराणात काय सांगितले आहे जाणून घ्या
शनिच्या नक्षत्रातील शनिचे संक्रमण काही राशींना पूर्ण फळ, नफा आणि प्रगती देऊ शकते. दरम्यान, इतरांना सावधगिरी बाळगावी लागेल. शनि नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार कोणाला नुकसान जाणून घेऊया
हनुमान चालीसा हे भगवान हनुमान यांना समर्पित अत्यंत प्रभावशाली स्तोत्र मानले जाते. हनुमान चालिसाचे व्रत केल्यास केवळ आध्यात्मिकच नाही तर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याही अनेक फायदे होतात, असे मानले जाते.
सोपानदेव हे मोठे संत असूनही ज्ञानेश्वर-निवृत्तीनाथांच्या लोकप्रियतेच्या प्रभावामुळे त्यांच्याबद्दलची माहिती अनेकदा झाकोळलेली राहते, वारकरी संप्रदायात त्यांना मानाचे स्थान आहे. सोपानदेवाचे आध्यात्मिक कार्य जाणून घ्या
आज बुधवार, 01 एप्रिल. आजचा दिवस अनुकूल राहील. आज बुधवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरी केली जाणारी महावीर जयंती आज मंगळवार, 31 मार्च रोजी आहे. जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर संप्रदाय काय आहेत जाणून घेऊया
भारतीय संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्योत्तम कल्याणस्वामी यांची गुरु-शिष्य जोडी अत्यंत प्रेरणादायी मानली जाते. ही कथा केवळ भक्तीची नाही, तर निष्ठा, आज्ञापालन आणि पूर्ण समर्पणाची आहे.
कोणत्याही मंदिरात उंदराची पुजा केलेली असं कधी ऐकण्यात येत नाही की पाहण्यात येत नाही. पण तुम्हाला माहितेय का असं एक मंदिर आहे जिथे चक्क उंदरांची पूजा केली जाते. काय आहे…
रामायण आणि महाभारत हे समस्त हिंदूंसाठी पवित्र धर्मग्रंथ आहेत. काही लोक म्हणतात की या फक्त कथा आहेत आणि हे काल्पनिक कथेवर आधारित ग्रंथ आहेत. पण बहुसंख्य लोकांची ही श्रद्धास्थाने आहेत.
आदर्श नात्यांचे उदाहरण म्हणून राम आणि भरत यांचे बंधुप्रेम आजही घेतले जाते. सत्तेची लालसा, स्वार्थ आणि स्पर्धा जिथे नात्यांना मागे टाकतात, तिथे रामायणातील या दोन भावांनी प्रेम, त्याग आणि निष्ठेचा…
सध्या भारत आणि नेपाळ हे दोन वेगवेगळे शेजारी देश असले, तरी या दोन्ही देशांत रामायणकाळापासून सांस्कृतिक बंध आहेत. हजारो वर्षांपासून एक संस्कृती, एक वारसा घेऊन वाटचाल करणारे हे दोन्ही देश.
फाल्गुन अमावस्या म्हणजे काय? या दिवशी पवित्र पाण्यात डुबकी मारणे शुभ मानले जाऊ लागले. फाल्गुन अमावस्येला श्राद्ध का करावेत? फाल्गुन अमावस्याच्या दिवसाची पौराणिक कथा काय आहे? फाल्गुन अमाव्येविषयी जाणून घेऊया
पुण्यापासून जवळच्या ताम्हिणी घाटामध्ये वसलेले देवीचे एक रमणीय असे धार्मिक स्थळ. ते म्हणजे विंझाई देवी. ही देवी अनेक कुटुंबाची कुलस्वामिनी देखील आहे. काय आहे देवीची आख्यायिका जाणून घ्या