कर्क राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. यामुळे कौटुंबिक जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त, नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. त्रिग्रही योगाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे…
रामायणातील अनेक पात्रे आजही त्यांच्या स्वभावामुळे आणि कृतीमुळे चर्चेत असतात. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान यांच्याप्रमाणेच मंथरा ही व्यक्तीरेखा अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रामांच्या वनवासामागे ज्या व्यक्तीची भूमिका…
गुजरातमधील जुनागडजवळील गिरनार पर्वत हे हिंदू, जैन आणि नाथसंप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. याच पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखरावर असलेले गोरखनाथ मंदिर योगी गुरू गोरखनाथ यांच्या तपश्चर्येशी जोडलेले आहे. हजारो पायऱ्यांचा कठीण…
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे गंगा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले मां विंध्यवासिनी मंदिर हे भारतातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. देवीच्या पौराणिक इतिहास, श्रीकृष्ण जन्माशी संबंधित आख्यायिका आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या…
२०२६ मधील आठवा महिना ऑगस्ट. हा महिना व्यवसाय, कुटुंब, आरोग्य, शिक्षण, करिअर, प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या
नवग्रहांच्या त्रासातून सुटका मिळविण्यासाठी श्रावण महिन्यात नियमितपणे शिवलिंगाचा जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक करणे विशेष फायदेशीर मानले जाते. अभिषेकाच्या पाण्यात विशिष्ट वस्तू मिसळून पूजा केल्याने वेगवेगळ्या ग्रहांच्या पीडा कमी होण्यास मदत होते.…
यंदाच्या वर्षी २९ जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप जास्त महत्व आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे सुद्धा म्हंटले जाते. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.…
संत गिरिजाबाई या केवळ संत एकनाथ महाराजांच्या पत्नी नव्हत्या, तर त्यांच्या आध्यात्मिक कार्याच्या आधारस्तंभ होत्या. त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा, त्याग, संयम आणि भक्ती यांचा आदर्श घालून दिला. संत…
भारतीय सनातन धर्म हा विविध उपासना पद्धती, तत्त्वज्ञान आणि परंपरांनी समृद्ध आहे. या धर्मातील दोन प्रमुख आणि प्राचीन संप्रदाय म्हणजे शैव आणि वैष्णव. या दोन्ही संप्रदायांच्या उपासना पद्धती, तत्त्वज्ञान आणि…
हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात चातुर्मासाची सुरुवात होत असल्याने विवाह, गृहप्रवेश, मुंज, नवीन व्यवसायाची सुरुवात यांसारखी अनेक शुभकार्ये पारंपरिक मान्यतेनुसार…
दशमहाविद्यांपैकी एक मानली जाणारी माता त्रिपुरसुंदरी ही आदिशक्तीचे सौंदर्य, ज्ञान, करुणा आणि सामर्थ्य यांचे प्रतीक मानली जाते. त्रिपुरसुंदरी देवी कोण आहे, काय आहे तिचा महिमा आणि कथा सविस्तर जाणून घेऊया
समाजप्रबोधनाचे युगपुरुष, प्रख्यात अध्यात्मिक मार्गदर्शक आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज बुधवार, 8 जुलै रोजी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाजसेवेचा, अध्यात्मिक कार्याचा आणि व्यक्तिनिर्माणाच्या प्रवासाचा सविस्तर…
महर्षी पराशर हे भारतीय संस्कृतीतील महान ऋषी, धर्मशास्त्रज्ञ आणि ज्योतिषाचार्य होते. सत्यवतीशी झालेली त्यांची भेट ही केवळ वैयक्तिक घटना नव्हती; ती भारतीय इतिहासातील एका महान अध्यायाची सुरुवात होती. महर्षी पराशर…
स्कंद पुराण हे भारतीय अध्यात्म, संस्कृती, तीर्थपरंपरा आणि धर्मजीवनाचा विशाल ज्ञानकोश आहे. भगवान शिवांच्या भक्तीपासून ते मोक्षमार्गापर्यंत, तीर्थयात्रेपासून दानधर्मापर्यंत आणि जीवनातील प्रत्येक पैलूवर तो प्रकाश टाकतो. त्यामुळेच अठरा महापुराणांमध्ये स्कंद…
कालाष्टमी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. कालाष्टमीचा दिवस काळभैरवाला समर्पित आहे. या दिवशी विशेष उपाय केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कालाष्टमी कधी…
हिंदू धर्मामध्ये आषाढ महिना हा महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात आषाढी वारीची सुरुवात होते आणि उत्साहामध्ये वारकरी, भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या महिन्यात अनेक सणवार…
चंद्र दोष, मानसिक ताण किंवा वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे तुम्ही देखील त्रस्त आहात का? यासाठी संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी योग्य विधींनी गणपतीची पूजा करणे, उपवास करणे आणि…
प्रत्येक विठ्ठल भक्तांचा आवडीचा अभंग म्हणजे 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..' या अभंगातील प्रत्येक ओळ भक्ताला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षात दर्शनाचा अनुभव देणारी आहे. म्हणूनच काळ बदलला, पिढ्या बदलल्या, तरी या…
उत्तर प्रदेशातील प्राचीन आणि सांस्कृतिक शहरांची ओळख असलेल्या वाराणसीमध्ये अनेक धार्मिक घाट आहेत. मात्र या घाटांपैकी 'मणिकर्णिका घाटा'ला विशेष महत्त्व का आहे? मुक्तीधाम घाट का म्हणतात? याविषयी सविस्तर माहिती जाणून…
आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर वसलेले तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक भाविक भेट देणाऱ्या मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे दररोज लाखो भक्त भगवान श्री वेंकटेश्वरांच्या चरणी सोने,…