Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Premanand Maharaj: तीर्थयात्रेबाबत प्रेमानंद महाराजांचा महत्त्वाचा सल्ला, काय आहे महत्त्व आणि कशी करावी यात्रा

प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात अनेक जण दर्शन घ्यायला जातात आणि आपल्या धर्माबद्दल अथवा अनेक गोष्टींबद्दल प्रश्न विचारतात, अशाच एका तीर्थयात्रेबाबतच्या प्रश्नाचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 10, 2025 | 02:12 PM
प्रेमानंद महाराजांचे तीर्थयात्रेबाबत काय आहे मत (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

प्रेमानंद महाराजांचे तीर्थयात्रेबाबत काय आहे मत (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

Follow Us
Close
Follow Us:

देवाने संपूर्ण जग निर्माण केले आहे. त्याने प्रत्येक प्राणी जगण्यास सक्षम बनवला आहे. त्यामुळे देवावर विश्वास ठेवणारे भक्त पूजा, जप आणि ध्यानाद्वारे त्याला प्रसन्न कऱण्याचा प्रयत्न करत असतात. सनातन धर्माप्रमाणे काही मंदिरात जाऊन देवाची पूजा करतात, तर काही तीर्थयात्रेला जाऊन देवाची पूजा करतात. वृंदावनातील श्री हित राधा केली कुंज प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात तीर्थयात्रेची आवश्यकता का आहे याबद्दल एका भक्ताने प्रश्न विचारला आणि याबाबतचे महत्त्व त्यांनी उत्तराद्वारे दिले आहे, जे सर्वांनी जाणून घ्यायला हवे. 

प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात तीर्थयात्रेबद्दल एका भक्ताने प्रश्न विचारला, ज्याच्या उत्तरात प्रेमानंद महाराज म्हणाले, ‘ज्याप्रमाणे मेहंदीमध्ये लालसरपणा असतो, परंतु जर आपण मेहंदीचे झाड तोडले तर आपल्याला कुठेही लालसरपणा दिसणार नाही. हा या झाडाचा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्रे अध्यात्माची केंद्रे आहेत. ज्याप्रमाणे गंगेत स्नान केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला पवित्रता जाणवते. परंतु ही भावना तेव्हाच होते जेव्हा व्यक्ती गंगेत स्नान करण्याचे नियम पाळते. जर तुम्ही नियमांनुसार गंगेत स्नान केले नाही तर तुम्हाला कोणताही दिव्य अनुभव येणार नाही.

Bada Mangal: ज्येष्ठ महिन्यातील शेवटचा मोठा मंगळ कधी आहे? जीवनात कधीही करावा लागणार नाही समस्येचा सामना

तीर्थयात्रेबाबत प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

प्रेमानंद महाराजांनी पुढे तीर्थयात्रेबाबत आपले मत मांडले आणि ते म्हणाले की, ‘जर तीर्थयात्रा नियमांनुसार केली तर तुम्हाला एक दिव्य अनुभव मिळतो. ही सर्व तीर्थक्षेत्रे आपल्याला आध्यात्मिकरित्या मदत करण्यासाठी बनवली गेली आहेत. या स्थळांना भेट देऊन आपल्या चुका आणि पापांचा नाश होतो. आपण या तीर्थस्थळांना जातो जेणेकरून आपण काही चूक केली तर येथे जाऊन आपली पापे नष्ट होतात’

आपल्याला गृहस्थ जीवन जगण्यासाठी नवीन साधना मिळते. मानवांनी सर्व तीर्थयात्रा केल्या पाहिजेत, यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होते. प्रत्येकाने तीर्थयात्रेत किमान एक दिवस उपवास करावा. जर तीर्थयात्रा ३ दिवसांची असेल तर पहिल्या दिवशी पूर्ण उपवास करावा, दुसऱ्या दिवशी फळे खावीत आणि तिसऱ्या दिवशी अन्न सेवन करावे. तीर्थयात्रेला जाऊन दुःख भोगावे असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

Shani Gochar: 2027 पर्यंत या राशीच्या लोकांवर शनि देवाची राहणार विशेष कृपा, व्यवसायात होणार फायदा

कोण आहेत प्रेमानंद महाराज?

वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात नेहमीच भक्तांची गर्दी असते. भक्त त्यांच्यासोबत त्यांच्या समस्या शेअर करतात. त्यांच्या भक्तांच्या यादीत सामान्य लोकांसह मोठ्या व्यक्तींचाही समावेश आहे. प्रेमानंद महाराज दररोज मध्यरात्री वृंदावनात पदयात्रेला जातात. जिथे त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांब रांगा त्यांच्यासोबत चालतात. अलिकडेच भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनेही त्यांना भेटण्यासाठी आश्रमात भेट दिली होती आणि त्यानंतर त्याची १८ वर्षांची आरसीबीसाठी कप जिंकण्याची तपश्चर्या पूर्ण झाली असे भक्तांचे मानणे आहे. 

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Importance of pilgrimage famous premanand maharaj gave big message how to make it possible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • hindu religion
  • Premanand Maharaj
  • Religion

संबंधित बातम्या

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
1

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

भारताचं ते रहस्यमयी मंदिर, जे दिवसातून दोनदा अचानक होतं गायब… सत्य वाचताच तुम्हालाही बसेल धक्का
2

भारताचं ते रहस्यमयी मंदिर, जे दिवसातून दोनदा अचानक होतं गायब… सत्य वाचताच तुम्हालाही बसेल धक्का

‘यमगंड’ म्हणजे काय, दिवसातून एकदा ‘साक्षात् मृत्यू’ला निमंत्रण; यमाची वेळ टाळण्यासाठी 6 कामांपासून रहा दूर
3

‘यमगंड’ म्हणजे काय, दिवसातून एकदा ‘साक्षात् मृत्यू’ला निमंत्रण; यमाची वेळ टाळण्यासाठी 6 कामांपासून रहा दूर

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या
4

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.