प्रेमानंद महाराजांचे प्रवचन सोशल मिडियावर नेहमीच फार चर्चेत असतात. त्यांची ख्याती देशभर इतकी पसरली आहे की, मोठमोठे सेलिब्रिटीही त्यांना पाहण्यासाठी वृंदावनाला भेट देतात. आपल्या प्रवचनांद्वारे आणि सत्संगाद्वारे प्रेमानंद महाराज लोकांना…
भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव याने प्रेमानंद महाराजांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे अभिनेता मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. अभिनेता नक्की प्रेमानंद महाराजांबद्दल काय म्हणाला हे आपण आता जाणून…
शिल्पा शेट्टी आणि राज कुंदरा यांच्यावर मोठे मोठे आरोप लागत असताना दुसरीकडे आता ते दोघेही प्रेमानंद महाराज यांच्या भेटीला गेले होते. सध्या या दोघांचा व्हिडिओ प्रेमानंद महाराज यांच्या यूट्यूब चॅनेलवर…
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रा सोबत प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनला पोहोचली. पण त्याच दरम्यान राज कुंद्राने असे काही सांगितले की सर्वांनाच धक्का बसला.
जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचे मूल तुमचे ऐकत नाही, तर तुम्ही एकदा संत प्रेमानंद महाराजांचे ‘हे’ म्हणणे वाचाच. कारण त्यांनी यामागील महत्त्वाचे कारण सांगितले आहे, जाणून घ्या पालकांसाठी टिप्स
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, प्रेमानंद जी महाराजांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी मुलांच्या मेंदू आणि पोटासाठी का फायदेशीर आहे हे स्पष्ट केले आहे, जाणून घ्या तथ्य
प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडनी खराब होत्या. डॉक्टरांकडून ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी सकारात्मक पद्धतीने आयुष्य जगायला सुरूवात केली आणि त्याचा परिणाम काय आणि कसा झाला जाणून घ्या
वृंदावनातील संत प्रेमानंद महाराज त्यांच्या विधानांमुळे सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी १०० पैकी फक्त चार मुली शुद्ध आहेत, असे एका व्हिडिओत म्हटले होते.
प्रेमानंद महाराज वृंदावनमध्ये आपला दरबार भरवतात यावेळी एका भक्ताने त्यांना प्रश्न केला की, भगवान शिव मादक पदार्थांचे सेवन करू शकतात तर आपण का करू शकत नाही, यावर त्यांनी काय उत्तर…
प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते आजच्या सामाजिक रचनेवर काही टिप्पणी करताना दिसत आहेत, ज्यावर टीका होत आहे. पण संपूर्ण सत्य काय आहे?
प्रेमानंद महाराजांच्या मते, जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केले तर तुम्ही तणाव आणि रागाच्या समस्येवर मात करू शकता. हे अगदी सोपे आणि प्रभावी आहे. नक्की कोणते बदल आहेत,…
दिवसेंदिवस लग्न करून खून, घटस्फोट या घटना अधिक ऐकू येत आहेत. आजच्या युगात, तरुण-तरुणी एकतर प्रेमविवाह करत आहेत किंवा अरेंज्ड मॅरेज करत आहेत, दोन्ही विवाह टिकत नाहीत, प्रेमानंद महाराजांनी सांगितले…
प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात अनेक जण दर्शन घ्यायला जातात आणि आपल्या धर्माबद्दल अथवा अनेक गोष्टींबद्दल प्रश्न विचारतात, अशाच एका तीर्थयात्रेबाबतच्या प्रश्नाचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे
आपण जे काही करतो त्याचे चांगले वाईट फळ हे आपल्याला मिळतेच. हिंदू धर्मात याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अनेकदा असे म्हटले जाते की, आई-वडिलांच्या कर्माची फळं ही पुढे जाऊन…
सोशल मीडियावर आजचा वृंदावन येथील व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहलीच्या हातामध्ये माळा जाप करण्याचे यंत्र आहे आणि तो प्रेमानंद महाराज यांच्या येथे गेल्यानंतर तो सध्या माळा जाप करताना पाहायला…
काल विराट आणि त्याची पत्नी अनुष्का हे दोघेही विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा करण्याआधी मुंबई विमानतळावर दिसले होते. आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी वृंदावनला…
किडनीसंबंधित आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र किडनीच्या आजारांकडे दुर्लक्ष न करता काळजी घ्यावी. जाणून घ्या प्रेमानंद महाराज कोणत्या आजाराने त्रस्त.
Premanand Maharaj Fake Video: आता कालाकार, अभिनेते यांच्यासोबतच प्रेमानंद महाराज देखील AI चे बळी ठरले आहेत. यापूर्वी देखील अनेक कालाकार आणि अनेभित्यांचे AI व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. खरं तर हा…
काय वाटतं आपल्या भूतकाळातील प्रेमसंबंधाबद्दल आपल्या आयुष्यभाराच्या जोडीदाराला सांगितल पाहिजे का? यावर आपले विचार प्रेमानंद जी महाराज यांनी व्यक्त केले आहे. जर सांगितलं तर याचा परिणाम काय होईल? हे देखील…
हिंदू धर्मात लग्नापूर्वी कुंडली जुळवावी का? या परंपरेबद्दल प्रेमानंद जी महाराज यांनी अगदी महत्त्वाची माहिती दिली आहे. अनेक जण लग्नाआधी कुंडली जुळवतात आणि मग लग्न करतात, पण हे खरंच करायची…