Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या पराभवानंतर शोएब अख्तरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाला..

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 31, 2022 | 12:23 PM
भारताच्या पराभवानंतर शोएब अख्तरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाला..
Follow Us
Close
Follow Us:

ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत रविवारी ३० ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय हा विश्वचषकात आतापर्यंत लागोपाठ दोन सामने हरणाऱ्या पाकिस्तानसाठी स्पर्धेत पुन्हा जीवनदान देणारा ठरला असता. मात्र दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. त्यामुळे टी २० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा भारताच्या पराभवांनंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे.

शोएब अख्तर (Shoaib Akhtar) भारताच्या पराभवामुळे दु:खी झाला आहे. शोएब अख्तर त्याच्या व्हिडीओ मध्ये म्हणाला, भारतीय फलंदाजांनी संयमाने फलंदाजी केली असती तर 150 धावा केल्या असत्या. शोएब अख्तर म्हणाला, “भारताने आम्हाला दुखावले आहे. खरे तर यात भारताचा काही दोष नाही, आम्ही खूप वाईट खेळलो आणि आमचे नशीब इतरांवर सोडले.

टी २० विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ फेरीत ग्रुप २ चा भाग असलेला भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या पराभवामुळे दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे.

Web Title: After india defeats shoaib akhtar gave this reaction said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2022 | 12:23 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • pakistan
  • Shoaib Akhtar
  • South Africa
  • T20 world cup
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
1

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
3

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral
4

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.