Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जर संघ जिंकला नाही तर…’; Team India च्या दारूण पराभवावर Shreyas Iyer चे मोठे विधान

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने या पराभवावर स्पष्टीकरण दिले आहे. सामना सुरू होण्याआधी आम्ही योग्य रणनीती आखली होती. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 10, 2026 | 05:58 PM
‘जर संघ जिंकला नाही तर…’; Team India च्या दारूण पराभवावर Shreyas Iyer चे मोठे विधान
Follow Us
Follow Us:
  1. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने गमावली दुसरी मालिका 
  2. इंग्लंडने केला 9 विकेट्सने पराभव 
  3. श्रेयस अय्यर सोडून सर्व फलंदाज अपयशी 
India Vs England T20 Series: काल झालेल्या चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडने टी 20 सिरिज देखील जिंकली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे. आयर्लंड पाठोपाठ इंग्लंडने देखील भारताचा पराभव केला आहे. चौथ्या सामन्यात झालेल्या पराभवावर अखेर कर्णधार श्रेयस अय्यरने भाष्य केले आहे. श्रेयस अय्यर नेमके काय म्हणाला याबबात जाणून घेऊयात.

काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर?

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने या पराभवावर स्पष्टीकरण दिले आहे. सामना सुरू होण्याआधी आम्ही योग्य रणनीती आखली होती. मात्र ती रणनीती मैदानात लागू करू शकलो नाही. 158 रन्स हा मोठा स्कोअर नव्हता. कालच्या सामन्यात आम्ही आमची योजना लागू करू शकला नाही.

श्रेयस अय्यरने फलंदाजीबाबत देखील भाष्य केले आहे. त्याने केलेल्या खेळीवर त्याने मत मांडले आहे. जर संघ जिंकला नाही तर माझी खेळी महत्वाची ठरत नाहीत. प्रत्येक सामन्यात चांगली खेळी करून भारताला विजय मिळवून देण्याची इच्छा आहे. मात्र यावेळेस असे झाले नाही. पुढील सामन्यात आम्ही अधिक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू.

‘Team India सारख्या शक्तिशाली…’; टी 20 सिरिज जिंकताच Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले

Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले

भारतासारख्या शक्तिशाली संघाला पराभूत करणे नेहमीच खास असते. कालच्या सामन्यात आम्ही अत्यंत चांगला खेळ केला. खेळाडूंनी पीचचा अंदाज घेतला असल्यामुळे चांगला खेळ केला. आमच्या संघाने विविध परिस्थितीमध्ये आपल्या कौशल्याचा चांगला वापर केला. त्यामुळे यांचा विजय सोपा झाला. कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाने चारही सामन्यात चांगली खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

‘हा अपमान सहन..; Team India चा दारुण परभव होताच भडकले शशी थरूर, ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

हॅरी ब्रूकने तोंडभरून आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. आमच्या खेळाडूंमध्ये, गोलंदाजांमध्ये चांगला संवाद सुरू असतो. त्यामुळे यांचे प्रदर्शन अधिक चांगले होते, असे हॅरी ब्रूकने म्हटले. आमचा संघ शेवटचा सामना देखील जिंकला तर इंग्लंडचा संघ टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्या नंबरवर पोहोचेल. जगातील एक नंबरची टीम होणे आमच्यासाठी गर्वाची बाब असणार आहे. मात्र आमचे लक्ष्य चांगले क्रिकेट खेळण्याकडे आणि सिरिज जिंकण्याकडे आहे.

 

Web Title: Captain shreyas iyer statement after lost series against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Team India ची घसरण ऑलिम्पिकच्या मार्गात अडथळा ठरणार? 2028 पात्रतेचे कसे असणार समीकरण?
1

Team India ची घसरण ऑलिम्पिकच्या मार्गात अडथळा ठरणार? 2028 पात्रतेचे कसे असणार समीकरण?

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
2

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

‘Team India सारख्या शक्तिशाली…’; टी 20 सिरिज जिंकताच Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले
3

‘Team India सारख्या शक्तिशाली…’; टी 20 सिरिज जिंकताच Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले

‘हा अपमान सहन..; Team India चा दारुण परभव होताच भडकले शशी थरूर, ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
4

‘हा अपमान सहन..; Team India चा दारुण परभव होताच भडकले शशी थरूर, ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.