दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव केला. या पराभवामागे भारतीय संघातील अनेक गोष्टी जाबदार ठरलय आहेत. नेहमी बदलत जाणाऱ्या फलंदाजीक्रमाने संघ अडचणीत आला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताकडून सायमन हार्मर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज यांच्या फिरकीचा सामना करण्यासाठी नवीन डाव आखण्यात आला आहे.
रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. रँक टर्नर म्हणजेच फिरकी अनुकूल खेळपट्टी तयार केल्याबद्दल हरभजन सिंगने संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली.
भारताच्या कालच्या निराशाजनक कामगिरीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी खराब नियोजन आणि निवडीला या पराभवाचे कारण दिले आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि काही जण गंभीर जखमी झाले आहेत. कार स्फोटामुळे जवळपासच्या गाड्याही उद्ध्वस्त झाल्या आहेत,…
सोमवारी, बीसीसीआयने गौतम गंभीरच्या विशेष मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध केला. गंभीरने त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या विचारसरणीबद्दल अंतर्दृष्टी शेअर केली. गंभीर पूर्ण समर्पण आणि जबाबदारीची मागणी करत आहे.
आता, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी तुम्हाला थोडी झोप सोडावी लागेल. मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही दुपारी पाहू शकत होता.
पहिल्या कसोटीसाठी चार दिवस शिल्लक आहेत, या काळात कर्णधार शुभमन गिलला अंतिम अकरा खेळाडूंचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत काम करावे लागेल. दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंत भारतीय कसोटी संघात परतला…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी मालिका ( India vs South africa Test Series ) सुरू होणार आहे, पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे खेळला जाणार…
दक्षिण आफ्रिकेचा संघ असाही गृहीत धरत असेल की पंत आल्यानंतर फॉर्ममध्ये असलेल्या जुरेलला वगळले जाईल. तथापि, गिल आणि गंभीरचा मास्टरप्लान उघड झाला आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की ध्रुव जुरेल…
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आज एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. अंतिम सामन्यात विजयासाठी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मालिकेतील तिसरा सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी होबार्ट येथे खेळला जाईल. दोन सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे, कारण एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
काल ३० ऑक्टोबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर गौतम गंभीरने भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले.
25 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना भारताने 9 विकेट्सने जिंकला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरने रोहित आणि विराटचे कौतुक केले.
सिडनी वनडेनंतर गंभीर आणि आगरकर यांना लक्ष्य केले जात आहे. चाहते मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता यांना प्रचंड ट्रोल करत आहेत. तथापि, विराट कोहली आणि रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतल्याने त्यांचे मनोबल…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी गौतम गंभीरने हर्षित राणा यांना एक महत्त्वाचा इशारा दिला. पहिल्या दोन सामन्यांनंतर गौतम गंभीर वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या कामगिरीवर नाराज होता.
बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय 'अ' संघात सरफराज खानला भारतीय 'अ' संघात स्थान देण्यात आले नाही. या निर्णयानंतर दोन भारतीय मुस्लिम नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
सरफराज खानच्या (Sarfaraz Khan) निवडीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. सरफराज खानची दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या मालिकेसाठी भारत 'अ' संघातही निवड न झाल्यामुळे.....
यजमान संघाने २१.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक स्पष्टपणे नाराज होते, त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत…
भारतीय संघाचा आगामी दौरा ऑस्ट्रेलियाचा असणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली भाग आहेत. या जोडीच्या भविष्याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.