भारतीय क्रिकेटमधील मोठ्या नावांनी गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आशा, धैर्य आणि सकारात्मकतेच्या संदेशांसह २०२६ चे स्वागत केले. बीसीसीआयपासून युवराज सिंग, विराट कोहली, गौतम…
गौतम गंभीरने मायदेशात ५ कसोटी सामने गमावले आहेत आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून हा त्याचा सर्वात वाईट विक्रम आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आता गंभीरच्या भविष्याबद्दल मौन सोडले आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर, गौतम गंभीरच्या रेड-बॉल प्रशिक्षकपदाच्या पदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहे. अशातच आता त्याच्या जागी दूसरा कसोटी प्रशिक्षक नेमण्यात येण्याचे बोलले जात आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या संघातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. त्यावर आता अजित आगरकर यांनी भाष्य केले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी२० सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला.या सामन्यात हार्दिक मारलेला एक षटकार थेट कॅमेरामनच्या हाताला लागला. तेव्हा गौतम गंभीरचे हावभाव बदलून गेले.
दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदावर टीका होत आहे. भारतीय माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी देखील गौतम गंभीरवर टीका केली.
कटकमध्ये टीम इंडियाने सहज विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला. पराभवानंतर, टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करू शकते. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की दक्षिण आफ्रिका…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर संजू सॅमसनला संधी देण्याचा विचार करू शकतात. आता प्रश्न असा आहे की, जर सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर तो कोणाची जागा…
फलंदाजीच्या क्रमात लवचिकतेवर संघ व्यवस्थापनाच्या भराशी सहमती दर्शवत, भारतीय फलंदाज तिलक वर्मा यांनी शनिवारी सांगितले की बहुतेक खेळाडू सामन्याच्या परिस्थितीनुसार कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास तयार असतात.
भारताला दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 51 धावांनी सामना गमवावा लागल्याने भारतीय संघावर आणि संघ व्यवसस्थापनावर टीका होत आहे. आता माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाने देखील टीका केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकायांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील भारताच्या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि हार्दिक पंड्या यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले.
पहिल्या दोन षटकांमध्ये महागडा ठरलेल्या अर्शदीप सिंगने या षटकात १३ चेंडू टाकले, त्यापैकी सात वाइड होते. कॅमेरा अर्शदीप सिंगकडे वळताच गंभीर अधिकच रागावलेला दिसला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी जिंकली आहे. या विजयानंतर भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरने खेळाडूंच्या कामगिरीवर भाष्य केले आहे.
मालिका झाल्यांनंतर टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांचा राग पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळाला आहे. एका प्रश्नाचे उत्तर देताना, भारतीय मुख्य प्रशिक्षक गंभीर थोडे चिडलेले दिसले.
विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील समोरासमोर आले. दोघांनी हॅन्डशेक केला पण एकमेकांकडे पाहिले देखील नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रायपूरमधील पराभवामुळे संताप व्यक्त होत आहे. गोलंदाजांच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे चाहते संतापले आहेत. गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनाही त्यांच्या संघ निवडीवरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
गौतम गंभीरच्या प्रशिक्षण पद्धतींबद्दल भारतात टीका होताना दिसतस आहे, परंतु अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज रहमानउल्लाह गुरबाज म्हणाला की, माजी केकेआर मार्गदर्शक सर्वोत्तम प्रशिक्षक म्हटले आहे.
माजी महान फिरकी गोलंदाज आर. अश्विन यांनी निवड प्रक्रियेवर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले की अभिमन्यू ईश्वरनने टी-२० मध्ये शतक झळकावले आहे, त्यामुळे आता तो निश्चितपणे कसोटी सामने खेळेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा २-० असा पराभव झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका झाली आहे. फलंदाजीतील अपयश आणि गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी BCCI ने प्रशिक्षक गौतम गंभीर, निवडकर्ता अजित आगरकर आणि अधिकाऱ्यांसोबत संघाच्या कामगिरी आणि निवड सातत्य यावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलावल्याचे वृत्त आहे.