एकीकडे सर्व खेळाडू आता IPL च्या तयारीला लागले असताना यादरम्यान Gautam Gambhir यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले होतं. गंभीर यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचप्रकरणी दिल्ली हायकोर्टचा निकाल…
भारतीय कोच गौतम गंभीर यांनी एआय डीपफेक आणि ओळखीच्या चोरीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला भरला आहे. यात मेटा, गुगल, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टलाही पक्षकार केले आहे.
रविचंद्रन अश्विनची निवृत्ती भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीनंतर त्याने अचानक निवृत्ती जाहीर केली आणि सगळ्यांना आश्चर्यचकित केले.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यात आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाची भूमिका अत्यंत कळीची ठरली, असे विधान गंभीरने केले आहे.
आयपीएल हंगामात षटकारांची संख्या वाढत आहे. नवीन हंगामापूर्वी, आयपीएलच्या इतिहासात सर्वात लांब षटकार मारणाऱ्या टॉप १० खेळाडूंवर एक नजर टाकूया. यादीत चार भारतीयांचा समावेश आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संदेश पाठवला आहे. जय शाह यांनी पुरस्कार जिंकत राहण्याचे आवाहन केले आहे.
दुखापतीमुळे हर्षित राणा स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझारबानी केकेआरमध्ये सामील झाला आहे. झिम्बाब्वेचा गोलांदाज सामील होताना त्याने इंटरनॅशनल लेव्हलला पाकिस्तानची चांगलीच बेज्जती केली.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही मुंबईचं दैवत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. दोघंही विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन बाप्पाच्या चरणी पोहोचले.
गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला. यशस्वी प्रशिक्षक असूनही, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने त्यांना इशारा दिला आहे.
आता भारताचे कोच गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दिल्लीतील गुरुद्वारा श्री रकाब गंज साहिब येथे प्रार्थना करताना दिसले.
भारताच्या ऐतिहासिक विजय झाला आणि नंतर एका नवीन वादास तोंड फुटलं. माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी कीर्ती आझाद यांनी भारतीय संघाच्या मंदिर भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. त्याच्या या विधानावरुन बऱ्याच…
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे लक्ष आता २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपकडे आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आयपीएल २०२६ नंतरच्या तयारीचा मास्टरप्लॅन जाहीर केला आहे.
भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनलचा सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने हा सामना एकतर्फी जिंकला. त्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये टीका केली आहे.
विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर खूप आनंदी झाले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. त्यांनी विजयाचे संपूर्ण श्रेय दोन व्यक्तींना दिले.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी विश्वचषकाच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये संजूला प्लेइंग इलेव्हनमधून का वगळण्यात आले हे स्पष्ट केले आहे. संजू सॅमसनने दबावाखाली नाबाद ९७ धावांची खेळी केली.
टी-२० विश्वचषकादरम्यान, जेव्हा इतर भारतीय फलंदाज अपयशी ठरले, तेव्हा एका नावासाठी संधी मिळावी अशी मागणी होऊ लागली - संजू सॅमसन. जेव्हा संजूला पुन्हा संधी देण्यात आली, तेव्हा त्याने बॅटने कहर…
भारताने चार चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि वेस्ट इंडिजसोबत १० वर्षे जुनी धावसंख्या उभारली. भारतीय संघ आता ५ मार्च रोजी २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार…
टी-२० विश्वचषक 2026 मध्ये सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंत 13 वेळा आमनेसामने आले आहेत.
आता, भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शक्यता पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहेत. भारताचा पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. याआधी, सोशल मीडियावर एका व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे.
अक्षर पटेल ऐवजी वाशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजी आणि गोलंदाजीत सुंदरने खास कामगिरी न केल्याचे सामन्यात दिसून आले.