आरआरचे नवीन मालक गौतम गंभीरला त्यांच्या संघात सामील करण्यास इच्छुक आहेत. त्यांनी गंभीरला एक-दोन नव्हे तर तीन ऑफर दिल्या आहेत अशी वृतांनी माहिती दिली आहे.
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरकडून सूर्यकुमार यादवचे कौतुक करण्यात आले आहे. गंभीरने म्हटले आहे की, तो टी-२० स्वरूपात कर्णधार म्हणून सर्व निकष पूर्ण करतो आणि यामुळे त्याचे दबावाने भरलेले काम…
नामिबियाविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संपूर्ण संघासाठी खास डिनरचे आयोजन केले होते. भारताने अमेरिकेला २९ धावांनी पराभूत करून स्पर्धेत पहिला विजय मिळवला.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने सिद्धिविनायक मंदिरात भेट देऊन संघाच्या विजयासाठी प्रार्थना देखील केली.
पाकिस्तान संघाकडून टी२० विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आले. याबाबत भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला विचारणा करण्यात आली तर त्याने उत्तर देणे टाळले.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याच्या एक दिवस आधी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भेट घेतली आणि त्यांचे खूप कौतुक केले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना संपल्यानंतर, भारतीय संघ सामना संपल्यानंतरच्या सादरीकरणासाठी उभा असताना, स्टँडवरून "गंभीर हाय-हाय"च्या घोषणा ऐकू आल्या. काही चाहते "गंभीर हाय-हाय" (गंभीर घोषणा) ओरडत होते.
आता घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेतही भारताचा पराभव झाला. यामुळे भारतीय चाहत्यांचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर राग आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर टीका होत आहे..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने मैदानावर ससराव केला, दरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात सारे काही आलबेल असल्याचे दिसले…
१८ जानेवारी रोजी इंदूरमध्ये होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामान्याआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फलंदाज केएल राहुल यांनी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली.
पंतची दुखापत टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे, आता पंतच्या दुखापतीशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये गंभीर आणि गिल त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात…
भारतीय क्रिकेटमधील मोठ्या नावांनी गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आशा, धैर्य आणि सकारात्मकतेच्या संदेशांसह २०२६ चे स्वागत केले. बीसीसीआयपासून युवराज सिंग, विराट कोहली, गौतम…
गौतम गंभीरने मायदेशात ५ कसोटी सामने गमावले आहेत आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून हा त्याचा सर्वात वाईट विक्रम आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आता गंभीरच्या भविष्याबद्दल मौन सोडले आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर, गौतम गंभीरच्या रेड-बॉल प्रशिक्षकपदाच्या पदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहे. अशातच आता त्याच्या जागी दूसरा कसोटी प्रशिक्षक नेमण्यात येण्याचे बोलले जात आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या संघातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. त्यावर आता अजित आगरकर यांनी भाष्य केले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी२० सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला.या सामन्यात हार्दिक मारलेला एक षटकार थेट कॅमेरामनच्या हाताला लागला. तेव्हा गौतम गंभीरचे हावभाव बदलून गेले.
दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदावर टीका होत आहे. भारतीय माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी देखील गौतम गंभीरवर टीका केली.
कटकमध्ये टीम इंडियाने सहज विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला. पराभवानंतर, टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करू शकते. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की दक्षिण आफ्रिका…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर संजू सॅमसनला संधी देण्याचा विचार करू शकतात. आता प्रश्न असा आहे की, जर सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर तो कोणाची जागा…
फलंदाजीच्या क्रमात लवचिकतेवर संघ व्यवस्थापनाच्या भराशी सहमती दर्शवत, भारतीय फलंदाज तिलक वर्मा यांनी शनिवारी सांगितले की बहुतेक खेळाडू सामन्याच्या परिस्थितीनुसार कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास तयार असतात.