रायपूरमध्ये, त्याने भारताच्या ३५८ धावांच्या लक्ष्यात १०२ धावांची मौल्यवान खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, विराट कोहलीचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मालिकेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे, या मालिकेच्या पहिल्या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे. या सामन्यामध्ये नाणेफेक दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी कोलकात्याच्या खेळपट्टीबाबत गौतम गंभीरच्या विधानावर बोर्ड नाराज आहे. त्यांच्याविरुद्ध तात्काळ कोणतीही कारवाई न करण्याचे कारण "पर्यायांचा अभाव" आहे.
आता भारताचा युवा संघ आशिया कप 2025 च्या मिशनवर जाणार आहे. १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयुष महात्रेवर विश्वास ठेवून निवडकर्त्यांनी त्याला संघाचा कर्णधार…
क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघ रांचीमध्ये येऊन त्याचा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरी न जाता जाणे अशक्य आहे. गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे खेळाडू रांचीमधील धोनीच्या घरी डिनर पार्टीसाठी गेले होते.
आता टीम इंडिया आता एकदिवसीय मालिकेमध्ये बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे. रांची हे एमएस धोनीचे मूळ गाव आहे. त्यामुळे त्याने विराट कोहली आणि ऋषभ पंत सारख्या खेळाडूंसाठी त्याच्या घरी डिनर…
भारत मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे आणि दुसऱ्या कसोटी सामन्यातही टीम इंडियावर पराभवाचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील गुवाहाटी कसोटी सामना भारतीय संघाकडून निसटत चालला आहे.
पहिली कसोटी ३० धावांनी गमावल्यानंतर, दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजी कोसळली. या मालिकेत टीम इंडियासाठी टॉप ऑर्डरपासून ते मिडल ऑर्डरपर्यंत सर्वजण अपयशी ठरले आहेत.
तीन दिवसांच्या खेळानंतर, पाहुण्या संघाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा WTC पॉइंट्स टेबलवर काय परिणाम झाला यावर एक नजर टाकूया.
भारतीय डावादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडेन मार्करामने असा अद्भुत झेल घेतला की तो पाहून फलंदाज नितीश कुमार रेड्डीही थक्क झाले. ४२ व्या षटकात मार्को जॅनसेनचा झेल एडेन मार्करामने घेतला.
कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिलला मानेला दुखापत झाली. दुसऱ्याच दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बीसीसीआयने पुष्टी केली आहे की तो संघासोबत गुवाहाटीला जाईल.
पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याला मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकला नाही. गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता अहवालानुसार त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारताच्या संघासमोर फलंदाजीचे आव्हान असणार आहे. मागील सामन्यामध्ये देखील दुसऱ्या इंनिगमध्ये निराशाजनक फलंदाजी केली. या सामन्यामध्ये आतापर्यत टीम इंडियांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यामध्ये पराभूत करुन ट्राॅफी नावावर केली आहे. त्यानंतर भारतामध्ये त्याचबरोबर खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. संपूर्ण देश सध्या जल्लोष साजरा करत आहे आता ट्राॅफी…
भारतीय महिला क्रिकेटमधील वर्षानुवर्षेची प्रतीक्षा संपली आहे. आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला आहे. उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर घसरण्याचा क्रम संपला आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. एका नवीन युगाची सुरुवात.…
दोन डब्ल्यूपीएल जेतेपद जिंकल्यानंतर हरमनप्रीतने आता आयसीसी जेतेपदही जिंकले आहे. हरमनप्रीत कौर क्रिकेट मैदानाबाहेरही खूप पैसे कमवते. तिच्याकडे मुंबई ते पटियाला पर्यंत मालमत्ता आहेत.
भारतीय युवा संघ या मालिकेमध्ये एकदिवसीय मालिकेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यात उतरेल. टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकदिवसीय मालिकेदरम्यान जोरदार पाऊस पडला आणि आता सर्वांनाच काळजी आहे की त्याच कारणामुळे T20 मालिका देखील रद्द होईल. हवामानाची एक मोठी अपडेट आली आहे आणि चाहते नक्कीच आनंदी होतील.