Breaking News: विजय शंकरने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. विजय शंकर 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा हिस्सा होता. अचानक त्याने आपली निवृत्ती जाहीर केली.
IND vs AFG Team India Squad: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियातील अनेक अनुभवी खेळाडूंना डच्चू मिळाला आहे तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. कोण आहेत हे…
Pakistan vs Bangladesh Test Series: बांग्लादेशने घरच्या मैदानावर पाकिस्तानचा सुपडा साफ केला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे.
Team India Salary Structure: बीसीसीआयने (BCCI) अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली असून शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवले आहे. भारतीय कर्णधाराला इतर खेळाडूंपेक्षा जास्त पगार मिळतो का आणि बीसीसीआयची ग्रेड सिस्टीम…
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वार्षिक क्रमवारीत भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताने मेन्स वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय या दोन्ही प्रकारच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. संघाला सर्वोत्तम बनवण्यासाठी त्यामध्ये गोलंदाजी, फिल्डिंग, फलंदाजी प्रशिक्षक असणे आवश्यक असते. भारताचा गोलंदाजीचा प्रमुख भाग एक स्पिन गोलंदाजी आहे.
साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात 47 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनेही क्रमवारीत प्रगती केली असून, ती लवकरच टॉप-१० मध्ये पुन्हा झेप घेईल असे चित्र पाहायला मिळत आहे.
मोहम्मद शामी सध्या 35 वर्षांचा असून तो निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता खुद्द मोहम्मद शामीने याबाबत भाष्य केले आहे. एका कार्यक्रमाबाबत मोहम्मद शामीने आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केले…
श्रीलंका आणि झिबॉम्बेचा संघ देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेचा संघ डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत.
भारताचा स्टार फलंदाजी तिलक वर्मा याने दाक्षिणात्य चित्रपट सुपरस्टार राम चरण यांची भेट घेतली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी राम चरणने त्यांना एक खास भेटवस्तूही दिली.
गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला. यशस्वी प्रशिक्षक असूनही, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने त्यांना इशारा दिला आहे.
बीसीसीआय प्रतिष्ठित 'नमन पुरस्कार २०२६' मध्ये भारतीय क्रिकेटच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करेल. हा समारंभ रविवार, १५ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. परिणामी, भारतीय संघाने हॉटेल्स देखील बदलली. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आता संपूर्ण कहाणी उघड केली आहे.
विकेटकीपर-फलंदाज जितेश शर्मा २०२६ च्या टी२० विश्वचषकाला मुकला. विकेटकीपर-फलंदाजाचे वडील मोहन शर्मा यांचे १ फेब्रुवारी रोजी अल्प आजाराने निधन झाले. एका मुलाखतीमध्ये त्याने त्याचे दुःख व्यक्त केले.
आता बीसीसीआय टीम इंडियासाठी बक्षीस रक्कमेची घोषणा केली आहे, टीम इंडियाच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने १३१ कोटी रुपयांचे विक्रमी रोख बक्षीस जाहीर केले आहे.
मागील 2 वर्षामध्ये भारताच्या संघाने टी20 क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आज त्याच्या कामगिरीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे, चाहत्यांना पावसाची काळजी करण्याची गरज आहे का? की सामना विनाव्यत्यय होईल?…
भारतीय रेल्वेने चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. विमानांच्या तिकिटांचे गगनाला भिडलेले दर आणि तिकिटांची टंचाई लक्षात घेता रेल्वेने नवी दिल्ली ते अहमदाबाद दरम्यान एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला…
एलिस पेरी महिला कसोटी क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप १० मध्येही आली. एलिस पेरी ही कसोटी क्रिकेटमध्ये १,००० पेक्षा जास्त धावा करणारी आणि ३० पेक्षा जास्त विकेट्स घेणारी एकमेव…
अंतिम सामन्यात, भारतीय संघाला एक-दोन नव्हे तर तीन इतिहास घडवणारे पराक्रम करण्याची संधी आहे. रविवारी जेव्हा भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कप जिंकण्याच्या उद्देशाने खेळेल तेव्हा संघात काही बदल दिसून येतील.