श्रीलंकेचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने अनेक युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत. संतुलित पीच वर खेळण्यास नव्या खेळाडूना एक चांगले अनुभव देणारे असू शकते. ज्यामुळे श्रीलंकेजवळ सामना जिंकण्याची किंवा अनिर्णित करण्याची…
भारतीय संघाने आठ पैकी सहा सामने जिंकले तर भारताचा पीसीटी ६२.९६ इतका होऊ शकतो. उर्वरित पैकी आणखी एखादा सामना भारताने जिंकला तर भारत फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचणार आहे.
भारताने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा अधिक पक्क्या केल्या असून गुणतालिकेत आपली टक्केवारी कमालीची सुधारली आहे.
तिसऱ्या नंबरवर देवदत्त पडीकल खेळण्यासाठी आला. त्याने मात्र एका बाजूने आक्रमक पण महत्वाची अशी शतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळला. त्याने आक्रमक शतक ठोकले.
WTC Final: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत ०-२ ने पराभव झाल्यामुळे, ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा भारताचा मार्ग अधिकच कठीण
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी 227 मधील आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आपल्या पसंतीचा १५ सदस्यांचा संभाव्य भारतीय संघ जाहीर केला आहे.
World Cup 2027: २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कोणते संघ खेळणार हे निश्चित करणाऱ्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, मात्र ठिकाणांची घोषणा अद्याप व्हायची आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या भारतीय क्रिकेटच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसचे प्रमुख आहेत. तिथून त्यांची पदोन्नती चीफ सिलेक्टर म्हणून केली जाऊ शकते. व्हीव्हीएस लक्ष्मण चीफ सिलेक्टर झाल्यास त्यांच्या मानधनात देखील वाढ होऊ शकते.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या वर्तुळात गौतम गंभीरच्या कार्यशैलीवर आणि हेड कोच पदाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात…
कुलदीप यादवच्या फिरकीपुढे डरहम संघ पूर्णपणे अडखळला. कुलदीप यादवने दुसरा महत्वाचा फलंदाज असलेल्या कॉलिन एकरमनला 26 रन्सवर आउट केले. त्यामुळे डरहमच्या संघाला खिंडार पडले.
World Cup 2027: रविचंद्रन अश्विनने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संभाव्य संघ जाहीर करून खळबळ उडवून दिली. अश्विनने ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमीसारख्या अनुभवी खेळाडूंना वगळले आहे.
Ajinkya Rahane Retirement: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. आता तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणार नाही असं त्याने स्पष्ट केले आहे
भारतीय क्रिकेटमधील नवोदित आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे सतत चर्चेत आहे. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने सर्वांना चकित केले आहे.
भारतीय संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीमचे सहाय्यक कोच रयान टेन डोशेट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
IND vs ZIM 3rd T20 Live Toss Updates: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज तिसरा टी- २० सामन्याला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.
India Reclaim No 1 spot in ICC t20 rankings: भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली असून, अवघ्या १५ दिवसांत आयसीसी टी-२० संघ क्रमवारीत अव्वल स्थानही पुन्हा…
IND vs ZIM 3 rd T 20 Playing 11: झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील तिसरा टी-२० सामना आज खेळला जाणार आहे. आजच्या शेवटच्या सामन्यात…
यश ठाकूरचा जन्म कोलकाता येथे 1998 मध्ये झाला आहे. यश ठाकूर विदर्भाच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. यश ठाकूरने फारस्ट क्लास क्रिकेटमध्ये 93 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघाचे कार्यवाहक बॉलिंग कोच सुनील जोशी यांनी वैभवच्या भविष्याबबत प्रतिक्रिया दिली आहे. मागील सामन्यात वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी करत त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
India Squad For 2027: अभिनव मुकुंदने आयसीसी वर्ल्डकप 2027 साठी संघाची निवड करताना प्रामुख्याने खेळाडूंचा अनुभव आणि संघाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.