हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ ९ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेशी आणि १२ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना करेल.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांसाठी १४ जणांचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या टी-२० मालिकेत खेळू न शकलेल्या नॅथन एलिस आणि जोश इंगलिस यांचा समावेश आहे.
पावसामुळे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी १ गुण विभागण्यात आला आहे. या एका गुणासह ऑस्ट्रेलिया आयसीसी महिला विश्वचषक पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भव्य सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. २०२५ च्या विश्वचषकातील या सहाव्या सामन्यावर पावसाची शक्यता आहे.
भारताच्या नव्या कर्णधाराची घोषणा झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. संघाची घोषणा झाल्यानंतर आता भारताचा नवा कर्णधार शुभमन गिल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
परिणामी नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले आणि सोशल मीडियाने त्यांना ट्रॉफी चोर म्हटले. सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम अब्बास जमाल यांनी मोहसिन नक्वी यांचा सन्मान करण्याची घोषणा केली…
केएल राहुलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेतही शानदार शतक झळकावत आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला. अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंचपूर्वी त्याने आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील ११…
भारत अ संघातील खेळाडू श्रेयस, अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित राणा हे ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीसाठी आपला दावा सिद्ध करण्यास उत्सुक असतील.
भारतीय संघाने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे अधिकृत ट्रॉफीशिवाय उत्सव साजरा करावा लागला. आता एक पोस्ट सोशल मिडियावर काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
सामना संपल्यानंतर एक तासापर्यंत पाकिस्तानी संघ ड्रेसिंग रूममधून बाहेर पडला नाही. फक्त पीसीबी अध्यक्ष नक्वी यांना एकटेच मैदानात राहून लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २०२ धावा केल्या, तर श्रीलंकेनेही २०२ धावा केल्या. त्यानंतर पंचांनी निकाल निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर बोलावण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान, चौथा चेंडू चर्चेचा विषय बनला.
भारतीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे की आठ विकेट पडल्यानंतरही तंदुरुस्त असलेला भारतीय कर्णधार मैदानात उतरला नाही. आता, भारतीय संघ रविवारी पाकिस्तानविरुद्ध पूर्ण तयारीने मैदानात उतरेल.
टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला आणि पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रूममध्ये गेली. तेव्हापासून, नो-हँडशेक वाद चर्चेचा विषय बनला आहे. पाकिस्तानने खेळण्यापूर्वीच यूएईविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता.
पीसीबीने नाराजी व्यक्त केली आणि एसीसी आणि आयसीसीकडे तक्रार दाखल केली. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या वादावर आपले मौन सोडले आहे आणि यात काहीही चुकीचे नसल्याचे स्पष्ट केले…
शोएब अख्तरने हॅन्डशेक प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सामना संपल्यानंतर हस्तांदोलन न करण्याच्या भारतीय संघाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले, येथे सूर्य कुमार यादवच्या संघाने पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या ११ खेळाडूंना चांगलच धूतलं. पंड्या आणि बुमराह यांनी दोन षटकात पाकिस्तानचे कंबरडे मोडले.
विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला पहलगाम दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली. सामन्यानंतर त्यांनी एक मोठे विधान केले आहे आणि विजय भारतीय सैन्याला समर्पित केला आहे.
सामन्यादरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवसह भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानवर बहिष्कार टाकला, कोणत्याही भारतीय खेळाडूने पाकिस्तानी खेळाडूशी हस्तांदोलन केले नाही किंवा त्याच्याशी बोलले नाही.
पहिल्या गटामध्ये भारताच्या संघाने यूएईचा मोठ्या फरकाने पराभव करुन पहिले स्थान गाठले आहे तर दुसऱ्या गटामध्ये पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाॅंगकाॅंगला पराभूत करुन पहिल्या स्थानावर आहे.
आशिया कप २०२५ आजपासून अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने सुरू होणार आहे. यावेळी आशिया कपचे थेट प्रक्षेपण सोनी लाईव्हवर होणार आहे. सोनी लाईव्ह हा सामना वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करेल.