ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारत अ संघाने अपवादात्मक कामगिरी केली. भारत अ संघाने केवळ ४६ षटकांत २ विकेट राखून सामना जिंकला. यासह, श्रेयस अय्यरच्या संघाने एकदिवसीय मालिका २-१…
भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर अलिकडेच खूप चर्चेत येत आहे. त्याने आता नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. याबाबत आता बीसीसीआयने मोठी…
श्रेयस अय्यरच्या रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेकबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होईल, ज्याचा पहिला सामना कानपूरमध्ये खेळला जाईल.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याचेही नेतृत्व केले. हा सामना अनिर्णित राहिला, परंतु आता श्रेयस अय्यर दुसऱ्या सामन्याला मुकणार असल्याची बातमी आहे.
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचा तिसरा दिवस आता संपला आहे. या दिवशी पूर्णपणे भारतीय फलंदाजांचे वर्चस्व होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारत 'अ' संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्थान मिळाले नाही, तर रजत पाटीदार आणि तिलक वर्मा कर्णधारपदी दिसणार आहेत.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी भारत अ संघ घोषित केला आहे. या सामन्यांसाठी श्रेयस अय्यरची भारतीय अ संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएलमधील वेगवान गोलंदाज संदीप शर्माने प्रीति झिंटाबाबत एक खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, प्रीति झिंटामुळे प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी बदलण्यात आला होता.
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला दमदार कामगिरी करून देखीलवगळण्यात आले. आशा वेळी प्रसिद्ध ज्योतिषी ग्रीन स्टोन लोबो यांनी श्रेयस अय्यरबाबत तो भविष्यात मोठ्या स्पर्धां गाजवले अशी भविष्यवाणी केली आहे.
आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात श्रेयस अय्यरल स्थान देण्यात आले नाही. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी अय्यरचे समर्थन केले आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी श्रेयसला एकदिवसीय कर्णधार बनवण्याच्या चर्चेला नकार दरचविला आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यरसह चाहत्यांसाठी ही बातमी नाराजी घेऊन आली आहे.
रोहित ३८ वर्षांचा आहे आणि तो २०२७ च्या विश्वचषकात खेळू शकणार नाही असे मानले जात आहे. दरम्यान, एक अहवालही समोर आला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की बीसीसीआय रोहितनंतर श्रेयस…
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. आता त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने चोख उत्तर दिले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये, त्याच्या नेतृत्वाखाली, त्याने पंजाब किंग्जला बऱ्याच काळानंतर अंतिम फेरीत नेले आणि ६०० हून अधिक धावाही केल्या, तरीही अय्यरची आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या संघात निवड झाली…
आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयकडून भारतीय संघातून श्रेयस अय्यरला वगळण्यात आले. यावरून भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाराजी व्यक्त करून हे आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.
बीसीसीआयने आशिया कपसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यांमदये श्रेयस अय्यरल स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे निवडकर्त्यांवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. यामध्ये श्रेयस अय्यरल संधी देण्यात अल्ले नाही. यावर आता भारतीय मुख्य निवडकर्त्याने खुलासा केला आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यावेळी भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर अय्यर तब्ब्ल २० महिन्यांनंतर तो मैदान…
मागील बरेच वर्षापासुन कसोटी संघामध्ये स्थान मिळाले नाही त्यामुळे तो सध्या ब्रेकवर आहे आणि आजकाल तो हातात बॅट घेऊन घरी क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. त्याला त्याच्या आईसोबत घरी खेळताना पाहून चाहते…