टीम इंडिया तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सामना जिंकणारा खेळाडू श्रेयस अय्यर मालिकेतून बाहेर पडू शकतो.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने अय्यरच्या दुखापतीबद्दल तिसरी अपडेट जारी केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे. श्रेयस अय्यरने स्वतः च आता त्याच्या तब्बेतीबाबत माहिती दिली आहे.
सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. BCCI ने अय्यरच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.
भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या सुरुवातीच्या एक दिवस आधी श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल नवीनतम अपडेट दिले.
अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे श्रेयस अय्यरची प्रकृती बिघडली आणि तो आयसीयूमध्ये होता. यामुळे सर्व भारतीय चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली. आता, अय्यरच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरल दुखापत झाली आहे. श्रेयस अय्यर हा भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी चाहत्यांच्या चिंता दूर केल्या आणि अय्यर पूर्वीपेक्षा चांगला असल्याचे सांगितले.
अय्यर सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे रुग्णालयात दाखल आहे. तो सध्या आयसीयूमध्ये आहे आणि तो ५-७ दिवस तिथेच राहण्याची अपेक्षा आहे. रगडीच्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता आणि रक्त संसर्ग रोखणे…
टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यर एक शानदार कॅच घेताना जखमी झाला, ज्यामुळे त्याला सामन्याच्या मध्यभागी मैदान सोडावे लागले. सामना संपल्यापासून त्याच्या फिटनेसबद्दल अपडेट्स येत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दूसरा एकदिवसीय सामना अॅडलेड ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या डावा दरम्यान रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात वाद निर्माण झाला.
सर्वांना आता पुन्हा एकदा मैदानावर “हिटमॅन”ला पाहण्याची उत्सुकता आहे. मात्र, या समारंभातील एका छोट्याशा घटनेने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की रोहित शर्मा होणं सोपं…
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारत अ संघाने अपवादात्मक कामगिरी केली. भारत अ संघाने केवळ ४६ षटकांत २ विकेट राखून सामना जिंकला. यासह, श्रेयस अय्यरच्या संघाने एकदिवसीय मालिका २-१…
भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर अलिकडेच खूप चर्चेत येत आहे. त्याने आता नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. याबाबत आता बीसीसीआयने मोठी…
श्रेयस अय्यरच्या रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेकबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होईल, ज्याचा पहिला सामना कानपूरमध्ये खेळला जाईल.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याचेही नेतृत्व केले. हा सामना अनिर्णित राहिला, परंतु आता श्रेयस अय्यर दुसऱ्या सामन्याला मुकणार असल्याची बातमी आहे.
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचा तिसरा दिवस आता संपला आहे. या दिवशी पूर्णपणे भारतीय फलंदाजांचे वर्चस्व होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारत 'अ' संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्थान मिळाले नाही, तर रजत पाटीदार आणि तिलक वर्मा कर्णधारपदी दिसणार आहेत.