काल आयपीएलच्या सीझनमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना झाला. हा सामना एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झाला. यामध्ये पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला होम ग्राऊंडमध्ये पराभूत केले.
पंजाब किंग्जने चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे सलामीची जोडी म्हणून मैदानात खेळण्यासाठी उतरले. संजू सॅमसन केवळ 7 धावा करून बाद झाला.
चेन्नई सुपर किंग्जकडून संजू सॅमसन ओपनर म्हणून उतरणार आहे. दरम्यान भारताच्या माजी कर्णधाराने संजू सॅमसनबाबत विधान केले आहे. भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी आज संजू सॅमसन चांगली खेळी करेल…
पंजाब किंग्जने आपला पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला आहे. यामध्ये पंजाबच्या संघाने विजय मिळवला. मात्र या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती.
चेन्नई सुपर किंग्जने आपला पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध गमावला होता. तर पंजाब किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला होता.
कूपर कॉनलीचा एक शॉट समोर उभा असणाऱ्या श्रेयस अय्यरला लागला. त्यामुळे अय्यर जखमी झाला. लगेचच श्रेयस अय्यरवर उपचार करण्यात आले. दरम्यान आता यावर कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टीकरण दिले आहे.
पंजाब किंग्सने IPL 2026 ची सुरुवात विजयाने केली, पण कर्णधार श्रेयस अय्यरला धक्का बसला आहे. धीम्या षटकगतीसाठी BCCI ने 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. श्रेयसला याचा मोठा फटका पडला.
यंदा या नव्या सिझनमध्ये कोणाच्या हाती ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप घेणार याबद्दल चर्चा सुरू आहे. त्याआधी अनेक जगभरातील दिग्गज खेळाडूंनी या नव्या सिझनमध्ये कोणत्या फलंदाजाला ऑरेंज कॅप मिळणार यांची…
पंजाब किंग्सच्या कर्णधाराला चाहते प्रेमाने 'सरपंच' म्हणतात. आतापर्यंत हा टॅग इतर कोणत्याही कर्णधाराला शोभला नव्हता, पण श्रेयस अय्यरला तो अगदी योग्य वाटतो. श्रेयस अय्यरला हा टॅग मिळाल्याचा आनंद आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील ३ सामने खेळवून झाले आहेत. आता दोन सामने बाकी असून या मालिकेतून तिलक वर्मा बाहेर पडला…
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना संपल्यानंतर, भारतीय संघ सामना संपल्यानंतरच्या सादरीकरणासाठी उभा असताना, स्टँडवरून "गंभीर हाय-हाय"च्या घोषणा ऐकू आल्या. काही चाहते "गंभीर हाय-हाय" (गंभीर घोषणा) ओरडत होते.
भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी रवी रवी बिश्नोईला संघात स्थान देण्यात आले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला विक्रमाची संधी आहे.
भारताचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर एका चाहत्याच्या पाळीव कुत्र्याने अचानक चावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो थोडक्यात बचावला. श्रेयसचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झेल घेताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर पडला होता. मालिका सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावून यशस्वी पुनरागमन केले. जयपूरमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध मुंबईचे नेतृत्व करताना ८२ धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
२०२६ च्या पहिल्या तिमाहीसाठी राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेच्या नोंदणीकृत चाचणी गटात भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचा समावेश आहे, ११८ नावांपैकी बहुतेक नावांमध्ये अॅथलेटिक्सचा समावेश होता.
टीम इंडियाने दोनदा कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना केला आहे. संघाची कामगिरी सुधारण्यासाठी, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) एक सूचना दिली आहे.
३ जानेवारी रोजी बीसीसीआयने भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. परंतु बीसीसीआयने स्पष्ट केले की तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच त्याच्या सहभागाचा विचार केला जाईल. आता, यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली…