आयपीएलसह गेल्या सहा महिन्यांपासून आपले बहुतेक सामने सपाट खेळपट्ट्यांवर खेळणाऱ्या भारतीय फलंदाजीला इंग्लंडच्या अतिरिक्त बाउन्स, चेंडूची स्विंग आणि सॅम करनसारख्या गोलंदाजांच्या विविधतेसमोर संघर्ष करावा लागत आहे.
आज भारत अन् इंग्लंडमध्ये तिसरा टी 20 सामना होणार आहे. श्रेयस अय्यरसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. श्रेयस अय्यरने आजचा सामना देखील गमावला तर त्याच्या नावावर एक नवा रेकॉर्ड…
भारतीय संघाचा आयर्लंडने पहिल्यांदाच पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने पराभव केला. त्यामुळे सूर्यकुमार यादवला याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला असतं त्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
IND vs ENG 3rd T20 Match Timings: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या…
आतापर्यंत भारत अन् इंग्लंड यांच्यात 5 पैकी 2 टी 20 सामने पार पडले आहेत. त्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तर दुसरा सामना भारताचा पराभव झाला आहे.
Shreyas Iyer Statement On India Loss against eng: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर, कर्णधार श्रेयस अय्यरने या पराभवाचे खरे कारण…
IND vs ENF 2nd T20 Pitch Report: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना आज मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. आज देखील येथे पावसाची शक्यता आहे. या सामन्यात…
श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून त्याला एकही सामना जिंकता आलेला नाहीये. आयर्लंडने प्रथमच भारताला 2-0 ने हरवले आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे.
Shreyas iyer Become First Captain to Score Fifty against Eng: भारताचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने १८९ धावांच्या डावात शानदार अर्धशतक झळकावत ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. अय्यर इंग्लंडच्या भूमीवर टी-20…
आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत.
श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज देखील वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरकडून देण्यात न आल्याचे पाहायला मिळाले.…
भारत याआधी आयर्लंडविरुद्ध दोन टी 20 सामने खेळून आला आहे. या सिरिजमध्ये भारताचा मालिका पराभव झाला आहे. त्यामुळे भारतासमोर इंग्लंडचे मोठे आव्हान असणार आहे. इ
आयर्लंडविरुद्ध पराभव झाल्याने मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधाराला ट्रोल केले जात आहे. भारत आयर्लंडविरुद्ध कधीच पराभूत झाला नव्हता. तो लाजिरवाणा विक्रम श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाने आपल्या नावावर केला आहे.
चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमच्या पीच रिपोर्टविषयी बोलायचे झाल्यास या ठिकाणी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. या इंटरनॅशनल स्टेडियमवर तब्बल 8 सामने खेळवले गेले आहेत.
वैभव सूर्यवंशीने अद्याप भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलेले नाही, त्यामुळे श्रेयस अय्यरवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पत्रकार परिषदेत वैभवबाबत प्रश्न विचारल्यावर मात्र श्रेयस भडकला
आयर्लंड विरुद्ध भारताने नुकतेच दोन सामन्यांची सिरिज खेळली आहे. या सिरिजमध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा पराभव झाला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये पहिला टी 20 सामना 2007 मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. तर इंग्लंडचा कर्णधार पॉल कॉलिंगवूड करत होता.