Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs BAN: चेपॉकच्या मैदानात भारताने वाजवली बांगलादेशची पुंगी; अवघ्या १४९ मध्ये केलं पॅकअप

बांगलादेशचे फलंदाज ज्या वेळेस मैदानात खेळण्यासाठी उतरले. तेव्हापासूनच या सामन्यात भारताच्या गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी सुरुवातीच्या काही षटकांमध्येच बांगलादेशला धक्के दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 20, 2024 | 05:06 PM
IND Vs BAN: चेपॉकच्या मैदानात भारताने वाजवली बांगलादेशची पुंगी; अवघ्या १४९ मध्ये केलं पॅकअप

IND Vs BAN: चेपॉकच्या मैदानात भारताने वाजवली बांगलादेशची पुंगी; अवघ्या १४९ मध्ये केलं पॅकअप

Follow Us
Close
Follow Us:

चेन्नई: सध्या भारत विरुद्ध बांगलादेश असा कसोटी सामना सुरू आहे. आजपासूनच या पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची मानली जात आहे. पहिल्या डावामध्ये भारताचा डगमगलेला डोलारा अश्विन आणि जाडेजाने सावरला. ३७६ धावांचा डोंगरच भारताने बांग्लादेशसमोर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १५० धावा देखील करू शकला नाही. भारताच्या गोलंदाजांपुढे बांगलादेशचे फलंदाज टिकू शकले नाहीत.

बांगलादेशचे फलंदाज ज्या वेळेस मैदानात खेळण्यासाठी उतरले. तेव्हापासूनच या सामन्यात भारताच्या गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी सुरुवातीच्या काही षटकांमध्येच बांगलादेशला धक्के दिले. आघाडीच्या फलंदाजांना या दोन्ही गोलंदाजानी स्वस्तात परत पाठवले.

बांग्लादेशकडून कोणत्याच फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. शाकिब अल हसनने सर्वाधिक ३२ धावा घेतल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने ४, आकाशदीपने २, रवींद्र जाडेजाने २, मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या. यापूर्वी भारताचा डाव ३७६ धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवशी भारताचा डाव लवकर आटोपला. सुरूवातीला जाडेजा लगेचच बाद झाला. रविचंद्रन अश्विन देखील ११३ धावांवर बाद झाला.

Innings Break! Four wickets for Bumrah and two apiece for Siraj, Akash Deep and Jadeja as Bangladesh are all out for 149 runs. Trail by 227 runs. Scorecard – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/hT7IKyTlqW — BCCI (@BCCI) September 20, 2024

या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. आतापर्यंत त्याने बांग्लादेशविरुद्ध ३ विकेट घेत इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराहने बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ४०० बळी घेणारा तो १०वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्याकडून धारदार गोलंदाजी पाहायला मिळत आहे. बांग्लादेशचे फलंदाज जस्सीचा चेंडू नीट समजून घेऊ शकले नाहीत. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनंतर त्याने ४०० बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आतापर्यंत त्याने ६.५ षटकांच्या स्पेलमध्ये २८ धावा देऊन ३ बळी घेतले आहेत. शादमान इस्लाम, मुशफिकूर रहीम आणि हसन महमूद यांना लक्ष्य करत त्यांनी इतिहास रचला आहे.

Web Title: Ind vs ban bangladesh all out on 149 india is led by 308 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 05:03 PM

Topics:  

  • Bangladesh
  • chennai
  • IND VS BAN
  • india
  • Test Match

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.