अनेकदा आपण अशा कितीतरी गोष्टी ऐकतो जिथे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि भेटवस्तू देत असतात. नुकतेच चेन्नईच्या एका स्टार्ट अप कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना Hyundai Creta भेट म्हणून दिली आहे.
सिंगापूरहून आलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातील सुमारे १८० प्रवाशांचा बुधवारी सकाळी मोठा अपघात टळला. विमान फक्त २०० फूट उंचीवर असताना लॅंडिंग थांबवण्यात आलं.
चेन्नई एक्सप्रेसने प्रवास करणारी महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. अज्ञातांनी कल्याण स्थानक परिसरात दगडफेक केल्याने या महिलेच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
हेन्केलने चेन्नईत अॅप्लिकेशन इंजिनिअरिंग सेंटर आणि पुण्याजवळील कुरकुंभ येथे इलेक्ट्रॉनिक्स अॅडहेसिव्ह मटेरियल उत्पादन प्लांट उभारण्याची घोषणा केली आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात दुसरा टी-20 सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. फिरकीपटूंसाठी उपयुक्त असलेल्या या ग्राऊंडवर ढगांचे सावट असल्याने पावसाने सामना रद्द होऊ नये अशी अपेक्षा आहे.
आता कालच्या पत्रकार परिषदेनंतर रवी अश्विनने भारतामध्ये परतला आहे. भारतामध्ये येताच ऑफस्पिनरचे चेन्नईत चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. रवी अश्विनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याबाबत अद्याप बंगळुरुमध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांनी संपात व्यक्त केला. केंद्रशासित प्रदेश आणि तामिळनाडूमधील इतर ठिकाणांवर फेंगल चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे.
तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. भारत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा लवकरच तीव्र होण्याची शक्यात आहे.
हवामान विभागाकडून तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर केली. तर काही ठिकाणी ताशी 30,40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
Most Dangerous Railway Track: भारतात एकूण 4073 रेल्वे स्टेशन आणि 3276 हॉल्ट आहेत. येथे दररोज 22 हजारांहून अधिक गाड्या धावतात. त्यापैकी 13 हजारांहून अधिक प्रवासी गाड्या आहेत. भारतीय रेल्वे हे…
चेन्नईचा समुद्रकिनारा निळ्या-हिरव्या प्रकाशात न्हाऊन निघाला आहे. समुद्रातून उसळणाऱ्या लाटांचे सौंदर्य लोकांना भुरळ घालते. हे कसे घडते? यामागील विज्ञान समजून घ्या.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधिक मुलं असं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे. याचदरम्यान आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी लोकसंख्येवर भर दिला आहे.
कंपनीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ३० कर्मचाऱ्यांना कंपनीने इनोव्हा, एक्सेटर, क्रेटा, i20, मर्सिडीज-बेंझ, ब्रेझा आणि एर्टिगा अशा कार्स भेट म्हणून दिली आहे.
रविवारी चेन्नईच्या मरीना बीचवर एक एअर शो आयोजित करण्यात आला होता जो खूप लोकप्रिय होता. ते पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले होते. मात्र त्यामुळे वाहतूक कोंडीचीही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना…
बांगलादेशचे फलंदाज ज्या वेळेस मैदानात खेळण्यासाठी उतरले. तेव्हापासूनच या सामन्यात भारताच्या गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी सुरुवातीच्या काही षटकांमध्येच बांगलादेशला धक्के…
भारताच्या संघाने जेव्हा विश्वचषक जिंकला तेव्हा बुमराहने केलेल्या गोलंदाजांनी गमावलेला सामना संघाने मिळवून दाखवला. त्याने असे अनेक चमत्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर केले आहेत. आता सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल…
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार २० जून रोजी चेन्नई ते नगरकोइल आणि मदुराई ते बंगळुरू या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या दौऱ्यावेळी मोदी तामिळनाडूमधील अनेक प्रकल्पांचे देखील उद्घाटन…
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार करण्यावर बंदी आहे, तसेच सरकारी मालमत्ता,सरकारी गाड्या वापरण्यावर सुद्धा बंदी…