अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेतल्या. त्याने या यशाचे गमक उघड केले.
अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटीमध्ये भारतीय संघाचा सलामीवीर केल राहुलने शानदार अर्धशतक झळकवले. या कामगिरीसह त्याने सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या यादीत सामील झाला आहे.
अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपल्या यॉर्कर चेंडूनी धुमाकूळ घातला आहे.
भारत घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी शुभमन गिलने अंतिम अकराबद्दल माहीटी दिली.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर अलिकडेच खूप चर्चेत येत आहे. त्याने आता नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. याबाबत आता बीसीसीआयने मोठी…
आशिया कपनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बूमराह खेळणार असल्याची माहिती आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आपच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने या मालिकेतील शेवटच्या ओव्हल कसोटी सामन्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.
भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने २०२५ मधील मे महिन्यात कसोटी संघातून निवृत्ती घेतली. आता त्याने एका कार्यक्रमात रोहित शर्माने निवृत्ती घेण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बुमराह संघाचा भाग नसलेल्या सामन्यात भारतने दोन विजय मिळवले. अशा वेळी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना सचिन तेंडुलकरने बुमराहची पाठराखण केली आहे.
भारत आणि इंग्लंडचा कसोटी सामना अत्यंत रोमांचक स्थितीत येऊन पोहचला असून चाहत्यांना वॉशिंग्टन सुंदरने क्रिकेटचा अत्यानंद आपल्या अर्धशतकाने मिळवून दिला आहे, पहा सुंदरचे अर्धशतक
भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा जोर रूटने अनेक विक्रम मोडले आहेत. त्याने आता पाचव्या कसोटीत सचिन तेंडुलकरचा देखील विक्रम मोडीत कढला आहे.
न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने झिम्बाब्वेला पहिल्याच दिवशी १४९ धावांवर गुंडाळले. मॅट हेन्रीने ६ विकेट्स घेऊन इतिहास रचला…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ३१ जुलैपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे. दरम्यान ओव्हलच्या मैदानावर एक अशी गोष्ट घडली आहे जी व्हायरल होत आहे, जाणून…
31 जुलैपासून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे आणि यावेळी भारताच्या खेळाडूंनी शेवटचा प्रयत्न करावा, आपल्या देशाचा अभिमान राखण्याची शेवटची संधी असं गौतम गंभीरने म्हटलं आहे
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मँचेस्टर कसोटीच्या चौथ्या दिवशी, ख्रिस वोक्सने एकामागून एक दोन भारतीय फलंदाजांना बाद केले. ज्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली आहे
चौथ्या सामन्यात इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या मालिकेत इंग्लंडने सलग चौथ्या सामन्यात टॉस जिंकला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना बुधवार (२३ जुलै) पासून खेळला जाणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे, जाणून घ्या पिच रिपोर्ट
भारतीय संघ सध्या कसोटी मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे आणि मालिका बरोबरीत आणण्यासाठी चौथी कसोटी जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. हा कसोटी सामना भारतात किती वाजता आणि कधी पाहता येणार?
भारत आणि इंग्लंड पाण्यात आतापर्यंत ३ सामने खेळले गेले आहेत. आगामी सामना मँचेस्टर येथे होणार आहे. तेव्हा टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत लॉर्ड्स कसोटीचे धडे लक्षात ठेवावे लागणार आहे.
राहुल-ऋषभ-रविंद्र या तिकडीने भारताचा डाव सावरला मात्र टी ब्रेकनंतर भारताच्या अन्य खेळाडूंनी निराशा केली. धावांचा लीड न देता तिसऱ्या दिवशी मॅचमध्ये समान धावा झाल्या आहेत