दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव केला. या पराभवामागे भारतीय संघातील अनेक गोष्टी जाबदार ठरलय आहेत. नेहमी बदलत जाणाऱ्या फलंदाजीक्रमाने संघ अडचणीत आला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताकडून सायमन हार्मर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज यांच्या फिरकीचा सामना करण्यासाठी नवीन डाव आखण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिका २०२५ ला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या इतिहासात पाच वेगवान गोलदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेण्याची किमया साधली आहे.
भारतीय कर्णधार शुभमन गिल गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मानदुखीमुळे त्याला मैदान सोडवे लागले होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० धावा आणि किमान ३०० विकेट्स घेत ही कामगिरी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारताकडून जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली आहे. त्याने पाच बळी टिपत मोहम्मद शमीला मागे टाकले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झालाया आहे. पहिल्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर १ बाद ३७ धावा झाला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ईडन गार्डन्सवर जसप्रीत बूमराहने टिपले ५ बळी. यासह त्याने एक नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने म्हटले आहे की, भारताला हरवण्याचे त्याचे दुसरे मोठे स्वप्न आहे. ही मालिका जिंकणे विशेष महत्त्वाचे असल्याचे देखील त्याने म्हटले…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या म्हणजेच १४ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेद्वारे दुखापतीतून सावरलेला ऋषभ पंत परतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळला जाणार आहे, त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे कोच शुक्री कॉनराड कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवू असा विश्वास व्यक्त केला…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलला कर्णधार म्हणून रिकी पॉन्टिंगचा विश्वविक्रम मोडण्याची संधी असणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेन संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज केशव महाराजने आम्ही भारताला पराभूत करू असा इशारा दिला…
कसोटी इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४४ सामने खेळवण्यात आले आहेत.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या एकमेव भारतीय खेळाडूने ५०० धावांचा टप्पा पार केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी एक अपडेट दिली आहे. युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलला पहिल्या कसोटी सामन्यात संधी दिली जाईल.
आगामी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात भारतीय स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान न देण्यात आल्याने आता बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात मोहम्मद शमीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. यानंतर शोएब अख्तरने नाराजी व्यक्त करण्यात आली.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील डॉन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तान ३३३ धावांवर गारद झाला आहे. रावळपिंडी येथे हा सामना खेळला जात आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मलिका २-० अशी जिंकून विक्रम रचला आहे.