Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : वरूण चक्रवर्तीने उलगडले त्याच्या यशाचे रहस्य, म्हणाला – ही देशांतर्गत स्पर्धा आयपीएलच्या बरोबरीची…

कोलकाता येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात चक्रवर्तीने तीन विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. आता त्याने त्याच्या यशाचे रहस्य उघड केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 25, 2025 | 09:37 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

वरूण चक्रवर्ती : आज भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेचा दुसरा सामना रंगणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत मालिकेच्या पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करून इंग्लंडच्या संघाला १३२ धावांवर बाद केले. यामध्ये विशेष कामगिरी वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि अर्शदीप यांनी दमदार गोलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले.

भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती म्हणाला की, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची पातळी आयपीएलच्या बरोबरीने आहे आणि क्रिकेटपटूंनी T२० फॉरमॅटमध्ये आपला खेळ सुधारण्यासाठी अधिकाधिक देशांतर्गत स्पर्धा खेळल्या पाहिजेत. कोलकाता येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात चक्रवर्तीने तीन विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. दुसऱ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘‘देशांतर्गत क्रिकेटचा स्तर खूप वरचा आहे. मी आयपीएल किंवा इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बरोबरीने म्हणेन. मी सर्वांना सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देईन कारण आम्ही लहान मैदानांवर खेळतो, हे खूपच आव्हानात्मक आहे.

IND vs ENG : दुसऱ्या T20 मध्ये कसे असेल हवामान, पावसामुळे चाहते मजा लुटणार का? वाचा सविस्तर

तो म्हणाला, “मला सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंट खेळणे खूप कठीण वाटते. तो खेळून माझ्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. चक्रवर्तीने या मोसमात विजय हजारे ट्रॉफीमध्ये १८ तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सात सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या होत्या. T२० क्रिकेटच्या तयारीबद्दल बोलताना तो म्हणाला, “सर्व प्रथम, मी फलंदाजांचे व्हिडीओ पाहतो की ते सुरुवातीला त्यांचे शॉट कसे खेळतात आणि नंतर कसे खेळतात. त्याने कोणते नवीन शॉट्स खेळायला सुरुवात केली आहे? मी या सर्वांचे विश्लेषण करतो.”

पुढे तो म्हणाला, “खेळपट्टीकडे पाहता काही शॉट्स जातात आणि काही नाहीत. हे सर्व लक्षात घेऊन मी तयारी करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याला तीन वर्षे वाट पाहावी लागली पण त्याने हार मानली नाही.

अर्शदीप सिंग चेन्नईत इतिहास रचणार

अर्शदीप सिंगने चेन्नई T२० मध्ये तीन विकेट घेतल्यास तो १०० T२० विकेट घेणारा भारताचा पहिला गोलंदाज बनेल. होय, अर्शदीपनंतर या यादीत युजवेंद्र चहल आहे, ज्याच्या नावावर या फॉरमॅटमध्ये ९६ विकेट आहेत. अर्शदीप सिंगच्या T20I कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत खेळलेल्या ६१ सामन्यांमध्ये त्याने १७.९० च्या सरासरीने आणि ८.२४ च्या इकॉनॉमीने ९७ बळी घेतले आहेत, तो त्याच्या शतकापासून फक्त ३ विकेट दूर आहे.

Web Title: Ind vs eng varun chakaravarthy reveals the secret of his success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 09:37 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Varun Chakaravarthy

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
2

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
4

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.