आयसीसीने ताजी टी २० रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा डंका दिसून आला आहे. तर पाकिस्तान खेळाडूंनी देखील मोठी झेप घेतली आहे.
वरुण चक्रवर्ती टी-२० रँकिंगमध्ये तो जगातील नंबर १ गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई नंतर, टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा तो तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारताचा संघ पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी, पाकिस्तानी प्रशिक्षक माइक हेसन यांनी त्यांच्या फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले आणि एका गोलंदाजाला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हटले.
९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तर भारतीय संघाच्या उपकर्णधाराची धुरा शुभमन गिलकडे असणार आहे. यावेळी…
भारतीय सशस्त्र दलांने 'ऑपरेशन सिंदूर' चालवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. भारत सरकारच्या या निर्णयाचे भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने समर्थन केले आहे.
भारताच्या संघाने एकही सामना न गमावता टायटल नावावर केले आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या इतिहासामध्ये नाव कोरले आहे. आता फायनलच्या सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांनी जादू दाखवून आणखी एक विक्रम नावावर केला आहे.
भारताचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने संघासाठी पाच महत्वाचे विकेट्स घेतले आणि पुन्हा एकदा त्याने मैदानावर त्याची जादू दाखवली. झालेल्या बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध सामन्यामधून त्याला वगळण्यात आले होते.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये प्रवेश केला. चक्रवर्ती हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.
अश्विनच्या निवृत्तीने सर्वांना धक्का बसला होता, पण त्याच दरम्यान भारताला एक नवीन फिरकी गोलंदाज मिळाला. गेल्या ५ महिन्यांत शून्यावरून हिरो झाला असून आता त्याला आयसीसी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने आधीच संघ जाहीर केला होता, परंतु शेवटच्या क्षणी त्यात बदल करण्यात आला. वरुण चक्रवर्तीने संघात प्रवेश केला आणि जखमी जसप्रीत बुमराहचे नाव संघातून काढून टाकण्यात आले.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्याची T२० मालिका सुरु आहे. यामध्ये सातत्याने सामन्यांमध्ये कामगिरी करणारा गोलंदाज म्हणजेच वरुण चक्रवर्ती. वरूणने संघासाठी सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. पण त्याला चॅम्पियन ट्रॉफी…
कोलकाता येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात चक्रवर्तीने तीन विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. आता त्याने त्याच्या यशाचे रहस्य उघड केले आहे.
वरुण चक्रवर्तीने आपल्या गोलंदाजीने आफ्रिकेचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परत पाठवला. आता वरुणबाबत त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान देण्यात यावे, अशी मागणी केली आहे, त्यासाठी दिनेश कार्तिकनेही ट्विट केले आहे.