Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान कुलदीप यादव टीम इंडियाची साथ सोडणार! BCCI ला केली एक खास विनंती

कुलदीप यादवने बीसीसीआयकडे काही दिवसांची रजा मागितली आहे. कुलदीप महिन्याच्या अखेरीस लग्न करण्याचा विचार करत आहे आणि आता तो बीसीसीआयच्या परवानगीची वाट पाहत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 14, 2025 | 10:49 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. हि मालिका भारतील संघासाठी फार महत्वाची आहे, भारताच्या संघाने ज्याप्रकारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलला युवा संघासह सुरुवात केली आहे ते खरचं कौतुकास्पद आहे. आता भारतीय संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज कुलदीप यादव लवकरच लग्न करणार आहे. त्याने आता बीसीसीआयला याबाबत एक खास विनंती केली आहे. 

कुलदीप तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळतो आणि आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होत आहे. त्यानंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका होईल. जर कुलदीपला परवानगी मिळाली तर तो मालिकेच्या मध्यात टीम इंडिया सोडू शकतो.

भारताच्या कसोटी संघात इतिहासात कधी खेळले होते चार फिरकीपटू? काय लागला होता निकाल? वाचा सविस्तर

कुलदीप यादवने बीसीसीआयकडे मागितली रजा मागितली 

TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, कुलदीप यादवने बीसीसीआयकडे काही दिवसांची रजा मागितली आहे. कुलदीप महिन्याच्या अखेरीस लग्न करण्याचा विचार करत आहे आणि आता तो बीसीसीआयच्या परवानगीची वाट पाहत आहे. सुरुवातीला आयपीएलनंतर त्याचे लग्न होणार होते, परंतु स्पर्धा काही दिवस पुढे ढकलण्यात आली. परिणामी, त्याला त्याच्या लग्नाच्या योजना रद्द कराव्या लागल्या.

Kuldeep Yadav gets engaged to his childhood friend Vanshika. (Abhishek Tripathi). – Many congratulations to them. ❤️ pic.twitter.com/fdTncdtYa4 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2025

आता, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की कुलदीप यादवला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुट्टीची आवश्यकता आहे. दुसरी कसोटी २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे सुरू होणार आहे, तर पहिली एकदिवसीय ३० नोव्हेंबर रोजी रांची येथे होणार आहे. लग्नासाठी सुट्टी मिळाल्यास तो दोन्ही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. कुलदीपने त्याची बालपणीची मैत्रीण वंशिकाशी लग्न केले आहे आणि त्याची मंगेतर एलआयसीमध्ये काम करते.

गेल्या वर्षीच्या घरच्या कसोटी हंगामात कुलदीप यादवला वगळण्यात आले होते, तरीही टीम इंडिया फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळत होती. तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही खेळू शकला नाही. तथापि, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो पुन्हा एकदा मैदानात उतरला आणि दोन सामन्यांमध्ये १२ बळी घेतले. तो या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. परिणामी, आता त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संधी दिली जाऊ शकते.

Web Title: Ind vs sa kuldeep yadav will leave team india during the south africa series a special request to bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • Kuldeep Yadav
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

भारताच्या कसोटी संघात इतिहासात कधी खेळले होते चार फिरकीपटू? काय लागला होता निकाल? वाचा सविस्तर
1

भारताच्या कसोटी संघात इतिहासात कधी खेळले होते चार फिरकीपटू? काय लागला होता निकाल? वाचा सविस्तर

IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मास्टर प्लान तयार! शार्दुल आणि रदरफोर्डनंतर, केकेआरचा स्टार गोलंदाज नजरेत
2

IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मास्टर प्लान तयार! शार्दुल आणि रदरफोर्डनंतर, केकेआरचा स्टार गोलंदाज नजरेत

IND vs SA Toss Update : ‘टेम्बा बवूमाने नाणेफेक जिंकले, फलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
3

IND vs SA Toss Update : ‘टेम्बा बवूमाने नाणेफेक जिंकले, फलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

ऋतुराज गायकवाडच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेला बसला धक्का, IND A ने शेवटच्या षटकात जिंकला सामना
4

ऋतुराज गायकवाडच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेला बसला धक्का, IND A ने शेवटच्या षटकात जिंकला सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.