Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने, बंगळुरूचा मुंबईवर ‘विराट’ विजय; डु प्लेसिस-कोहलीची दमदार अर्धशतके

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांनी भ्रमनिराश केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव लवकर माघारी परतले. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली.

  • By Amrut Sutar
Updated On: Apr 03, 2023 | 07:28 AM
मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने, बंगळुरूचा मुंबईवर ‘विराट’ विजय; डु प्लेसिस-कोहलीची दमदार अर्धशतके
Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरु: आयपीएलमध्ये (IPL 2023) रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरुनं (RCB) मुंबईला (Mumbai) 8 गडी राखून आरामात विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील सुपर संडेचा दुसरा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. तिलकच्या खेळीच्या जोरावर मुंबईने उभारलेले 172 धावांचे आव्हान बंगळुरूने 16.2 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. सलामीवीर कर्णधार विराट कोहली व फाफ डु प्लेसिसच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर आरसीबीने चांगली सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. अखेर  8 गडी राखत बंगळुरुनं मुंबईवर सहज व सोपा विजय मिळवला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला 2013 पासून ते आतापर्यंत म्हणजेच 2023 पर्यंत  प्रत्येक मोसमातील आपला सुरुवातीचा  सामना जिंकता आलेला नाही.

मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने…

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेतील गेल्या 10 वर्षातील परंपरा या वर्षातही कायम ठेवली आहे. मुंबईचा आयपीएलच्या 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 विकेट्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या पराभवासह मुंबई इंडियन्सचं 2013  पासून प्रत्येक मोसमातील आपला पहिला सलामीचा सामना जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. मुंबईची पराभवाने सुरुवात झाल्याने मुंबईच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

आरसीबीचा सहज विजय…

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांनी भ्रमनिराश केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव लवकर माघारी परतले. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने दमदार अर्धशतकांच्या जोरावर सहज विजय मिळवला. या दोघांनीही दमदार अर्धशतके ठोकली.

Web Title: M umbai indians start with defeat bengalurus virtuous win over mumbai du plessis kohlis powerful half centuries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2023 | 07:23 AM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • indian premier league 2023
  • MS. Dhoni
  • Punjab
  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?
1

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 
2

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम
3

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम

IND vs PAK Final : BCCI ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वी विरोधात आयसीसीकडे निषेध नोंदवणार? अधिकाऱ्याने केला खुलासा
4

IND vs PAK Final : BCCI ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वी विरोधात आयसीसीकडे निषेध नोंदवणार? अधिकाऱ्याने केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.